AUS vs WI Test: वेस्ट इंडिजची सर्वात निच्चांकी धावसंख्या, ऑस्ट्रेलियाने ४१९ धावांनी जिंकला सामना
AUS vs WI Test: वेस्ट इंडिजची सर्वात निच्चांकी धावसंख्या, ऑस्ट्रेलियाने ४१९ धावांनी जिंकला सामना
AUS vs WI Test: वेस्ट इंडिजची सर्वात निच्चांकी धावसंख्या, ऑस्ट्रेलियाने ४१९ धावांनी जिंकला सामना
Australia Beat West Indies, Series won By 2-0: वेस्ट इंडिजला विजयासाठी ४९७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यांचा संघ दुसऱ्या डावात ७७ धावांवर ऑलआऊट झाला. वेस्ट इंडिजची स्ट्रेलियन भूमीवरील कसोटीतील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० ने जिंकली…
View On WordPress
0 notes
Video: पाकिस्तानने अफगाणिस्तानला हरवताच मैदानात हाणामारी, प्रेक्षकांनी फेकल्या एकमेकांवर खुर्च्या
Video: पाकिस्तानने अफगाणिस्तानला हरवताच मैदानात हाणामारी, प्रेक्षकांनी फेकल्या एकमेकांवर खुर्च्या
आशिया चषकात ७ सप्टेंबर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या प्रमुख कारणात अफगाणिस्तानने पाकिस्तान विजयासाठी १२९ धावांचे आव्हान ठेवले होते. कमी धावसंख्येचे आव्हान आणि शेवटच्या षटकात रंगलेल्या रंगत पाकिस्तानने अफगािस्तानचा एक गडी राखून केला आणि आशिया चषक क्रिकेटच्या अंतिम फेरीत स्थान पक्के केले. मात्र, या नंतर घडलेल्या घडामोडीमुळे तुम्हाला याला गालबो लागले आहे.
आशिया चषक गुरुवारचा दिवस खूप लाजिरवाणा…
View On WordPress
0 notes
ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..
ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..
भाजप सत्तेत आल्यानंतर ईडी आणि सीबीआय यांचा गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ईडी आणि सीबीआयचा वापर करून जिथे भाजपची सत्ता नाही किंवा सत्ता आणण्यासाठी म्हणून विरोधी पक्ष नेत्यांना चौकशीच्या फेर्यात अडकवायचे किंवा फोडून भाजपमध्ये वळवायचे असे सत्र गेल्या काही वर्षात देशात सुरू झालेले आहे. बिहारमध्ये भाजपची सत्ता हातातून गेल्यानंतर भाजप बिथरलेला असून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि…
View On WordPress
0 notes
ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..
ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..
भाजप सत्तेत आल्यानंतर ईडी आणि सीबीआय यांचा गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ईडी आणि सीबीआयचा वापर करून जिथे भाजपची सत्ता नाही किंवा सत्ता आणण्यासाठी म्हणून विरोधी पक्ष नेत्यांना चौकशीच्या फेर्यात अडकवायचे किंवा फोडून भाजपमध्ये वळवायचे असे सत्र गेल्या काही वर्षात देशात सुरू झालेले आहे. बिहारमध्ये भाजपची सत्ता हातातून गेल्यानंतर भाजप बिथरलेला असून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि…
View On WordPress
0 notes
ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..
ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..
भाजप सत्तेत आल्यानंतर ईडी आणि सीबीआय यांचा गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ईडी आणि सीबीआयचा वापर करून जिथे भाजपची सत्ता नाही किंवा सत्ता आणण्यासाठी म्हणून विरोधी पक्ष नेत्यांना चौकशीच्या फेर्यात अडकवायचे किंवा फोडून भाजपमध्ये वळवायचे असे सत्र गेल्या काही वर्षात देशात सुरू झालेले आहे. बिहारमध्ये भाजपची सत्ता हातातून गेल्यानंतर भाजप बिथरलेला असून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि…
View On WordPress
0 notes
ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..
ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..
भाजप सत्तेत आल्यानंतर ईडी आणि सीबीआय यांचा गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ईडी आणि सीबीआयचा वापर करून जिथे भाजपची सत्ता नाही किंवा सत्ता आणण्यासाठी म्हणून विरोधी पक्ष नेत्यांना चौकशीच्या फेर्यात अडकवायचे किंवा फोडून भाजपमध्ये वळवायचे असे सत्र गेल्या काही वर्षात देशात सुरू झालेले आहे. बिहारमध्ये भाजपची सत्ता हातातून गेल्यानंतर भाजप बिथरलेला असून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि…
View On WordPress
0 notes
ज्या दिवशी विश्वासदर���शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..
ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..
भाजप सत्तेत आल्यानंतर ईडी आणि सीबीआय यांचा गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ईडी आणि सीबीआयचा वापर करून जिथे भाजपची सत्ता नाही किंवा सत्ता आणण्यासाठी म्हणून विरोधी पक्ष नेत्यांना चौकशीच्या फेर्यात अडकवायचे किंवा फोडून भाजपमध्ये वळवायचे असे सत्र गेल्या काही वर्षात देशात सुरू झालेले आहे. बिहारमध्ये भाजपची सत्ता हातातून गेल्यानंतर भाजप बिथरलेला असून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि…
View On WordPress
0 notes
ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..
ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..
भाजप सत्तेत आल्यानंतर ईडी आणि सीबीआय यांचा गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ईडी आणि सीबीआयचा वापर करून जिथे भाजपची सत्ता नाही किंवा सत्ता आणण्यासाठी म्हणून विरोधी पक्ष नेत्यांना चौकशीच्या फेर्यात अडकवायचे किंवा फोडून भाजपमध्ये वळवायचे असे सत्र गेल्या काही वर्षात देशात सुरू झालेले आहे. बिहारमध्ये भाजपची सत्ता हातातून गेल्यानंतर भाजप बिथरलेला असून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि…
View On WordPress
0 notes
पहिल्या T20 मध्ये भारताने इंग्लंडला हरवले, हार्दिकने बॅटिंगनंतर बॉलने केले चमत्कार
पहिल्या T20 मध्ये भारताने इंग्लंडला हरवले, हार्दिकने बॅटिंगनंतर बॉलने केले चमत्कार
इंग्लंड विरुद्ध भारत 1ली T20, द रोझ बाउल साउथम्प्टन: द रोझ बाउल, साउथॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 मध्ये भारताने इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाच्या या शानदार विजयाचा हिरो होता हार्दिक पांड्या. त्याने चेंडू आणि बॅट या दोन्ही बाजूंनी चमकदार कामगिरी केली. प्रथम हार्दिकने अवघ्या 33 चेंडूत 51 धावांची तुफानी…
View On WordPress
0 notes
मध्य प्रदेशला पहिला रणजी चॅम्पियन बनवण्यासाठी कर्णधार आदित्य श्रीवास्तवला मोठा त्याग करावा लागला, प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी उघडले रहस्य
मध्य प्रदेशला पहिला रणजी चॅम्पियन बनवण्यासाठी कर्णधार आदित्य श्रीवास्तवला मोठा त्याग करावा लागला, प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी उघडले रहस्य
दोन दशकांहून अधिक काळ दुखापतीचे ओझे वाहणारे मध्य प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी रविवारी मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये संघाने रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर आदराची खूण म्हणून आपल्या अश्रूंची प्रतिक्रिया दिली. चांगले समजू शकते. मध्य प्रदेशच्या विजयात पंडित यांच्याशिवाय कर्णधार आदित्य श्रीवास्तवची भूमिकाही खूप मोठी होती. संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी त्यांनी मोठा त्याग केला. याबाबत…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत एक लाख फेरीवाल्यांना कर्ज वितरण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती
एक देश एक निवडणूक समितीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर
अश्लील आणि असभ्य आशय प्रसारित करणाऱ्या ओटीटी मंचावर केंद्र सरकारचा कायद्याचा बडगा, १९ वेबसाईट, ५७ सोशल मीडिया खात्यांचं प्रसारण रोखलं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं प्रचारात शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नये, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
आणि
मुंबईनं पुन्हा जिंकला रणजी करंडक, ४२ वेळा कोरलं चषकावर नाव
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात 'पंतप्रधान स्वनिधी' योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातल्या दोन अतिरिक्त कॉरिडॉरची पायाभरणीही करणार आहेत. 'पंतप्रधान स्वनिधी योजना' कोरोना काळात १ जून २०२० साली सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आज दिल्लीतल्या ५ हजार फेरीवाल्यांसह एक लाख इतर फेरीवाल्यांनाही कर्ज वितरित केली जाणार आहेत. आतापर्यंत देशभरात ६२ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना १० हजार ९७८ कोटी रूपयांहून अधिक जास्त रकमेची कर्ज वितरित करण्यात आली आहेत.
****
केंद्र सरकारने एक देश एक निवडणूक यावर अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं आज आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपविला. आपल्या १८ हजार ६२६ पानांच्या अहवालात या समितीनं एक देश एक निवडणूक घेण्याच्या दृष्टीने कायद्यात ४४ सुधारणा करण्यासंदर्भात सुचवलं आहे. या अहवालात सर्व संबंधित पक्ष आणि तज्ज्ञांशी झालेल्या विस्तृत चर्चा आणि १९१ दिवसांच्या संशोधनाच्या निष्कर्षांचा समावेश असल्याची माहिती कायदा आणि न्याय मंत्रालयानं दिली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींकडे अहवाल सोपविला त्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील उपस्थित होते.
****
सी ए ए म्हणजे नागरीकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्वाचे अधिकार देणारा असून कोणाचेही अधिकार काढून घेण्यासाठी केलेला नाही असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. एका वृत्त संस्थेला मुलाखत देताना त्यांनी सांगितलं की, या कायद्यामुळे अफगाणिस्तान, बांगला देश आणि पाकिस्तानातून आलेल्या स्थलांतरित हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिस्ती आणि पारसी शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळेल. या स्थलांतरीत नागरिकांचा समावेश भारतीय नागरिकांमध्ये करुन घेतला जाणार असून ते निवडणूक लढवून लोकप्रतिनिधीही होऊ शकतील. एनआरसी म्हणजे नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी आणि सीएएचा काहीही संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अल्पसंख्याकांनी या कायद्यामुळे घाबरुन जाण्याचं काहीच कारण नसून या कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. भारतात १५ ऑगस्ट १९४७ ते ३१ डिसेंबर २०१४ या काळात आलेल्या कोणत्याही नागरिकांचे स्वागत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
सातत्याने अश्लील आणि असभ्य आशय प्रसारित करणाऱ्या १८ ओटीटी मंचांवर केंद्र सरकारने कायद्याचा बडगा उगारला आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयानं आज कठोर कारवाई करीत अशाप्रकारे आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या १९ वेबसाईट, १० ॲप आणि ५७ सोशल मीडिया खात्यांवर बंदी घातली आहे. या सर्वांचं प्रसारण आजपासून मंत्रालयानं रोखलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायदा २००० च्या तरतुदींनुसार, इतर मंत्रालयं, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र तसंच महिला आणि बाल हक्कांशी संबंधित तज्ज्ञांशी सल्लामसलत करून मंत्रालयानं हा निर्णय घेतला.
****
काँग्रेस सरकारचे आणि आपले दरवाजे सदैव शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी खुले असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रेदरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं जाहीर सभेला ते संबोधित करत होते. कांद्याचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, केंद्र सरकार या मुद्यावर मौन बाळगून असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळण्याचं तसंच, पीक वीमा योजनेची पुनर्रचना करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं.
या शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी सर्व नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीमध्ये मतदान टक्का वाढावा या दृष्टीन आज सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतदान विषयक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. कवठेमहांकाळ शहरात महिला मेळावा, तर मौजे केरेवाडी इथं मतदार जागृती विषयी कार्यक्रम घेण्यात आला. तासगाव तालुक्यातील मौजे बलगवडे इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या वार्षिक संमेलन प्रसंगी उपस्थित नागरिकांचं मतदानाबाबत प्रबोधन करण्यात आलं.
दरम्यान, आज धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अजित पवार गट हा प्रचारासाठी शरद पवार यांचं छायाचित्र आणि नाव वापरत असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. अजित पवार गट हा निवडणूक आल्यावर शरद पवार यांचं नाव वापरतो, मात्र निवडणूक नसतांना त्यांना त्यांची गरज वाटत नाही. आता जर तुम्ही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे तर तेच पुढे सुरू ठेवावं, अशी टिप्पणीही न्यायालयानं केली. या संदर्भात अजित पवार गटाला दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं असून या संदर्भातील पुढची सुनावणी १९ मार्चला होणार आहे.
****
रणजी करंडक स्पर्धेत मुंबईनं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली विजय साकारत विक्रमी बेचाळीसावं विजेतपद पटकावलं. मुंबई संघानं अंतिम सामन्यात विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. मुंबई संघाने दिलेल्या ५३८ धावांच्या आव्हानासमोर विदर्भाने चांगली झुंज देत ३६८ धावा केल्या. दुसऱ्या डावात शतकी खेळी करणारा आणि दोन बळी टिपणारा मुशीर खान सामनावीर ठरला. तर, स्पर्धेत पाचशेपेक्षा अधिक धावा आणि २९ बळी अशी कामगिरी करणारा तनुष कोटीयन मालिकावीर ठरला.
****
नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असून, मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आणि सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट अशा प्रकल्पाच्या माध्यमातून, देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल होण्याची क्षमता नागपुरात आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे, वर्ध्याच्या सिंदी रेल्वे इथल्या ड्रायपोर्ट आणि मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क इथं रेल्वे टर्मिनल सेवांच्या संचालन परीक्षणाचा प्रारंभ, आज नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
वर्ध्याच्या सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील कापूस, कपडा, संत्रा, हे कोलकत्त्याच्या हल्दिया मार्गे बांग्लादेशच्या नदीतून थेट बांग्लादेशला जातील. यामुळे प्रति कंटेनर दीड लाख रुपये असलेला वाहतूक खर्च हा एक लाख रुपयांवर येईल आणि विदर्भातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तसंच या भागात उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल असं गडकरी यांनी याप्रसंगी बोलतांना स्पष्ट केलं.
****
मूत्रपिंडाचं आरोग्य आणि आजारांविषयी जनजागृतीसाठी आज वर्ल्ड किडनी डे पाळला जात आहे. 'सर्वांसाठी मूत्रपिंडाचं आरोग्य', ही यंदाची संकल्पना आहे. किडनी, अर्थात मूत्रपिंडाचं आरोग्य आणि त्याच्या सर्वसामान्य कार्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या रोगांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार वर्ल्ड किडनी डे म्हणून पाळला जातो.
****
नंदूरबार जिल्ह्यातल्या धडगांव तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील १५३ कुटुंबियांना लंडन इथल्या व्हेल्स ऑन व्हील्स संस्थेमार्फत आधुनिक पद्धतीच्या पाण्याच्या ड्रमचं वाटप करण्यात आलं आहे.
खडतर भागात देखील जमिनीवर चाकांच्या सहाय्याने सहज चालणाऱ्या या ड्रम मधून पाणी ने आण करण्यासाठी महिलांना सुकर होणार असून पाण्यासाठी महिलांची २ ते ३ किलोमीटरची पायपीट आणि त्रास वाचणार आहे.
****
0 notes
गुजरातच्या निकालानंतर शरद पवार यांचं मोठं राजकीय विधान; म्हणाले, भाजप जिंकला तरी…
गुजरातच्या निकालानंतर शरद पवार यांचं मोठं राजकीय विधान; म्हणाले, भाजप जिंकला तरी…
गुजरातच्या निकालानंतर शरद पवार यांचं मोठं राजकीय विधान; म्हणाले, भाजप जिंकला तरी…
Sharad Pawar on Gujarat Election results: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar on Gujarat Election results: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Go to Source
View On WordPress
0 notes
IND vs PAK : जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन चाहत्यांच्या कमेंटवर भडकली; 'हे' विलक्षण उत्तर दिले
IND vs PAK : जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन चाहत्यांच्या कमेंटवर भडकली; ‘हे’ विलक्षण उत्तर दिले
भारतीय संघ दुबईत आशिया चषक खेळत असून सुपरच्या ४ पहिल्याच आघाडीत त्यांना पाकिस्तानकडून स्वीकारावा लागेल. 4 सप्टेंबर रोजी सकाळी गंभीर भारताचा पाच विकेट्सनी झाली. भारतीय संघ पाकिस्तान संघाला १८२ धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यापासून रोखण्यात अयशस्वी ठरला. आपल्या भारताच्या क्रिकेटपटूंना सध्या आनंद मिळत आहे. वेगवान वेगवान जसप्रीत बुमराहचा समावेश आहे.
जसप्रीत बुमराह सध्या दुखापती मूळ आशिया कपडा बाहेर आहे.…
View On WordPress
0 notes
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बी��रएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
1 note
·
View note
बापूंचे विचार
सत्याचा होतो विजयअसत्याने काय हासील ।स्वातंत्र्याचा जिंकला लढाअहिंसेचा मार्ग सुशील ।
अस्पृश्यतेचा सोडा विचारस्वावलंबी सारे व्हा तुम्ही ।प्रेम देऊनीया प्रेम घ्यामंत्र बापूंचा पाळू आम्ही ।
स्वदेशीचा करा स्वीकारविदेशील देऊन नकार ।आत्मविश्वास जाणा जराहोऊ नका असे लाचार ।
ऑक्टोबरची तारीख दोनस्मरण करू आज बापूंचे ।स्वातंत्र्याचे रक्षण करुनीनमन करू त्या वीरांचे ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा विजयी डबल धमाका
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा विजयी डबल धमाका
मुंबई, दि. २७ : सुपरस्टार रेडर पुजा यादव आणि मेघा कदमने सुरेख खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये विजयाचा डबल धमाका उडवला. महाराष्ट्र महिला संघाने मंगळवारी दुसऱ्या सामन्यात यजमान गुजरातला धुळ चारली. स्नेहलच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने ४६-२२ ने दणदणीत सामना जिंकला. महाराष्ट्र संघाने सर्वोत्तम खेळीतून गुजरातवर चार लोन मारले. यासह टीमने शेवटच्या मिनिटांपर्यंत…
View On WordPress
0 notes