मोसंबी फळ तोडणीची घाई नकोच ः डॉ. पाटील
मोसंबी फळ तोडणीची घाई नकोच ः डॉ. पाटील
औरंगाबाद : ‘‘बाजारपेठेत मिळणाऱ्या अधिक दराला पाहून मोसंबी बागायतदारांनी आंबे बहराच्या अपरिपक्व फळांच्या काढणीची घाई करू नये,’’ असा सल्ला मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिला.
कृषी विभाग व कृषी विद्यापीठातर्फे अडुळ (ता. पैठण) येथे मंगळवारी (ता.२२) आयोजित प्रक्षेत्र भेटीदरम्यान ते बोलत होते. या वेळी विभागीय कृषी अधीक्षक साहेबराव दिवेकर, तंत्र अधिकारी विवेक गायकवाड,…
View On WordPress
1 note
·
View note
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा एकदिवसीय संपाचा निर्णय
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा एकदिवसीय संपाचा निर्णय
नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध देशभरातील वीज कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या सर्व संघटनांनी १० ऑगस्ट रोजी एक दिवसीय संपाचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात प्रशासनाला नोटीसही बजावण्यात आली आहे. सोबतच विद्युत (संशोधन) कायदा २०२१ संसदेत सादर होईल त्या दिवसापासून देशव्यापी बेमुदत ‘लाइटनिंग स्ट्राइक’चाही इशाराही संयुक्त संघर्ष समितीने दिला आहे. देशभरात एकत्र वीज कामगारांचा संप…
View On WordPress
0 notes
जल, मृद्संधारण कामांवर भर द्यावा ः एस. रामामूर्ती
जल, मृद्संधारण कामांवर भर द्यावा ः एस. रामामूर्ती
बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच अवलंबून आहे. त्यामुळे पुढील कालावधीत समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी प्रत्येक गावाने आपल्या गावातील माती समृद्ध करण्यासाठी आणि शिवारात पाण्याची समृद्धी आणण्यासाठी जल व मृद्संधारण कामावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.
पानी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा राबवली जात आहे. सहभागी गावांकरिता…
View On WordPress
0 notes
पंढरपूरला जिल्हा करावा
सोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या पंढरपूरला स्वतंत्र जिल्हा करण्याच्या मागणीवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत गुरुवारी (ता. २९) चर्चा झाली. या सभेत पंढरपूर हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करावा, असा ठराव करण्यात आला. त्यास सर्वच सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला.
जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सभा घेण्यात आली. मुख्य कार्यकारी…
View On WordPress
0 notes
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच मिनिटांचा संवाद
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच मिनिटांचा संवाद
शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केव��� चार ते पाच मिनिटांचा संवाद साधत पूरग्रस्तांची निराशा केली. पद्माराजे विद्यालयात मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी शुक्रवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजल्यापासून जमलेल्या पूरग्रस्तांकडून केवळ चार ते पाच मिनिटांत माहिती घेतली. त्यानंतर तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकडे…
View On WordPress
0 notes
ठाकरे, फडणवीस समोरासमोर
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही पक्षातील नेते मंडळीत तर कलगीतुरा नेहमीच रंगतो. शुक्रवारी (ता. ३०) कोल्हापुरात मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस काही वेळासाठी समोरासमोर आले आणि ‘ठाकरे-फडणवीस’ एकत्र या बातमीची चर्चा माध्यमांमध्ये रंगली.
पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याच्या…
View On WordPress
0 notes
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ कोटींचा पीकविमा
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ कोटींचा पीकविमा
नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात झालेल्या नुकसानीपोटी पीकविमा योजनेतून ८ कोटी ४९ लाख ५९ हजार ६६७ रुपयांची भरपाई मिळणार आहे. २ लाख ५१ हजार ६७६ हेक्टर क्षेत्रावरील ४ लाख ६४ हजार ५४७ शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. गेल्या वर्षी केवळ शेतकऱ्यांनी विम्यापोटी भरलेल्या रकमेच्या अर्धीच रक्कम शेतकऱ्यांना विमा भरपाई म्हणून दिली जात असल्याचे दिसून येत आहे. सरकारकडून मिळालेला हप्ता वेगळाच आहे.
नगर…
View On WordPress
0 notes
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत द्यावी : फडणवीस
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत द्यावी : फडणवीस
कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे, पूरग्रस्तांना तातडीच्या मदत गरजेची आहे. शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शुक्रवारी (ता. ३०) त्यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, ‘‘पूरग्रस्तांना पाणी उतरल्यानंतर संसार सावरण्यासाठी तातडीने मदत गरजेची असते, ती मिळायला हवी. २०१९ला जशी मदत…
View On WordPress
0 notes
यवतमाळ जिल्ह्यात वाघांची संख्या वीस
यवतमाळ : वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांची संख्या सातत्याने वाढत असून, ती आता वीसवर पोहोचली आहे. सर्वाधिक वाघ हे पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांनी स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटक भयभीत झाले आहेत.
राळेगाव तालुक्यात ‘टी-वन अवनी’ या नरभक्षक झालेल्या वाघिणीने १३ नागरिकांचा बळी घेतला होता. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी…
View On WordPress
0 notes
बावीस जिल्ह्यांत उभारणार तेलघाणे
नागपूर ः विदर्भात तेलबियावर्गीय पिकांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीकरीता ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने पुढाकार घेतला आहे. गावपातळीवर तेलबियांवर प्रक्रिया करीत त्या माध्यमातून तेलाचे उत्पादन वाढविण्यासाठीच्या या उपक्रमासाठी बॅंकेकडून अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे याकरिता देखील चेंबर प्रयत्न करणार आहे.
देशांतर्गत…
View On WordPress
0 notes
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे आंदोलन नियमबाह्य
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे आंदोलन नियमबाह्य
मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी पदविकाधारक व सरकारी पशुधन पर्यवेक्षक यांनी विविध मागण्यासाठी राज्यात आंदोलन सुरू केले आहे. कामबंद केल्याने पशुपालकांची अडवणूक होत आहे. हे आंदोलन नियमबाह्य असल्याचे पत्रक महाराष्ट्र राजपत्रित पशू वैद्यकीय संघटनेने प्रसिद्धीस दिले आहे.
दरम्यान, राजपत्रित पशू वैद्यकीय संघटनेने केलेले सर्व आरोप दिशाभूल करणारे आहेत, असे राज्य पशू वैद्यकीय संवर्धन व दुग्ध…
View On WordPress
0 notes
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटका
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटका
सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली अतिवृष्टी व नंतर आलेल्या महापुरामुळे १८१ गावांना फटका बसला आहे. मिरज, शिराळा, वाळवा व पलूस तालुक्यांतील ८ हजार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ओढे, नाले, नद्यांनी पात्र बदलल्यामुळे २ हजार ३२५ एकर जमिनीचे नुकसान झाले आहे.
शिराळा तालुक्यातील ९५ गावे तर वाळवा तालुक्यातील ५६ गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे २२७ लाखांचे नुकसान झाले…
View On WordPress
0 notes
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार
पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर थैमान घातल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात उघडीप दिली आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. पुढील पंधरा दिवस राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने जाहीर केलेल्या पुढील पंधरा दिवसाच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात ३० जुलै ते ५…
View On WordPress
0 notes
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्त्याचा खर्च काढला !
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्त्याचा खर्च काढला !
अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत असताना अकोला जिल्हा परिषदेत सदस्यांच्या नाश्त्याचा खर्च दाखवून अवास्तव बील काढण्यात आले. ही बाब गुरुवारी (ता. २९) झालेल्या सभेत सदस्यांनी भागृहात मांडली. विशेष म्हणजे नाश्त्याच्या एका प्लेटचा खर्च तब्बल दुप्पट काढण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर यांनी लावून धरली. प्रकरणाची चौकशी करून…
View On WordPress
0 notes
पीकविमा तक्रार निवारण व्यवस्थेचे तीन तेरा
पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत समस्या किंवा तक्रार उद्भवल्यानंतर शेतकऱ्याला त्याची तक्रार मांडण्यासाठी व त्याचा निपटारा होण्यासाठी पारदर्शक आणि जलद व्यवस्था उभी राहणार नाही, याची पद्धतशीर काळजी कृषी विभाग व विमा कंपन्यांनी घेतल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांच्या तक्रारीचा निपटारा होण्यासाठी गट किंवा तालुका पातळीपर्यंत तक्रार निवारणाची सक्षम यंत्रणा उभारावी, अशा केंद्र शासनाच्या सूचना आहेत.…
View On WordPress
0 notes
मध्य महाराष्ट्र, कोकण, घाटमाथ्यावर हलका पाऊस
पुणे : राज्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण घाटमाथा व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. मराठवाडा व विदर्भात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे शेतातील कामांना हळूहळू वेग येऊ लागला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची शेतात लगबग सुरू असल्याचे दिसून येते.
यंदा जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली.…
View On WordPress
0 notes