Tumgik
#आपला
Text
मोहन भागवत यांनी इंडिया फर्स्टबद्दल केले भाष्य,”भारताला आपला मानणारी प्रत्येक व्यक्ती ‘हिंदू”
मोहन भागवत यांनी इंडिया फर्स्टबद्दल केले भाष्य,”भारताला आपला मानणारी प्रत्येक व्यक्ती ‘हिंदू”
मोहन भागवत यांनी इंडिया फर्स्टबद्दल केले भाष्य,”भारताला आपला मानणारी प्रत्येक व्यक्ती ‘हिंदू” नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे जो भारताला आपला मानतो आणि प्रतिकूल परिस्थितीत त्याचा स्वीकार करतो. ते म्हणाले की, एखादी व्यक्ती कोणतीही भाषा बोलत असली, कोणत्या धर्माचे पालन करते किंवा तो नास्तिक असला तरी देशाला आपला मानतो,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार मुंबई : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण पाचशे ठिकाणी आपला दवाखाना सुरू केले जातील, असे त्यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
पुण्यात खळबळ , ' आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. '
पुण्यात खळबळ , ‘ आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. ‘
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून आपला खून करण्याचा प्लॅन केलेला आहे असा समज झाल्यानंतर एका तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांड्याने आणि कोयत्याने मारून गंभीर जखमी केले आहे. आरोपींपैकी चार जणांना 24 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले असून दोन जण फरार आहेत. सिंहगड पायथ्याजवळ असलेल्या डोणजे गावातील ही घटना आहे. उपलब्ध माहितीनुसार, संजय महादेव बंडगर असे जखमी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
पुण्यात खळबळ , ' आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. '
पुण्यात खळबळ , ‘ आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. ‘
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून आपला खून करण्याचा प्लॅन केलेला आहे असा समज झाल्यानंतर एका तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांड्याने आणि कोयत्याने मारून गंभीर जखमी केले आहे. आरोपींपैकी चार जणांना 24 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले असून दोन जण फरार आहेत. सिंहगड पायथ्याजवळ असलेल्या डोणजे गावातील ही घटना आहे. उपलब्ध माहितीनुसार, संजय महादेव बंडगर असे जखमी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
पुण्यात खळबळ , ' आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. '
पुण्यात खळबळ , ‘ आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. ‘
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून आपला खून करण्याचा प्लॅन केलेला आहे असा समज झाल्यानंतर एका तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांड्याने आणि कोयत्याने मारून गंभीर जखमी केले आहे. आरोपींपैकी चार जणांना 24 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले असून दोन जण फरार आहेत. सिंहगड पायथ्याजवळ असलेल्या डोणजे गावातील ही घटना आहे. उपलब्ध माहितीनुसार, संजय महादेव बंडगर असे जखमी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
पुण्यात खळबळ , ' आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. '
पुण्यात खळबळ , ‘ आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. ‘
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून आपला खून करण्याचा प्लॅन केलेला आहे असा समज झाल्यानंतर एका तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांड्याने आणि कोयत्याने मारून गंभीर जखमी केले आहे. आरोपींपैकी चार जणांना 24 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले असून दोन जण फरार आहेत. सिंहगड पायथ्याजवळ असलेल्या डोणजे गावातील ही घटना आहे. उपलब्ध माहितीनुसार, संजय महादेव बंडगर असे जखमी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
पुण्यात खळबळ , ' आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. '
पुण्यात खळबळ , ‘ आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. ‘
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून आपला खून करण्याचा प्लॅन केलेला आहे असा समज झाल्यानंतर एका तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांड्याने आणि कोयत्याने मारून गंभीर जखमी केले आहे. आरोपींपैकी चार जणांना 24 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले असून दोन जण फरार आहेत. सिंहगड पायथ्याजवळ असलेल्या डोणजे गावातील ही घटना आहे. उपलब्ध माहितीनुसार, संजय महादेव बंडगर असे जखमी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathipeople111 · 2 years
Text
पुण्यात खळबळ , ' आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. '
पुण्यात खळबळ , ‘ आपला खून करण्याचा प्लॅन केल्याची शंका आली म्हणून.. ‘
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून आपला खून करण्याचा प्लॅन केलेला आहे असा समज झाल्यानंतर एका तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांड्याने आणि कोयत्याने मारून गंभीर जखमी केले आहे. आरोपींपैकी चार जणांना 24 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले असून दोन जण फरार आहेत. सिंहगड पायथ्याजवळ असलेल्या डोणजे गावातील ही घटना आहे. उपलब्ध माहितीनुसार, संजय महादेव बंडगर असे जखमी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
journalist27 · 1 year
Text
*दिपक मोहिते,*
*सूर्यातीर,*
*लोकसंख्या व तापमानातील वाढ ; सरकारसमोर मोठे आव्हान,*
*गेल्या आठवड्यापासून देशभरात सर्वत्र दोन संवेदनशील विषयावर चर्चा होत आहेत.आपल्या देशाने लोकसंख्यावाढीमध्ये चीनला मागे टाकले असून आपली लोकसंख्या १४२ कोटीच्या घरात पोहोचली आहे.गेली अनेक वर्षे चीन लोकसंख्येत पहिल्या क्रमांकावर होता.चीनने गेल्या २० वर्षात आर्थिक सुधारणा व लोकसंख्या नियंत्रण,यावर लक्ष केंद्रित केले व अपेक्षित उद्दिष्ट साध्य केले.तसेच वातावरणातील वाढते तापमान,ही चिंताजनक बाब असूनही आपले सरकार मात्र साखरझोपेत आहे.हवामान विभागाने यंदा तापमानात प्रचंड वाढ होऊन उष्माघाताने मनुष्यहानी होईल,असा इशारा दिला आहे.त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था,यांनी नागरिकांनी या काळात काय करावे आणि काय करू नये,याविषयी प्रसिद्धीपत्रके जारी करण्यात धन्यता मानत आहेत.त्यामुळे भविष्यात आपल्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.वास्तविक या ज्वलंत प्रश्नी केंद्र सरकार व राज्य सरकारांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.पण ही दोन्ही सरकारे मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे.*
*जागतिक लोकसंख्येत आपण अव्वल क्रमांकावर पोहोचलो असून हा प्रचंड वेग लक्षात घेता येत्या २५ वर्षात आपली लोकसंख्या १६० कोटीवर पोहोचेल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरवर्षी आपल्या देशाची लोकसंख्या ७० ते ८० लाखांनी वाढत असते.लोकसंख्येचा हा वेग भयावह असून त्याचे परिणाम रोजगार,आरोग्य,शिक्षण व निवास,या चार मूलभूत गरजावर होत आहे.सध्या बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे.त्यामुळे बेरोजगार तरुण नैराश्येत सापडला आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांप्रमाणे हा तरुणही हाताला काम नसल्यामुळे आत्महत्येच्या मार्गावर जाऊ शकतो.*
*आपली लोकसंख्या ही अमेरिका,नेपाळ,जपान,*
*ब्राझील,पाकिस्तान व बांगला देश,या देशाच्या एकूण लोकसंख्येइतकी आहे.२०११ च्या जनगणनेनुसार आपली लोकसंख्या १२५ कोटी इतकी होती.आज ती १४२ कोटीच्या घरात पोहोचली आहे.चीनची लोकसंख्या त्यावेळी १३४ कोटी इतकी होती.गेल्या बारा वर्षात आपल्या लोकसंख्येत १७ कोटीने वाढ झाली तर चीनच्या लोकसंख्येत केवळ ८ कोटीची भर पडली.लोकसंख्यावाढीचा हा वेग भयावह असून भविष्यात तो नियंत्रणात ठेवणे,अत्यंत जिकिरीचे ठरणार आहे.जन्मदर वाढीचा वेग सतत वाढत आहे,तर मृत्युदरात घसरण होत आहे.जन्म व मृत्यूदरातील अंतर हे लोकसंख्या वाढीमागचे पहिले कारण आहे.स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षात एकाही सरकारने या विषयी ठोस भूमिका घेतली नाही.काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांनी १९७० च्या दशकात कुटुंब नियोजन मोहीम राबवली होती,पण या मोहिमेच्या अमलबाजावणीमध्ये अतिरेकीपणा झाला व ती आवरती घ्यावी लागली.त्यानंतरच्या काळात ही मोहीम कायमची बासनात गुंडाळण्यात आली,ती आजतागायत." हम दो,हमारे दो," या मोहिमेचा उद्देश कळून न घेता त्याकाळी विरोधकांनीही राजकारण केले.त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत.धार्मिक रूढीवादी लोक कुटुंब* *नियोजनाविरोधात असतात.त्यांच्या विरोधामुळे राज्यकर्ते बिथरतात,कारण मतांची गोळाबेरीज त्यांच्या*
*दृष्टीने महत्वाची असते.आज आपला देश महासत्ता म्हणून* *नावारूपाला येत असताना सरकारने लोकसंख्या वाढीचा हा वेग रोखण्यासाठी उपाययोजना करणे,आवश्यक आहे.कारण भविष्यात पायाभूत ��ुविधा व इतर समस्या आ वासून उभ्या ठाकणार आहेत.तसं झाल्यास आपल्या देशात हाहाकार उडेल.कोरोनाच्या काळात आपण खूप काही भोगलं आहे.रुग्णसंख्येचा चढता आलेख व सोयी-सुविधांचा अभाव यामुळे आपल्या सरकारची अक्षरशः दमछाक झाली.*
**भविष्यात लोकसंख्येचा प्रश्न अक्राळ विक्राळ रूप धारण करणार आहे,तसेच वातावरणातील वाढते तापमान देखील त्रासदायक ठरणार आहे.आज दक्षिण आशिया खंडातील देश या दोन समस्यांमुळे अनेक संकटाना तोंड देत आहेत,पण त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात या देशाची सरकारे संवेदनशील नाहीत.वाढत्या तापमानाचे परिणाम मानवी जीवनावर होऊ लागला आहे.*
*युरोपियन देशात लोकसंख्येचा वेग आपल्या देशाच्या तुलनेत अल्प आहे.पण ऑस्ट्रेलिया,फ्रांस,जपान,*
*अमेरीका व रशिया ही बलाढ्य राष्ट्रे ग्लोबल वॉर्मिंगच्या चक्रव्युव्हात अडकले आहेत.दर सहा महिन्यांनी या देशात एकामागोमाग वादळे आदळत* *आहेत,भूस्खलन,बर्फ वितळणे,अशा घटना या देशाच्या पाचवीला पूजल्या आहेत.यामागे जंगलाचे क्षेत्र कमी होणे,वातावरणात होणारे प्रदूषण व तिवरांची होत असलेली बेसुमार कत्तल,अशी कारणे आहेत.आपला देशही यामध्ये मागे नाही.जंगल व डोंगरमाथे उजाड करण्यात आपणही अव्वल क्रमांकावर आहोत.शहरी भागातील वनसंपदा तर बांधकाम व्यवसायाने केंव्हाच खाऊन टाकली आहेत.शहरी भागातील जमिनी संपुष्टात आल्यामुळे आता या व्यवसायाने*
*ग्रामीण भागाकडे*
*मोर्चा वळवला आहे.ग्रामीण भागात होणारी वृक्षाची बेसुमार कत्तल व समुद्रकिनारी उभारण्यात येणारे विनाशकारी प्रकल्प,त्यामुळे ग्रामीण भागात अनेक प्रश्न उभे ठाकणार आहेत.जगभरातील देशांनी भविष्यात निर्माण होणारा हा धोका ओळखला असून या ज्वलंत विषयावर चर्चा-विनिमय करण्यासाठी परिषदा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.आपण मात्र वर्षातून एक दिवस,पर्यावरण दिन साजरा करण्यात धन्यता मानत असतो.*
*अजूनही वेळ गेलेली नाही,कुटुंब नियोजन व जंगल बचाव,या महत्वाच्या मोहिमाना सरकारने संजीवनी दिल्यास फार नाही,पण लोकांमध्ये निदान जनजागृती होऊन,त्याचे फायदे-तोटे कळू शकतील.विशेष करून समुद्रकिनारी उभारण्यात येणारे विनाशकारी अणू ऊर्जा प्रकल्प,*
*विविध रेल्वे व द्रुतगती मार्गासाठी झाडांची होणारी कत्तल,सरकारने रोखावी. दुर्देवाने सरकारच या कत्तलीला हिरवा कंदील दाखवत असते.सरकारने पर्यावरण संवर्धन व संरक्षण जपण्यासाठी हरित लवाद स्थापन केले आहे.पण लवाद " पैसे भरा व झाडे तोडा ," अशी भूमिका घेत असते.एक झाड तोडल्यास दहा झाडे लावण्याचे बंधन आहे,पण त्याचे पालन होत नाही.सरकारच जेंव्हा वृक्ष कत्तलीसाठी वारेमाप परवानग्या देत असेल,तेथे काय अपेक्षा करायच्या ?मात्र या दोन्ही ज्वलंत विषयी आपण वेळीच सावध झालो नाही तर भविष्यात आपल्यासमोर दुःखाचे डोंगर उभे राहतील व त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.*
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
4 notes · View notes
sameeroak · 1 year
Text
कॅरमकर
पुणेकर, नागपूरकर सरखे, कर जोडावे अशे अजुन एक कर निर्माण झाले आधुनिक जगत..कॅरमकर….
कॅरमकर वैहला तुम्हाला कॅरम चंगाला येतो हैची जरोरात नाही, पण घरी कॅरम असला बरं... समोरचा कडे घरी कॅरम नाही ह्याची खात्री करूंच मग त्यला आपला घरी कॅरम खेळायला बोलायचं…
कॅरम अधी मांडून थेऊ नाय…तो कॅरम आपल्या मित्रालाच काढावला लावणे , मग कॅरम चा सोंगाट्या, स्ट्रायकर, पावडर एका मोठय़ा दब्यात तुने काढावे …असा मोठा डबा सोमरचें फक्‍ता खाऊ साथी किव्हा लाडू साठी बघितला असतो ….
कॅरम सुरे होणाच्या आधीच समोरचा थोडा घाबर तो , १. एक पॉईंट सर …
मग कॅरम साठी बोरिक पावडर काढावी… आपल्या हाताला आणि कॅरम ला खूप चोपावी … सोमार्चला पावडर चा दाब देणे.. त्यांनी बहुत पावडर फक्त तोंडाला लावलया किव्हा चपाती बनवायला बघितली असते.. तो ओशाळत पावडर घेतो आणि हाताला थोडी लावून शिमगा करतो … २. दुसरा पॉईंट सर….
मग डब्यातून तीन चार प्रकारचे स्ट्रायकर काढावे … ते कशे वेगेळे आहेत हे समजावणे आणि समोरच्याला देणे , तो बेचारा सगळ्या स्ट्राईकर्स ला हात लावतो आणि ओशाळून एक सिलेक्ट करतो .. ३ .तिसरा पॉईंट सर ….
कॅरम सुरु होणाच्या आधीच ३ पॉईंट सर.. आता काय पठ्या कॅरम खेळणार …
कॅरम सेट करावा आणि सामोच्याला फोडायला सांगावे , तो बिचारा आधीच अर्धा खचलेला , हात कपात कपात स्ट्रायकर ने फोडतो … ऑफकोर्स एक हे सोंगटी जात नाही.. नो प्रॉब्लेम .. गुड ब्रेक म्हून आपण खेळाया सुरू करावे ….
प्रथम चान्सस मध्ये झास्ट सोंगट्या घेऊ नये , नाहीतर समोरचा पळून जाईल …
आपल्या सोंगट्या जात नाहीत भागून, समोरच्याची हिंमत वाढते … तो जरा स्थिर हात ने एम घेतो
मग आपला हुकूम एक्का टाकणे … थंब नोट allowed
समोरच्याला हजार वोटल्स चा झटका लागतो
कैरोम नवं शिकाचा favorite शॉट म्हणजे थंब .. तो बिचारा सगळ्या सोंगट्या आपल्या कडे नेऊन थंब शॉट ने मरणाचा प्लॅन करत असतो.. तोच शॉट बॅन केला के, तो बेचारा कारचा हेडलीघाटस समोर घाबरल्या सस्य सारखा होतो - ४. चौथा पॉईंट सर
मग त्याला दोन तीन गेम्स मध्ये हरवणे .. अजून खेळणार का विचारणे , तो बिचारा शर्मशरमी बोलतो , नको बायको वाट बघत आहे….आता निघतो …
सेंड ऑफ कर्णाचा पूर्वी त्याला चहा पाणी जरूर देणे अँड नेटिक्स game लवकर खेळू म्हणावे ….
तो मित्र तुमचा घरी फुढीची चार वर्षय आला नाही तर आपला कॅरमकर होणंच जाज्वल्य अभिमान बाळगणे ..
4 notes · View notes
gop-al · 1 year
Text
आपला दृष्टीकोन भगवदगीता हा महान ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मोक्षप्राप्तीचे साधन सांगितले आहे.याची सुरवात कशी झाली द्वापारयुग संपत आले होते आणि कलीयुगाची सुरवात होणार होती. राजा परीक्षित हा शिकारीला जात असतांना तेथे त्याना कली भेटला,कली म्हणजे वाईट वृत्तीची सुरवात.कली हा आपल्या वाईट गुणाचा प्रभाव राजावर टाकून शरण आलो आहे माझेवर दया Iकरा व मला या संसार रुपी दुनियेत जागा द्या,असे म्हणाला.तर राजा त्याला, तू जिथं वाईट कामे होतात तिथं, जिथं मादक पदार्थ भेटीतील, आणि जिथं हिंसा असेल तिथं, अशा ठिकाणी राहण्यास सांगितले.कली हुशार होता. तो म्हणाला अजून एक जागा द्यावी.तर राजा बोलला सोन्यामध्ये वास कर, असे सांगितले.त्यावेळी राजा च्या राजमुकुट मध्ये कली जातो व वाईट बुद्धी राजाला पुरवितो व स्वतः,व राज्य च्या विनाशास कारणीभूत ठरतो ही कथा सर्वांना माहीत आहे. भागवत कथा या पासूनच सुरू होते. कथेला अनुसरून मला एक सुचले आज आपण सध्या कलियुगात जीवन जगत आहोत,घृणा,हिंसाचार,द्वेष,जागतिक युद्ध, हे सर्व कलीचे गुण आपल्याला पाहायला मिळतात समाजाचे हाल हाल होत आहेत. कधी न बघितलं ते आजच्या काळात पाहायाला मिळतं परंतु एवढे वाईट होत असताना सुद्धा अशाही काळात जग जिंकेल, 100 कौरव असतांना ही 5 पांडव चा विजय होतो सत्य परेशान हो सकता है पराजित नही, या युगात हरिनाम (सकारत्मक दृष्टीकोन) दिला आहे आणि त्याचे भरवशावर जग जिवंत आहे. रात्र आहे तसा दिवस आहे.काही रात्रीच्या काळ्या काळोखाचा विचार करत आता आपले कसे होईल म्हणून स्वतःचे आयुष्य गमावून बसत आहेत.आता हीच रात्र असाच काळोख आणि अशीच भयावह शांतता आपल्या जीवनात असणार आहे. आपण आता जिंकूच शकत नाही,आणि तो रात्रीचा तो मदमस्त झालेले काळ आपल्याला अजुनही त्या अंधारात जणू ढकलत आहे असा आजचा झालेला आपला दृष्टीकोन आहे. परंतु त्या मदमस्त झालेल्या अंधकाराला हे माहीतच नाही की सकारात्मक रुपी किरणांची पहाट होणार आहे आणि अंधकार समूळ नायनाट करणार आहे आणि तो आशेचा उजाळा सुद्धा त्याचे अस्तित्व दाखवणार आणि त्याला ही त्याचा अभिमान होणार आणि तो ही गर्वाने बोलणार आहे मी आशेचे किरण आहे,आणि हेच माझे अस्तित्व आहे. रात्र सुद्धा आपल्या जीवनात आहे आणि दिवस सुद्धा आपल्या जीवनात आहे. आता महत्वाचा आहे तो आपला दृष्टीकोन आपल्याला त्यासंकटाकडे कसे बघायचे आहे रात्र म्हणून,की दिवस म्हणून…. जीवन आपले आहे आपल्याला जगायचे आहे नैराश्याच्या गर्द छायेत न जाता आशेच्या किरणांचा स्वीकार करत कलियुगात मिळालेलं हरिनाम(सकारत्मक विचार) चा वापर करूया आणि दुःख ,संकट दूर करूया चला सकारात्मक होऊया. घरीच रहा मस्त रहा.
गोपाल मुकुंदे
आपला दृष्टीकोन
2 notes · View notes
Text
AAP: केजरीवालांनी करून दाखवलं, 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार! काय आहेत निकष?
AAP: केजरीवालांनी करून दाखवलं, ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार! काय आहेत निकष?
AAP: केजरीवालांनी करून दाखवलं, ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार! काय आहेत निकष? AAP to become National Party: अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षानं गुजरात विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे. AAP to become National Party: अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षानं गुजरात विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
dipthebond007 · 2 years
Text
मी तुझ्यावर प्रेम करते पण मित्र म्हणून
ती :  “हे तू काय चालवलंय आहेस चिराग?” काय ऐकतेय हे मी सगळं? काय सांगतो आहेस तू सगळ्यांना कि, आपल्यात प्रेम संबंध आहेत? हे सगळं अती होण्या अगोदर मला स्पष्ट करायचे आहे की, "मी तुला कधीही त्या नजरेने पाहिलेलेच नाही" चिराग!  तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि तो दुर होणे खूप गरजेचे आहे. मी तुला नेहमीच म्हणत आलेली आहे की, आपल्यामध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे पण ते प्रेम आहे असे मी कधीही म्हटलेली नाही. आता मला समजतंय की तू मात्र त्याचा वेगळा अर्थ घेतलेला आहे. मी कधीही मैत्री आणि प्रेमाच्या मधली मर्यादा रेषा ओलांडलेली नाही. कारण माझा मनामध्ये तुझ्याबद्दल मैत्रीच्या व्यतिरीक्त दुसरी कुठलीच भावना कधीही आलेली नाही. त्याचा अर्थ असा नाही आहे कि, मला तुझ्या बद्दल काहीच वाटत नाही. 
मी मान्य करते की, माझ्याही मनात तुझ्या विषयी एक अनामिक ओढ आहे आणि आपला नातं निश्चितच मैत्री पलीकडचं आहे आणि त्या विषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. मैत्रीच्या खूप पुढे आपण आलेलो आहोत. तू खूप काही करतोस माझ्यासाठी जे कुणी मित्र पण नाही करू शकणार आणि मी पण तुझ्यासाठी करतेच कि मैत्रीच्याही पुढे जाऊन आणि ह्याची आपल्या दोघांना पण जाणीव आहे. मी कधीही विसरू शकणार नाही कि तुझं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे आणि हे तुला पण कळतंय कि आपण आपल्या पुढील आयुष्यात देखील एकमेकांना विसरणे निव्वळ अशक्यच आहे.
चिराग, माझं तुझ्यावर प्रेम आहे पण ते मित्र म्हणून, प्रियकर म्हणून मी तुझा कधीच विचार केलेला नाही आणि तुझ्याबद्दल प्रेमाची भावना माझ्या मनात इथून पुढे कधी निर्माण होईल असं मला तरी वाटतं नाही. तुझ्या मनात माझ्या विषयी ज्या भावना आहेत त्यांना वेळीच लगाम लावणे गरजेचे आहे नाहीतर आपल्या दोघांसाठीपण हा विषय खूप त्रासदायक होऊन बसेल. सध्या आपण आपल्या करियर वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तू तुझ्या चांगल्या भविष्याचा विचार कर, मला विश्वास आहे की, तुला माझ्या पेक्षाही सुंदर आणि तुझावर खूप प्रेम करणारी मुलगी मिळेल. मी तुझ्यासाठी खरच योग्य नाहीये.
मलाही माझे काही ध्येय आहेत आणि ते साध्य करायचे आहेत, प्रेम हे त्यापैकी एक नाहीये. मला फक्त माझे करियर सध्या महत्वाचे आहे. म्हणूनच म्हणतेय की, तू आत्ताच्या आत्ता या विषयाला पूर्णविराम दे म्हणजे आपल्यातील मैत्रीचे नाते तसेच आबादीत राहिल. मला तू मित्र म्हणून माझ्या आयुष्यात हवा आहेस. मी तुझा सारखा इतका छान मित्र गमवू इच्छित नाही. आपण खूप चांगले मित्र आहोत आणि आपण हि मैत्री कायम ठेवूयात एवढंच मला तुला सांगायचंय.
चिराग : (सगळं शांतपणे ऐकत होता, मधेच त्याला रडू आवरणे कठीण झालं आणि त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी आपली वाट शोधात गालावरून घसरत जमीन गाठली, त्याच्या डोळ्यासमोरून भूतकाळातील एक एक चित्र सरकत होती ज्यामधील एक चित्र जरा जास्त स्पष्ट होतं गेलं त्यात ते दोघे पावसामध्ये एका छत्रीखाली एकमेकांचा हात धरून चालत आहेत आणि तिचे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडतात, आय लव्ह यु चिराग!) 
त्याक्षणी चिराग भानावर येतो आणि ताडकन उठून चालू लागतो, ती आवाज देते चिराग थांब पण तो तसाच चालत राहतो. आता त्याला फक्त जुबीन नौटियालच्या प्रसिद्ध गाण्यातील ओळी ऐकू येत राहतात...
कत्ल बाजार में हो चुका हू फिर भी तू मेरा कातिल नहीं है बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने के काबिल नहीं है भूल जाने के काबिल नहीं है
Tumblr media
2 notes · View notes
Text
का ..माहित अगदीच !
नुसतेच आज बोलता बोलता का, माहित तुझ्याच नावाचा उपचार कुठेतरी झाला आणि अलगद मान तिथं वळली पण विषय कुठला भलताच दुसरा तरी होता..
का माहित... बोलताना subject तुझा वाटला होता, पण title माझे होते आणि तरी ही topic आपला तयार झाला...
ह्मम.... जसे दुसऱ्या गोष्टीवर आपले title असावे तसे....
1 note · View note
airnews-arngbad · 1 day
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५८%मतदान
राज्य मंडळाची इयत्ता दहावी तसंच बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार
एसटीचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभरात साडे पाचशेहून अधिक बस स्थानकांवर साजरा
आणि
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभरात धडक मोहीम-साडे तीनशे पथकांची स्थापना
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास ५८ पूर्णांक ३४ शतांश टक्के मतदान झालं. पश्चिम बंगाल ६९ पूर्णांक ८९ शतांश टक्के, हिमाचल प्रदेश ६६ पूर्णांक ५६, झारखंड ६७ पूर्णांक ९५, उत्तर प्रदेश ५४, बिहार ४८ पूर्णांक ८६, चंदीगढ ६२ पूर्णांक ८०, पंजाब ५५ पूर्णांक २०, तर ओडिशामध्ये सरासरी ६२ पूर्णांक ४६ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे.
****
विधान परिषदेच्या चार जागांपैकी नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघासाठी आतापर्यंत तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. भाजपचे विवेक कोल्हे, यांच्यासह अहमदनगर इथले छगन पानसरे यांनी आपला अर्ज दाखल केला असून, विवेक कोल्हे यांनी आज अपक्ष उमेदवारी म्हणूनही अर्ज दाखल केला. दरम्यान, काल दिवसभरात ३९ इच्छुकांनी अर्ज नेल्याची माहिती निवडणूक प्रशासनानं दिली. यात नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांचाही समावेश आहे.
****
देशात विजेची मागणी वाढलेली असतानाही, औष्णिक वीज प्रकल्पात सध्या कोळशाचा साठा ४५ मेट्रिक टनांपेक्षा जास्त असल्याची माहिती कोळसा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ३० टक्क्यांपेक्षा जास्त असून, देशाची १९ दिवसांची वीजेची गरज भागवण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या १ जुलैपर्यंत औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये ४२ मेट्रीक टन कोळसा उपलब्ध होईल, असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत जे जे दोषी आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं सांगत, विरोधकांनी केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी फेटाळून लावले.
दरम्यान, या प्रकरणात आता अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिलाही पुणे पोलिसांनी अटक केली असून, तिला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. शिवानी हिच्यावर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेनं न्यायवैद्यक प्रयोगशाळेत काम करणाऱ्या दोन महिला परिचारिकांचीही चौकशी केली.
****
राज्याबाहेर जात असेलेले उद्योग राज्यात परत आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा १० जून नंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्यातल्या हिंजेवाडी इथल्या ३७ आयटी कंपन्या गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचे महत्त्व कमी होत असताना, सरकार बघ्याची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीची १६ जुलै ते आठ ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधीत होईल. दहावी तसंच बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ ते ३ ऑगस्ट दरम्यान होईल. परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या महा एचएसएससी बोर्ड डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
****
राज्यातील तिसरी ते बारावीचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी तसंच परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्याच्या अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याकडे दानवे यांनी लेखी स्वरूपात ही मागणी केली आहे.
****
आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीरंजनकुमार शर्मा यांची नाशिकचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. त्यांनी आज मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बीजी शेखर पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.
****
छत्रपती संभाजीनगरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. लोकसभा निवडणुकीचं मतमोजणी आणि निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबाबतची पूर्ण खबरदारी घेण्यात आली असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ - एसटीचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभरातील ५६० पेक्षा अधिक बस स्थानकांवर मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व बसस्थानकं स्वच्छ आणि टापटीप करून दर्शनी भागात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तर, अनेक बसस्थानकांवर तोरण बांधण्यात आलं होतं. काही ठिकाणी कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांनी बसचं कृतज्ञापूर्वक पूजन केलं, तर काही ठिकाणी एसटी बस सजवून तिची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन आणि पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं प्रवाशांना पुष्पगुच्छ आणि पेढे वाटून एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विभागात एसटीच्या दररोज एक हजार सहाशे फेऱ्यांमधून १७ हजारावर प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचं आगारप्रमुख संतोष नजर यांनी सांगितलं. येत्या वर्षभरात अत्याधुनिक बस स्थानक उभारले जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली.
****
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य दर्जाची बियाणं, खतं, कीटकनाशकं यांचा पुरवठा होण्यासाठी राज्यभरात निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी राज्यभरात साडे तीनशे भरारी पथकं कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कडक कारवाईचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. अनुदानित युरिया खताचा गैरवापर होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या जात असून युरियाच्या सर्वोच्च २० खरेदीदारांची तपासणीही क्षेत्रीय स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
नांदेड पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. यानिमित्त नांदेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. इतर पंचायत समित्यांनीही यातून प्रेरणा घ्यावी, असं आवाहन करनवाल यांनी केलं. पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर केलेल्या कामाची दखल घेऊन, हे मानांकन देण्यात आलं आहे.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेली सभा ही विनापरवानगी असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीने लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात ९९ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आज पार पडला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला हा कार्यक्रम घेतला जातो. संशोधक डॉक्टर सूर्यकांत पवार यांनी तूर कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयी शेतकऱ्यांची संवाद साधला, अत्याधुनिक शेती तंत्रज्ञाना विषयी प्राध्यापक गीता यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
****
0 notes
invitecrafter · 2 days
Text
मराठी आमंत्रण व्हिडिओ मराठी भाषेत - Invitecrafter
आमंत्रण पत्र: एक मराठी सांस्कृतिक परंपरा
मराठी संस्कृतीत आमंत्रण पत्रिकेला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही सोहळ्याचे, कार्यक्रमाचे किंवा उत्सवाचे आयोजन करताना पाहुण्यांना सन्मानाने आमंत्रित करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत रुजलेली आहे. हे आमंत्रण पत्र केवळ एक औपचारिकता नसून, आपल्या भावना, स्नेह, आणि आदर व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे.
मराठी आमंत्रण पत्राचे स्वरूप साधारणपणे अत्यंत हृदयस्पर्शी आणि सुंदर असते. पत्राची सुरुवात अभिवादनाने होते. उदाहरणार्थ, “प्रिय _______” असे संबोधन दिले जाते. हे संबोधन आपण आमंत्रित करत असलेल्या व्यक्तीचे महत्त्व आणि आपला स्नेह दर्शवते.
आमंत्रण पत्रात कार्यक्रमाचे संपूर्ण तपशील नमूद केले जातात. यात कार्यक्रमाची तारीख, वेळ आणि स्थळ यांचा समावेश असतो. कार्यक्रमाचे ठिकाण सहजपणे ओळखता यावे यासाठी त्यासोबत नकाशाचा समावेश केला जातो. यासोबतच, कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण, पाहुण्यांचे नाव, आणि सोहळ्याची खास वैशिष्ट्ये यांची माहिती दिली जाते. हे पाहुण्यांना कार्यक्रमाचे विशेष महत्त्व समजून घेण्यास मदत करते.
आमंत्रण पत्रात स्नेहपूर्ण आणि आदरयुक्त भाषा वापरली जाते. "आपल्या उपस्थितीने आम्हाला सन्मान मिळेल" किंवा "आपल्या उपस्थितीने आमचा आनंद द्विगुणित होईल" अशा शब्दांत आदर व्यक्त केला जातो. हे शब्द पाहुण्यांच्या मनात आपल्या सोहळ्याचे महत्त्व वाढवतात आणि त्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करतात.
आमंत्रण पत्रामध्ये पारंपारिक मराठी शैलीचा वापर केला जातो. सुलेखन, सुंदर अक्षरे, आणि कलात्मक डिझाइन यांचा समावेश करून पत्र अधिक आकर्षक बनवले जाते. काही आमंत्रण पत्रांमध्ये गणेशाची प्रतिमा, शुभ चिन्हे, आणि पारंपारिक सजावट देखील केली जाते. यामुळे पत्र अधिक धार्मिक आणि संस्कारयुक्त वाटते.
आमंत्रण पत्राच्या शेवटी, पाहुण्यांना त्यांच्या उपस्थितीची पुष्टीकरण द्यावे, सोहळ्यात येताना ओळखपत्र सोबत आणावे, किंवा काही विशेष आवश्यकता असल्यास आगाऊ कळवावे अशी विनंती केली जाते. हे पाहुण्यांना आपल्या सोयीसाठी आणि सोहळ्याच्या व्यवस्थापनासाठी मदत करते.
आमंत्रण पत्र तयार करताना आपण आपल्या भावनांचा समावेश करणे महत्त्वाचे असते. आपल्या आदरातिथ्याचे दर्शन आणि स्नेहाचा अनुभव पाहुण्यांना मिळावा म्हणून पत्राचे शब्द, शैली, आणि डिझाइन काळजीपूर्वक निवडले पाहिजे. मराठी आमंत्रण पत्राच्या माध्यमातून आपण आपल्या पाहुण्यांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख करून देतो.
सारांशात, मराठी आमंत्रण पत्र हे केवळ एक औपचारिकता नसून, आपल्या भावनांचे आणि संस्कारांचे प्रतीक आहे. आपल्या स्नेहाचा, आदराचा, आणि आदरातिथ्याचा अनुभव देण्याचे एक सुंदर माध्यम आहे. त्यामुळे, आपण आपल्या आगामी सोहळ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आमंत्रण पत्र तयार करताना या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि आपल्या पाहुण्यांना खास वाटेल असे आमंत्रण पत्र तयार करावे.
लिंक तपासा: https://invitecrafter.com/marathi
आमंत्रण
विशेष कार्यक्रम
सोहळा
आनंद
तारीख
वेळ
स्थळ
कार्यक्रमाचे वेळापत्रक
आगमन व स्वागत
प्रमुख पाहुणे
मुख्य सोहळा
भोजन
स्नेहपूर्ण आमंत्रण
पुष्टीकरण
धन्यवाद
आदर
सन्मान
0 notes