Tumgik
#एनईईटी प्रशिक्षण
studycarewithgsbrar · 2 years
Text
आकाश बैजू के मुंबई के एक महत्वाकांक्षी कवि वैदेही झा ने NEET UG 2022 में 705 के स्कोर के साथ AIR 21 हासिल किया।
आकाश बैजू के मुंबई के एक महत्वाकांक्षी कवि वैदेही झा ने NEET UG 2022 में 705 के स्कोर के साथ AIR 21 हासिल किया।
वैदेही झा ने नीट 2022 में AIR 21 हासिल किया एक विज्ञान के छात्र – भौतिकी, और जीव विज्ञान उनके पसंदीदा विषय होने के कारण, वैदेही का कहना है कि उन्हें अपने बाल रोग विशेषज्ञ से डॉक्टर बनने और नीट 2022 के लिए आवेदन करने की प्रेरणा मिली। मुंबई की रहने वाली वैदेही झा ने नीट 2022 में 720 में से 705 अंक हासिल किए हैं और इस तरह अखिल भारतीय रैंक 21 हासिल की है। अब, वह उम्मीद कर रही है कि उसके दो बड़े…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
आकाश BYJU'S मुंबई के आकांक्षी कवि वैदेही झा ने NEET UG 2022 में 705 के स्कोर के साथ AIR 21 प्राप्त किया
आकाश BYJU’S मुंबई के आकांक्षी कवि वैदेही झा ने NEET UG 2022 में 705 के स्कोर के साथ AIR 21 प्राप्त किया
वैदेही झा ने नीट 2022 में AIR 21 हासिल किया वैदेही का कहना है कि विज्ञान-भौतिकी और जूलॉजी में रुचि रखने वाली छात्रा वैदेही का कहना है कि डॉक्टर बनने और नीट 2022 के लिए आवेदन करने की प्रेरणा उनके बाल रोग विशेषज्ञ से मिली। मुंबई की रहने वाली, वैदेही झा ने नीट 2022 में 720 में से 705 अंक हासिल किए हैं, इस प्रकार 21वीं रैंक प्राप्त की है। अब, वह उम्मीद कर रही है कि उसके दो प्रमुख सपने सच होंगे – एक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mwsnewshindi · 2 years
Text
यूपी नीट यूजी 2022 काउंसलिंग: डीएमईटी ने जारी किया शेड्यूल, राउंड 2 का समय
यूपी नीट यूजी 2022 काउंसलिंग: डीएमईटी ने जारी किया शेड्यूल, राउंड 2 का समय
यूपी नीट यूजी 2022 काउंसलिंग: महानिदेशक, चिकित्सा शिक्षा एवं प्रशिक्षण, उत्तर प्रदेश ने आज काउंसलिंग के दूसरे चरण का कार्यक्रम जारी किया उत्तर प्रदेश राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (यूपी एनईईटी) -यूजी 2022. उम्मीदवार आधिकारिक वेबसाइट upneet.gov.in पर शेड्यूल चेक कर सकते हैं। ऑनलाइन पंजीकरण आज से शुरू हो गया है और 14 नवंबर दोपहर 2 बजे तक चलेगा। छात्र आज से 15 नवंबर तक अपनी सुरक्षा जमा कर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 November 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०५ नोव्हेंबर २०२० दुपारी १.०० वा. ****
रायगड जिल्ह्यात खोपोली इथं एका रसायन कंपनीत आज पहाटे झालेल्या भीषण स्फोटात २ जण ठार तर ८ जण जखमी झाले. जशनोव्हा फार्मा नावाच्या या कंपनीत केमिकल रिअॅक्टरमध्ये बिघाड होऊन हा स्फोट झाल्याचं समजतं. आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान झालेल्या या स्फोटामुळे परिसरातल्या अन्य सहा कंपन्यांचं नुकसान झालं, तर एका कंपनीतलं एक छत कोसळून सुरक्षा रक्षकाची पत्नी ठार झाली. स्फोटामुळे लागलेली आग, अग्निशमन दलानं १० बंबांच्या सहाय्यानं चार तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सुमारे एक हजार ९०० कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय - ईडीने आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर तसंच व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक माजी खासदार वेणुगोपाळ धूत यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. कोचर यांनी पदाचा गैरवापर करत दीपक कोचर संचालक असलेल्या नू पॉवर कंपनीला एक हजार ८७५ कोटी रुपये कर्ज दिलं. ते कर्ज बुडीत खात्यात गेलं. फक्त कागदावर असलेली न्यू पॉवर ही कंपनी व्हिडीओकॉन कंपनीची उपकंपनी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दीपक कोचर यांनी कर्जाऊ रकमेचा काळा पैसा वैध करण्यासाठी वापर केल्याचा संशय असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
****
महाराष्ट्रात राष्ट्रीय होमिओपॅथिक संस्थान उभारण्याचं आश्वासन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलं आहे. ते बीड इथल्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनार सीरिजच्या समारोप प्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी केलेल्या भाषणात केंद्रीय आयुष मंत्र्यांनी बीड आणि उस्मानबादसह राज्यात पाच जिल्ह्यात आयुष रुग्णालयांना मान्यता देणार असल्याचं जाहीर केलं. देशातल्या सर्वच होमिओपॅथिक महाविद्यालयात प्रवेश संख्या कमी होत असल्यामुळे एनईईटी नीट पर्सेंटाइल कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी हे विधेयक आणत असल्याचं, नाईक यांनी सांगितलं. त्यामुळे होमिओपॅथी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाची गती वाढेल तसंच शिक्षणाचा दर्जा सुधारेल असा विश्वास केंद्रीय आयुष मंत्र्यांनी व्यक्त केला.
****
मार्च २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी तसंच बारावी परीक्षेसाठी खासगीरित्या अर्ज क्रमांक १७ ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली. इच्छुक विद्यार्थ्यांनी येत्या २८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून शुल्क भरावं. ऑनलाईन शुल्क भरल्याच्या पावत्या आणि आवश्यक कागदपत्रांसह मूळ अर्ज येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संबंधित शाळा किंवा केंद्रांकडे जमा करावा, संपर्क केंद्र, शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी ४ डिसेंबरपर्यंत हे अर्ज विभागीय मंडळांकडे जमा करणं आवश्यक असल्याचं, मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
पोलीस दलात होणाऱ्या मेगाभरतीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तिया��� जलील यांनी भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण देण्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये मराठी, गणित, बुध्दिमत्ता, सामान्य अध्ययन, चालू घडामोडींसह मैदानी चाचण्यांचं सुमारे दोन महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुक उमदेवारांनी नाव नोंदणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या औरंगाबाद इथल्या कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  
****
विदेशात राहणाऱ्या आप्तजनांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी टपाल खात्यानं ८२ देशांमध्ये सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र संबंधित देशात फराळाचं टपाल पोहोचण्याआधी त्या ठिकाणी टाळेबंदी जाहीर झाली, तर हे टपाल प्रेषकांना परत पाठवण्यात येईल, अशी हमी टपाल खात्यानं दिली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या तिसगाव पाथर्डी वन विभागाच्या हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून वावरणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला आज पहाटे यश आलं. या बिबट्याला शोधण्यासाठी अहमदनगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, बीड इथली वनविभागाची पथकं नेमण्यात आली होती. सावरगाव भागात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९१ पूर्णांक ४४ शतांश टक्के असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात १३ हजार ५८९ कोविडग्रस्त आढळून आले असून, यापैकी १२ हजार ६३९ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे.
****
0 notes
Link
सभी पुरानी एनसीईआरटी पुस्तकें ऑनलाइन कैसे खोजें?
How to Find All Old NCERT Books Online in Hindi.
सितंबर 1961 में स्थापित, एनसीईआरटी (राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद) केंद्र सरकार द्वारा स्थापित एक स्वायत्त संगठन है।
यह सोसायटी के पंजीकरण अधिनियम (1860 के अधिनियम XXI) के तहत एक साहित्यिक, वैज्ञानिक और धर्मार्थ समाज के रूप में पंजीकृत है।
यह शैक्षिक अनुसंधान कार्यक्रमों के संचालन और समर्थन की प्राथमिक जिम्मेदारी के साथ काम किया जाता है। और नवीनतम शैक्षिक अनुसंधान पद्धति और तकनीकों में प्रशिक्षण प्रदान करता है।
NCERTने कई अकादमिक पुस्तकों का प्रकाशन भी किया है और नमूना प्रश्न पत्र प्रदान करता है जो कि सरकारी और निजी स्कूलों में व्यापक रूप से उपयोग किए जाते हैं।
NCERT पुस्तकों का उपयोग बड़े पैमाने पर कई प्रतिष्ठित प्रतियोगी शैक्षणिक परीक्षाओं की तैयारी के लिए भी किया जाता है; यूपीएससी परीक्षा (प्रीलिम्स, मेन्स), आईएएस, सिविल सर्विसेज, आईएफएस, आईईएस और ऐसी अन्य कैरियर उन्मुख परीक्षाएं।
हालाँकि पुरानी NCERT की पुस्तकों को ढूंढना आसान नहीं है - जो नए संस्करणों की तुलना में अधिक आकर्षक और गहन हैं, जब छात्रों को ऐसी कठिन परीक्षाओं को क्रैक करने में मदद करने की बात आती है।
पुरानी एनसीईआरटी की किताबें कैसे पाएं
आपके लिए इस समस्या को हल करने में मदद करने के लिए, हमने नीचे कुछ तरीकों को सूचीबद्ध किया है जिनसे आप पुरानी एनसीईआरटी की पुस्तकों को खोजने में मदद कर सकते हैं ताकि आप खुद को इन परीक्षाओं को तैयार और पार कर सकें।
1. Amazon.In
Ancient India– R.S. Sharma, (CLASS-11), Medieval India – Satish Chandra (CLASS-11), Modern India – Bipin Chandra (CLASS-12) and World History – Arjun Dev (Class-12) and The Story of Civilization – Volume 1 by Arjun Dev (Class 9) – are some of the old NCERT books listed for sale on this site.
यहाँ सूचीबद्ध अधिकांश शीर्षक आकर्षक छूट ऑफ़र के साथ टैग किए गए हैं और कैशबैक की सुविधा भी प्रदान करते हैं।
2. Flipkart
यह लोकप्रिय ऑनलाइन मार्केटप्लेस एनसीईआरटी पुस्तकों की एक विस्तृत चयन प्रदान करता है - रसायन विज्ञान, गणित, भारतीय संविधान, जीव विज्ञान, भौतिकी, अंग्रेजी और सामाजिक विज्ञान जैसे विषयों को कवर करने के लिए।
उपलब्ध पुस्तकों में से अधिकांश में 4+ ग्राहक रेटिंग होती है और पुस्तक के विषय और मांग के आधार पर इसकी कीमत कुछ सैकड़ों से कुछ हज़ार रुपये तक होती है।
3. Olx
आप OLX (और Quikr) जैसी लोकप्रिय वर्गीकृत साइटों पर भी भाग्यशाली हो सकते हैं। एक अच्छा मौका है कि एक छात्र जिसे अब पुराने पाठ्यक्रम एनसीईआरटी की पुस्तकों की आवश्यकता नहीं है, उन्हें बिक्री के लिए ऑनलाइन पोस्ट किया जा सकता है।
बस टाइप करें - पुराना सिलेबस NCERT पुस्तकें + अपने शहर का नाम और उपलब्ध विकल्पों की समीक्षा करें।
4. Bx zone
दूसरे हाथ की किताबों के लिए इस ऑनलाइन संसाधन में 20-80% तक की बड़ी छूट पर बिक्री के लिए पुरानी NCERT पुस्तकों का अच्छा संग्रह है।
एनसीईआरटी बुक्स यहाँ बिक्री के विषय जैसे कवर; इंजीनियरिंग, एनईईटी गाइड, इलेक्ट्रॉनिक्स और संचार, एमबीए और जीआरई तैयारी किताबें अन्य विकल्पों में से।
How to Find All Old NCERT Books Online In Hindi.
5. Centralbooksonline
सेंट्रल बुक्स एक ऑनलाइन बुकस्टोर है जो अकादमिक पुस्तकों, बच्चों की पुस्तकों, प्रतिस्पर्धी पुस्तकों और स्थिर आपूर्ति में माहिर है - इसमें पुरानी NCERT पुस्तकों (कक्षा 1 - 11 से) की पेशकश करने के लिए एक अच्छा संग्रह है।
इनमें अंग्रेजी मैरीगोल्ड वर्कबुक्स (Class2-3-4-5), अर्थशास्त्र पर किताबें, विज्ञान, गणित, भौतिकी, सामाजिक विज्ञान और पर्यावरण अध्ययन शामिल हैं।
6. JBC ऑनलाइन
दिल्ली का यह पुस्तक वितरक, जिसके पास एक ई-स्टोर भी है, पुरानी NCERT पुस्तकों को खोजने के लिए एक अच्छी शर्त है। आपको बस उनकी वेबसाइट पर जाना होगा (ऊपर सूचीबद्ध) और पुरानी एनसीईआरटी पुस्तकों - उपलब्ध विकल्पों की सूची देखने के लिए खोज विकल्प में।
यदि आपको अपनी ज़रूरत का पता नहीं है, तो आप हमेशा फोटोकॉपी किए गए संस्करणों की उपलब्धता की जांच कर सकते हैं - जो अभी भी दिल्ली के कई कोचिंग कक्षाओं में पढ़ने वाले छात्रों के बीच उच्च मांग में हैं।
वे भारत के सभी प्रमुख स्थानों और भारत के प्रमुख स्थानों पर भी जाते हैं और ऑनलाइन भुगतान स्वीकार करते हैं, जिसमें पेपाल भी शामिल है।
7. NCERT पुस्तकें
Google Play पर यह मुफ्त शिक्षा ऐप एनसीईआरटी पुस्तकों का खजाना प्रदान करता है - मुफ्त में। इसमें NCERT चैप्टर वीडियो, NCERT सॉल्यूशंस और डाउट डिस्कशन और कक्षा 1-12 की सीबीएसई पाठ्यपुस्तकें, अंग्रेजी, हिंदी और उर्दू माध्यम में शामिल हैं।
आपको पंजीकरण या लॉगिन किए बिना, उन्हें एक क्लिक में डाउनलोड करने और एनसीईआरटी की किताब पीडीएफ ऑफ़लाइन या ऑनलाइन पढ़ने का विकल्प भी मिलता है।
8. FreeUPSCmaterials
यह साइट छात्रों के लिए पीडीएफ प्रारूप में पुरानी एनसीईआरटी पुस्तकों को मुफ्त में डाउनलोड करना संभव बनाती है - इस अनुरोध के साथ कि सामग्री का व्यावसायिक प्रयोजनों के लिए उपयोग नहीं किया जाता है।
9. IASexamportal
यह वेबसाइट जो आईएएस के लिए भारत का सबसे बड़ा ऑनलाइन समुदाय होने का दावा करती है, सिविल सेवा परीक्षा के इच्छुक उम्मीदवारों को अंग्रेजी और हिंदी दोनों में पुरानी एनसीईआरटी पुस्तकों की मुफ्त पीडीएफ डाउनलोड प्रदान करता है।
पुस्तकों में प्रमुख विषयों के एक मेजबान को शामिल किया गया है जिसमें शामिल हैं; विज्ञान (कक्षा 6-10), प्राचीन भारतीय इतिहास (भाग 1-4, कक्षा 11), भूगोल का भौतिक आधार (कक्षा 11), विश्व इतिहास (भाग 1-3, कक्षा 12), सभ्यता की कहानी (भाग 1) 2, अर्जुन देव), प्राचीन भारत (रोमिला थापर / माखन लाल / आर। शर्मा) और भारत की आर्थिक वाणिज्यिक भूगोल (कक्षा 10), कई अन्य।
10. Grotal
यह साइट प्रमुख भारतीय शहरों में NCERT पुस्तकों के लिए वितरकों का पता लगाने के लिए एक अच्छा ऑनलाइन संसाधन है। यह उनके संपर्क और स्थान के विवरण को भी सूचीबद्ध करता है।
इससे आपको अपने शहर के वितरकों के साथ सीधे संपर्क में रहना आसान होगा और पुरानी एनसीईआरटी की किताबों के सिलेबस की जानकारी उनकी सूची में उपलब्ध होगी।
निष्कर्ष के तौर पर
पुरानी एनसीईआरटी पुस्तकें पाठ्यक्रम की अधिकांश प्रतियोगी परीक्षाओं के लिए महत्वपूर्ण हैं क्योंकि उनके अध्ययन सामग्री और अन्य संसाधनों की उच्च गुणवत्ता है।
यह उन्हें सिविल सेवा जैसे कठिन प्रतियोगी परीक्षाओं की तलाश करने वाले छात्रों के लिए एक महत्वपूर्ण संदर्भ उपकरण बनाता है।
यदि आप भी एक सिविल सेवा परीक्षा के इच्छुक हैं, तो हम आशा करते हैं कि इस लेख में उल्लिखित कई संसाधन आपको अपनी तैयारी के लिए आवश्यक पुरानी एनसीईआरटी पुस्तकों को खोजने में मदद करेंगे।
कड़ी मेहनत से पढ़ाई करें और हम आपको आने वाली परीक्षाओं में शुभकामनाएं देते हैं।
0 notes
jansamachar · 6 years
Text
हरियाणा द्वारा मेधावी विद्यार्थियो के लिए सुपर-100 कार्यक्रम
हरियाणा द्वारा मेधावी विद्यार्थियो के लिए सुपर-100 कार्यक्रम
हरियाणा सरकार द्वारा मेधावी विद्यार्थियो के लिए सुपर-100 कार्यक्रम शुरू किया गया है जिसके तहत पंजीकरण शुरू किया गया है।आवासीय प्रशिक्षण कार्यक्रम रेवाड़ी में शुरू किया जाएगा।
माध्यमिक शिक्षा निदेशालय के एक प्रवक्ता ने चंडीगढ़ में 29 मई को इस बारे में जानकारी देते हुए बताया कि हरियाणा सरकार द्वारा एनईईटी,आईआईटी व जेईई की तैयारी के लिए राज्य के मेधावी विद्यार्थियों को जून माह के दूसरे सप्ताह से…
View On WordPress
0 notes
mwsnewshindi · 2 years
Text
यूपी एनईईटी पंजीकरण शुरू: मेडिकल कॉलेजों में सीट कैसे बुक करें
यूपी एनईईटी पंजीकरण शुरू: मेडिकल कॉलेजों में सीट कैसे बुक करें
चिकित्सा निदेशालय शिक्षा और प्रशिक्षण, यूपी ने 22 अक्टूबर, 2022 को यूपी एनईईटी यूजी काउंसलिंग 2022 के लिए पंजीकरण प्रक्रिया शुरू कर दी है। जो उम्मीदवार एनईईटी यूजी काउंसलिंग राउंड के लिए आवेदन करना चाहते हैं, वे यूपी एनईईटी की आधिकारिक साइट upneet.gov.in के माध्यम से ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। काउंसलिंग राउंड के लिए आवेदन जमा करने की अंतिम तिथि 28 अक्टूबर, 2022 है। 29 अक्टूबर, 2022 को, राज्य की…
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
यूपी एनईईटी पंजीकरण शुरू: मेडिकल कॉलेजों में सीट कैसे बुक करें
यूपी एनईईटी पंजीकरण शुरू: मेडिकल कॉलेजों में सीट कैसे बुक करें
चिकित्सा निदेशालय शिक्षा और प्रशिक्षण, यूपी ने 22 अक्टूबर, 2022 को यूपी एनईईटी यूजी काउंसलिंग 2022 के लिए पंजीकरण प्रक्रिया शुरू कर दी है। जो उम्मीदवार एनईईटी यूजी काउंसलिंग राउंड के लिए आवेदन करना चाहते हैं, वे यूपी एनईईटी की आधिकारिक साइट upneet.gov.in के माध्यम से ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। काउंसलिंग राउंड के लिए आवेदन जमा करने की अंतिम तिथि 28 अक्टूबर, 2022 है। 29 अक्टूबर, 2022 को, राज्य मेरिट…
View On WordPress
0 notes
athibanhindi · 3 years
Text
NEET मामले में DMK की दोहरी भूमिका.... अन्नामलाई ने की कड़ी निंदा.... DMK's double role in NEET affair .... Annamalai has strongly condemned ....
तमिलनाडु भाजपा के उपाध्यक्ष अन्नामलाई ने NEET मामले में DMK की दोहरी भूमिका की कड़ी निंदा करते हुए कहा, "इनमें से कोई भी व्यक्ति छात्रों को पढ़ने की अनुमति नहीं देता है"।
आज जारी एक बयान में:
"कांग्रेस शासन के तहत, मेडिकल एसोसिएशन ऑफ इंडिया ने 2013 में देश भर में एनईईटी परीक्षाएं शुरू कीं। जब 2016 में नीड समाधान के माध्यम से पूरे भारत में मेडिकल कॉलेज में प्रवेश हुआ, तो प्रधान मंत्री मोदी ने हस्तक्षेप किया और देखा कि केवल तमिलनाडु को इससे छूट दी गई थी। परीक्षा की आवश्यकता है।
नीट चुनाव की जासूसी कांग्रेस शासित राज्यों और कम्युनिस्ट शासित राज्य ने की थी। तमिलनाडु कोई अपवाद नहीं है और नीट की पुष्टि तब हुई है जब सभी जानते हैं कि किसने सुप्रीम कोर्ट में मुकदमा दायर किया कि नीट का चयन रद्द नहीं किया जाना चाहिए। खिंचाव पर अदालत द्वारा मुकदमा नहीं किया जा सकता है। नीट परीक्षा के जरिए साल दर साल छात्रों का प्रदर्शन बढ़ता जा रहा है। तमिलनाडु में, वर्ष 2019 और 2020 में, राज्य सरकार ने पाठ्यक्रम को संशोधित किया है और स्कूलों में नीड परीक्षा के समकक्ष पाठ्यक्रम पेश किया है।
नतीजतन, तमिलनाडु में पास प्रतिशत 2019 में 48.57% से बढ़कर 2020 में 5744% हो गया है। तमिल में लिखने वाले NEET उम्मीदवारों की संख्या 2019 में 1,071 से बढ़कर 2020 में 17,101 हो गई है। तमिलनाडु में श्री एडप्पादी पलानीसामी की सरकार द्वारा लाया गया 7.5% आंतरिक आरक्षण 334 ग्रामीण सरकारी स्कूल के छात्रों के चिकित्सा सपने की याद दिलाता है, जिससे यह समझना आसान है कि तमिलनाडु के लोगों ने NEET को स्वीकार कर लिया है।
नीट चयन को अदालत या संघीय सरकार द्वारा नजरअंदाज नहीं किया जा सकता है। DMK ने यह भी कहा कि वे सत्ता में आते ही NEET चुनाव रद्द कर देंगे। अब जब वे सत्ता में आ गए हैं, तो वे भारत के प्रधान मंत्री से मिल रहे हैं और उनसे नीट को परीक्षा से छूट देने के लिए कह रहे हैं। यह 2016 में पहले ही दिया जा चुका है। स्वास्थ्य मंत्री श्री एम. सुब्रमण्यम कहते रहे हैं कि भले ही तमिलनाडु सरकार नीड परीक्षा के लिए प्रशिक्षण कक्षाएं संचालित कर रही हो, लेकिन नीड परीक्षा जल्द ही रद्द कर दी जाएगी। यह आगे-पीछे बात करके छात्रों को भ्रमित करने का एक प्रयास है और इनमें से कोई भी छात्रों को पढ़ने नहीं जा रहा है। तमिलनाडु के छात्रों और अभिभावकों को यह समझने की जरूरत है कि सत्तारूढ़ राज्य सरकार द्वारा NEET ���रीक्षा रद्द नहीं की जा सकती है।
 यह कुछ ऐसा है जिसकी पुष्टि सुप्रीम कोर्ट ने की है। सामान्य सूची में एनईईटी चयन को एक प्रस्ताव द्वारा रद्द नहीं किया जा सकता है। तो शिक्षा मंत्री, स्वास्थ्य मंत्री श्री मा सुब्रमण्यम या मुख्यमंत्री जी को चाहिए कि वे लोगों और छात्रों को भ्रमित करना बंद करें और इस साल पूरे मन से स्कूलों में बेहतर प्रशिक्षण कक्षाएं संचालित करें और छात्रों को अच्छी तरह से पढ़ने और पास होने का अवसर दें। नीड परीक्षा दें और मेडिकल कॉलेज जाएं। द्रमुक को राजनीतिक फायदे के लिए लोगों और छात्रों को भ्रमित करना बंद करना चाहिए।"
NEET Exam - Confusing students & parents to hide their wanton lies has become the habit of @arivalayam @BJP4TamilNadu pic.twitter.com/DBhRRRs4Sm
— K.Annamalai (@annamalai_k) June 18, 2021
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 October 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस; मराठवाड्यात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला मोठा फटका, पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीवरच्या कुंभार घाटाची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू. राज्यभरात १७ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज  
** जलयुक्त शिवार योजनेची विशेष पथकामार्फत खुली चौकशी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
** राज्य निवडणूक विभाग बरखास्त, आजपासून मेट्रो सेवा, ग्रंथालयं आणि आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी
** राज्यात आणखी दहा हजार ५५२ कोविड बाधितांची नोंद, १५८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
** आणि
** मराठवाड्यात १७ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ६९५ रुग्णांची नोंद
****
****
राज्याच्या अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला याचा मोठा फटका बसला. त्याचबरोबर सांगली, सोलापूर, सातारा, पुणे आणि मुंबईतही काल मुसळधार पाऊस झाला. या पावसादरम्यान पंढरपूर इथल्या चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटाची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. चंद्रभागा तीरावर हार, फुले, नारळ विकणाऱ्यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधल्या ४० मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यातल्या दहा मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. औराद शहाजनी इथं तेरणा नदीला पूर आल्यानं कर्नाटकात होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. निलंगा तालुक्यात मसलगा धरणाची पाच दारं काल २० सेंटीमीटरनं उघडण्यात आली. तालुक्यातल्या नदीकाठच्या बोरसुरी इथल्या चार आणि चांदूर इथल्या दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी डोळ्यादेखत वाहून गेल्या.
दरम्यान, मांजरा नदीवरील शिवणी बॅरेजचा स्वंयचलीत दरवाजा काल अचानक उघडला गेल्यानं पाणी वाहून गेलं. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री  अमित  देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात परवा रात्रीपासून काल दुपारपर्यंत मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. कळंबमध्ये मांजरा नदी पहिल्यांदा वाहिली, तर तुळजाभवानी मंदीरातही पाणी शिरलं. निम्न तेरणा धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले. परंडा तालुक्यातलया सिना कोळेगाव प्रकल्पाचेही चार दरवाजे उघडण्यात आले. डिग्गी मार्गावरील बेडगा गावाजवळचा फरशी पूल वाहून गेल्यानं वाहतून बंद झाली, उमरगा - गुलबर्गा, बार्शी - उस्मानाबाद हे मार्गही काही काळ बंद होते. परंडा तालुक्यातला वाघेगव्हाण आणि लोहारा तालुक्यातला मुर्शदपूर पाझर तलाव फुटले असून, शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नळदुर्ग इथं पर्यटकांचं आकर्षण असलेला किल्ल्यातला `नर-मादी` धबधबा सुरू झाला आहे.
निम्न तेरणा धरण १०० टक्के भरले आहे, त्यामुळे या धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे, त्याचबरोबर मांजरा धरणही ७० टक्के भरलं आहे, हवामान खात्याचा इशारा लक्षात घेता मराठवाड्यात येत्या काही दिवसात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, नागरिकांनी ओढे, नाले, नदीपात्राजवळ जाऊ नये, असं आवाहन लातूरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी केलं आहे.  
हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात पाऊस झाला. कळमनुरी, वसमत तालुक्यात काल संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन, कापूस पिकांचं मोठे नुकसान झालं आहे.
परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला.
****
सांगली जिल्ह्यात काल सलग दहा तास मुसळधार पाऊस झाला. सांगली शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं असून, प्रमुख रस्ते जलमय झाले.
सोलापूर जिल्ह्यात सलग १८ तास झालेल्या अतीवृष्टीमुळे बार्शी तालुक्यातला मिरंझपुर इथला पाझर तलाव फुटला आहे. शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली असून अद्यापही पूरस्थिती कायम आहे. सोलापूर रेल्वे स्थानक जलमय झालं आहे. शहराच्या अनेक भागातला वीजपुरवठाही खंडित झाला आहे. सोलापूर- पुणे महामार्गावरची वाहतूकही बंद होती.
सातारा जिल्ह्यातही सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु असून, अनेक भागात पुरस्थिति निर्माण झाली आहे. कोयना धरणातून विसर्ग वाढला असून नदी काठावर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
बंगालच्या उपसागरात अतिशय कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं आणि त्यामुळे पावसाळी ढग तयार झाल्यानं राज्यभरात उद्यापर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. यामुळे कोकण गोव्याला रेड अलर्ट असून, मध्य महाराष्ट्राला ऑरेंज, तर मराठवाड्याला यलो अल���्ट देण्यात आला आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी नियमांचं पालन करण्याचं आवाहन चित्रपट अभिनेते सुबोध भावे यांनी केलं आहे.
****
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं राज्यांसाठी अध्यापन-अध्ययन प्रक्रिया आणि परिणाम अधिक मजबूत करण्याविषयीच्या स्टार्स प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एकूण पाच हजार ७८१  कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून,  जागतिक बँकेकडून तीन हजार ७००  कोटी रुपये सहकार्य मिळणार आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार असून, त्यांना शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केलं जाणार आहे.
****
राज्यात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेची विशेष पथकामार्फत खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. नियंत्रक आणि महालेखापरिक्षक - कॅगनं ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या वर्षातल्या आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून उपस्थित केलेल्या टीकात्मक मुद्द्यांचा  विचार करून याची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
राज्य निवडणूक विभाग बरखास्त करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. आता पूर्वी प्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची एक शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय गणण्यात येईल. यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातल्या ३३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं राज्य निवडणूक विभागात कायम स्वरुपी केलेलं समावेशन देखील रद्द करण्यात आलं आहे.
प्राथमिक,  माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा एकूण दोन हजार १६५ शाळांना २० टक्के  आणि याआधीच्या २० टक्के अनुदान घेणाऱ्या दोन हजार ४१७ शाळांना अतिरिक्त २० टक्के अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. एक  नोव्हेंबर २०२० पासून हे अनुदान देण्यात येणार असून, ४३ हजार ११२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या शोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य देऊन ७३ पाणलोट क्षेत्रातल्या एक हजार ४४३ गावांमधून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमधल्या आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात एक मे २०२० पासून दरमहा दहा हजार रुपये इतकी वाढ करण्याचा, राज्यातल्या कृषी विद्यापिठ वगळून अन्य विद्यापीठांमधल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना  सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.  
****
टाळेबंदी उठवण्याच्या पाचव्या टप्प्याअंतर्गत राज्यात आजपासून मेट्रो सेवा, ग्रंथालयं आणि आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं काल नवी नियमावली जारी केली. यानुसार मुंबईत आजपासून मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहे. तसंच कोविड प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून  सरकारी आणि खासगी ग्रंथालयं सुरु करण्यास, तसंच प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर आठवडी बाजार सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. आजपासून राज्यातली दुकानं सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत सुरु राहतील.
शाळा आणि महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था तसंच प्रशिक्षण संस्था या विद्यार्थ्यांसाठी येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र आजपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  ५० टक्के क्षमतेपर्यंत उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर संबंधित कामांसाठी प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर ही परवानगी आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये  कौशल्य आणि उद्योजगता प्रशिक्षणाला तसंच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राज्य कौशल्य विकास अभियान, केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण द्यायलाही परवानगी देण्यात आली आहे.  
****
वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा - एनईईटीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दरम्यान, कोरोना विषाणू बाधित असल्यानं किंवा प्रतिबंधित क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एनईईटी काल घेण्यात आली. गेल्या महिन्यात या विद्यार्थ्यांना ही परिक्षा देता आली नव्हती.  
****
राज्यात काल दिवसभरात आणखी दहा हजार ५५२ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १५ लाख ५४ हजार ३८९ झाली आहे. राज्यभरात काल १५८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४० हजार ८५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १९ हजार ५१७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १३ लाख १६ हजार ७६९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ९६ हजार २८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ६९५ रुग्णांची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात पाच बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी १२१ रुग्ण आढळले. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात १४२, उस्मानाबाद जिल्ह्यात नव्या ९४, तर नांदेड जिल्ह्यात ९६ रुग्णांची भर पडली. जालना जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ७२ रुग्णांची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर नव्या १८ रुग्णांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात ११५, तर परभणी जिल्ह्यात आणखी ३७ रुग्ण आढळून आले.  
****
मुंबईत काल आणखी दोन हजार २११ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४८ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात एक हजार २३७ नवे रुग्ण, तर ४७ मृत्यूंची नोंद झाली. ठाणे जिल्ह्यात एक हजार ४३०, सांगली २३७, रायगड २३३, पालघर १८५, गोंदिया ११४, गडचिरोली ८१, रत्नागिरी ७९, अमरावती ५४, सिंधुदुर्ग ३७, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात प्रतयेकी २७, तर धुळे जिल्ह्यात नव्या आठ रुग्णांची नोंद झाली.  
****
जागतिक हात धुवा दिवस आज पाळण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या सर्व ग्राम पंचायतीमधून हा दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
****
कोरोना विषाणू चाचणीसाठी जालन्यासह राज्यातल्या काही आरटीपीसीआर प्रयोगशाळांमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या सदोष किट्सच्या पुरवठ्याबाबत चौकशीसाठी समिती गठित करून दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या सगळ्या प्रयोगशाळांमध्ये या सदोष किट्सचा वापर तातडीनं थांबवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. देशमुख यांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी नियोजित असलेल्या जालना- अंबड मार्गावरील सूतगिरणी परिसरातल्या जागेचीही काल पाहणी केली.
****
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी नियमांचं पालन करण्याचं आवाहन बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी यांनी केलं आहे.
****
महात्मा ज्य��तिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाचं काम तात्काळ पूर्ण करावं, अशी सूचना बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केली आहे. जिल्हास्तरीय बँक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.
****
लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातला सहायक पोलिस निरीक्षक बालाजी तोटेवाड याला ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. लाचेची रक्कम मागून ती न स्वीकारता तो फरार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
//************//
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 September 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ११ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालयात ठामपणे बाजू मांडण्याचा राज्य सरकारचा निर्धार.  
·      शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ अभियान उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वास.
·      ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांची राष्ट्रीय नाट्य शाळेच्या अध्यक्षपदी नियुक्ती.
·      औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात दोन कैद्यांना पॅरोलवर सोडण्यासाठी लाच मागणारे चार जण निलंबित तर जालन्यात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयाच्या नोंदणीसाठी लाच मागणारे तीन अधिकारी बडतर्फ.
·      राज्यात आणखी २३ हजार ४४६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, ४४८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
आणि
·      मराठवाड्यात ३२ कोरोना बाधितांचा मृत्यू, तर नव्या एक हजार ७४१ रुग्णांची नोंद.
****
कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकवणार असून, त्यासाठी न्यायालयात ठामपणे बाजू मांडणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत गांभीर्यानं चर्चा करण्यात आली, त्यावेळी हा निर्धार करण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण, समितीचे सदस्य मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, विजय वड्डेटीवार, अनिल परब, आणि जयंत पाटील उपस्थित होते. न्यायालातल्या पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठा संघटनांचे प्रतिनिधी, वकील, अभ्यासक आणि जाणकारांशी चर्चा करणार आहेत.
दरम्यान, मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असून, सामाजिक माध्यमावर प्रक्षोभक मजकूर लिहिल्या जात आहे. याकडे लक्ष देऊन कोणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असं अशोक चव्हाण यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
अँटीजेन चाचणी नकारात्मक आली असली तरीही, कोविड सदृश लक्षणं असलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंबंधीचे निर्देश काल जारी केले. कोविडची बाधा झालेला कोणीही रुग्ण सुटू नये आणि त्याच्यापासून पुढे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येणार आहे. अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी खास नियुक्त अधिकाऱ्यांच्या गटामार्फत यंत्रणा उभारण्याची गरजही केंद्रानं व्यक्त केली आहे. हा गट दैनंदिन जलदगती अँटीजेन चाचण्यांच्या अहवालाचं जिल्हा तसंच राज्यस्तरीय विश्लेषण करून नकारात्मक अहवाल असूनही लक्षणं असलेल्या रुग्णांच्या पुनर्चाचणी संबंधी कार्यवाही करेल. देशात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे.
****
राज्यसभेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १४ सप्टेंबरला होणाऱ्या या निवडणुकीसाठी मनोज झा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं माजी उपसभापती हरिवंश यांना उमेदवारी दिली आहे.
****
बाजारपेठेचा कल ओळखून मूल्यसाखळी निर्माण करतांनाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ अभियान उपयुक्त ठरेल आणि त्यातून शेतकरी चिंतामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा शुभारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाला, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी संघटीत होऊन गट शेतीच्या माध्यमातून ज्या मालाला बाजारपेठ आहे तो पिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून मूल्य साखळी निर्माण करतानाच गाव पातळीवर पहिल्यांदाच शेती संदर्भात ‘ग्राम कृषी विकास समिती’ची स्थापना करण्यात आली असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यावेळी म्हणाले. कोरोना विषाणूच्या संकटकाळातही महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत ३० लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आलं आहे, तसंच शासनानं दहा हजार कोटी रुपयांच्या शेतमालाची खरेदी केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांची राष्ट्रीय नाट्य शाळा-एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. परेश रावल यांनी गेल्या ३० वर्षात आपल्या अभिनयानं हिंदीसह अनेक भारतीय भाषांमधल्या चित्रपटात ठसा उमटवला आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार प्रसिध्द साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला आहे. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी एका प्रसिद्धी पत्रका���्वारे ही माहिती दिली. भगवानराव लोमटे यांच्या आठव्या स्मृतीदिनी येत्या १९ सप्टेंबरला अंबाजोगाई इथं वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयात, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या श्रोत्यांच्या उपस्थित पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.
***
औरंगाबादच्या हर्सुल कारागृहातल्या खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दोन कैद्यांना पॅरोलवर सोडण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या दोन तुरूंग अधिकाऱ्यांसह चार जणांचा निलंबित करण्यात आलं आहे. तर याप्रकरणी कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांची पुणे इथल्या येरवडा प्रशिक्षण गृहात बदली करण्यात आली आहे. टाळेबंदीच्या काळात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेल्या कैंद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. ही रजा मंजूर करण्याचा अधिकार कारागृह अधीक्षकांना देण्यात आला होता. त्यानुसार बिडकीन इथल्या आरोपीला सोडण्यासाठी त्याचा मुलाला ही लाच मागण्यात आली होती, या संभाषणाचा ऑडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित झाला होता. त्यानुसार ही कारवाई केली.
****
जालना इथं महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयाच्या नोंदणीसाठी चार ते पाच लाख रूपयांची मागणी करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांना काल बडतर्फ करण्यात आलं. हे अधिकारी खासगी रुग्णालयांसोबत आर्थिक तडजोड करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला असून, तशी तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यासंदर्भातला एक व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्यात आला. त्याची दखल घेत या योजनेतल्या तीन अधिकाऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे प्रमुख नियंत्रक सुधाकर शिंदे यांनी तत्काळ बडतर्फ केलं आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
****
राज्यात काल आणखी २३ हजार ४४६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या नऊ लाख ९० हजार ७९५ झाली आहे. काल ४४८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २८ हजार २२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १४ हजार २५३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत सात लाख ७१५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ६१ हजार ४३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ७० पूर्णांक ७२ टक्के इतका आहे.
****
मराठवाड्यात काल ३२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ७४१ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात १३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ४३७ रुग्ण आढळले. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी पाच बाधितांचा मृत्यू झाला, लातूर जिल्ह्यात ३४७, तर उस्मानाबाद जिल्ह्यात नव्या १८२ रुग्णांची भर पडली. बीड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ११० रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ३२७ रुग्णांची नोंद झाली. जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, जालना जिल्ह्यात आणखी १३३, तर परभणी जिल्ह्यात १४० रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल ६५ रुग्णांची नोंद झाली.
****
मुंबईत काल आणखी दोन हजार ३५१ रुग्ण आढळले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात एक हजार ९१६ नवे रुग्ण, आणि ४३ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात एक हजार ४६५ रुग्ण आढळले, तर २९ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार ९३४, सांगली एक हजार १७४, सातारा ८००, रायगड ७५७, धुळे १४१, गडचिरोली ११०, वाशिम ८९, सिंधुदुर्ग ८८, तर भंडारा जिल्ह्यात काल आणखी ८० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
परभणी इथं वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एनईईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य अँटिजेन चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातल्या नूतन विद्यामंदीर, बाल विद्यामंदीर हायस्कूल, आयएमए हॉल, सिटी क्लब, मौलाना अब्दूल कलाम आझाद वाचनालय आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी अँटिजेन चाचणी करून घ्यावी, असं आवाहन महापौर अनिता सोनकांबळे यांनी केलं आहे.    
****
परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातल्या पेठशिवणी इथं आजपासून १५ सप्टेंबरपर्यंत जनता संचारबंदी पाळण्यात येत आहे. पालम शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असल्यानं ग्रामपंचायतीनं हा निर्णय घेतला आहे. पेठशिवणी इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार असून, बँकेचं अंतर्गत कामकाज सुरु राहणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड नगरपालिका कार्यालयासह पोलीस ठाणेही प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. नगर परिषदेचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया हे कोरोना विषाणू बाधित आढळल्यानं तहसीलदारांच्या सूचनेनुसार नगर परिषद कार्यालय प्रतिबंधित करून दोन दिवस बंद राहील अशी सूचना जारी करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातले दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक तर तीन पोलीस कर्मचारी बाधित आढळल्यानं पोलीस ठाणेही बंद करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं काल विना मास्क फिरणाऱ्या नागरिक, व्यापारी अशा ३५२ जणांवर दंडात्मक कारवाई करून ३५ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंत एक हजार ११५ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती या पथकातील मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली.
दरम्यान, औरंगाबाद महापालिकेत विना मास्क प्रवेश केल्यावर पाचशे रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. हा आदेश महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनाही लागू राहणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात बोरगाव इथं किशोर कदम या तरुणानं काल सकाळी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी या तरुणाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, त्यानंतर पुढील उपचारासाठी या तरुणाला लातूर इथं पाठवण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानं आत्महत्या करत असल्याचं या तरुणानं चिठ्ठीत लिहिलं होतं.
****
लातूर जिल्ह्यातल्या सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्ज वसुली करताना कोणत्याही कर्जदारावर दबाव टाकू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. सर्व मायक्रो फायनान्स कंपन्या रिझर्व बँकेच्या नियमानुसार कर्ज वाटप करतात, रिझर्व बँकेच्या नियमानुसार कोविड १९ प्रादुर्भावाच्या काळात मार्च ते ऑगस्टमध्ये कर्जाचे हप्ते हे वाढवून देण्यात आले होते, त्यामुळे या कंपन्यांनी कर्जाची वसुली करताना सध्याची परिस्थिती पाहता विशेष काळजी घ्यावी, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
****
बीड शहराला पाणीपुरवठा करणारं पाली इथले बिंदुसरा धरण पूर्ण भरलं असून, सांडव्यावरून पाणी वाहू लागलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात काल विजांच्या कडकडाटासह जोदरार पाऊस झाला. नांदेड शहरात आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी रात्री मुसळधार पाऊस झाला
****
सोलापूर-तुळजापूर-उस्मान��बाद या नविन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी समितीची नियुक्ती करण्यासाठी अतिरिक्त पाच कोटी रुपये निधी देण्याची मागणी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. उस्मानाबाद इथं या रेल्वे प्रकल्पासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस वेग देण्याकरता वाटाघाटीने शेतकरी तसंच अन्य मालमत्ता धारकांकडून थेट खरेदी या समितीमार्फत करता येईल, असं ते म्हणाले.
****
उस्मानाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल विविध मागण्यांसाठी निदर्शनं केली. यावेळी त्यांनी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. मागील शैक्षणिक वर्षात परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क परत करावं, प्रवेश शुल्कात शुल्कात तीस टक्के कपात करावी, उस्मानाबाद इथं स्वतंत्र विद्यापीठ लवकरात लवकर सुरू करावं, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या.
****
कोरोना विषाणू बाधित रुग्ण शोधल्यानंतर नगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेला कुठल्याही प्रकारचे पैसे मिळत नाही, असे जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केलं आहे. एका कोरोना बाधित रुग्णामागे नगरपालिकेला दीड लाख रुपये मिळतात, असा संदेश जिल्ह्यात वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर फिरत असून, अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. शिवाय जिल्ह्यात दहा दिवसांच्या टाळेबंदीबाबत समाजमाध्यमांवर फिरत असलेले संदेश चुकीचे असून, टाळेबंदी लागू होणार नाही, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर नजीक बाळापूर ते हदगाव रोडवर देवजणा फाट्याजवळ काही अज्ञातांनी काल एस.टी. बसच्या काचा फोडून जाळण्याचा प्रयत्न केला. आखाडा बाळापूर ते हदगाव जाणारी ही बस दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हदगावकडे प्रवासी घेऊन जात होती, त्यावेळी चार ते पाच जणांनी रस्ता अडवून दगडफेक केली. मराठा आरक्षणासंदर्भात ही कृती असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुदैवाने यात बसमधल्या १३ ही प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.
****
नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातल्या मेंढका इथला तलाठी रमेश गड्डपोड याला अडीच हजार रुपये लाच स्वीकारताना काल रंगेहात अटक करण्यात आली. तक्रारदारानं खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करुन सातबारा देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.  
****
0 notes