Tumgik
#निकम
Text
Anil Deshmukh Bail : वकील अनिकेत निकम म्हणाले, त्यांच्या तब्येतीच्या नोंदी न्यायालयासमोर सादर केल्यात
Anil Deshmukh Bail : वकील अनिकेत निकम म्हणाले, त्यांच्या तब्येतीच्या नोंदी न्यायालयासमोर सादर केल्यात
Anil Deshmukh Bail : वकील अनिकेत निकम म्हणाले, त्यांच्या तब्येतीच्या नोंदी न्यायालयासमोर सादर केल्यात मुंबई – केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तथापि, या निर्णयाच्या विरोधात सीबीआयला सुप्रीम कोर्टात अपील दाखल करायचे असेल तर त्यासाठी हायकोर्टाने अनुमती दिली आहे. त्यामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
आमदार संग्राम जगताप यांचे उज्वल निकम यांच्याकडून कौतुक , म्हणाले की ?
आमदार संग्राम जगताप यांचे उज्वल निकम यांच्याकडून कौतुक , म्हणाले की ?
आमदार संग्राम जगताप यांच्या विधानसभेतील कार्य काळाला आठ वर्ष पूर्ण होत असल्याने नगर शहरात त्यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेणाऱ्या संग्रामपर्व या पुस्तकाचे प्रकाशन वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सहकार सभागृहात करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट उज्वल निकम, मकरंद अनासपुरे, आमदार अरुण काका जगताप,माजी आमदार दादाभाऊ कळमकर, उपमहापौर गणेश भोसले यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
आमदार संग्राम जगताप यांचे उज्वल निकम यांच्याकडून कौतुक , म्हणाले की ?
आमदार संग्राम जगताप यांचे उज्वल निकम यांच्याकडून कौतुक , म्हणाले की ?
आमदार संग्राम जगताप यांच्या विधानसभेतील कार्य काळाला आठ वर्ष पूर्ण होत असल्याने नगर शहरात त्यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेणाऱ्या संग्रामपर्व या पुस्तकाचे प्रकाशन वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सहकार सभागृहात करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट उज्वल निकम, मकरंद अनासपुरे, आमदार अरुण काका जगताप,माजी आमदार दादाभाऊ कळमकर, उपमहापौर गणेश भोसले यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीत २९२ जागांसह एनडीएला बहुमत-इंडिया आघाडीला २३३ जागांवर विजय
मध्यप्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि दिल्लीसह सात राज्यात भाजपला तर मणिपूर आणि चंदीगडसह पाच राज्यांत काँग्रेसला निर्भेळ यश
इंदूरचे भाजप उमेदवार दहा लाखांहून अधिक मतांनी विजयी तर वायव्य मुंबईत रवींद्र वायकरांचा अवघ्या ४८ मतांनी निसटता विजय
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागा-१३ जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
औरंगाबादहून संदिपान भुमरे विजयी तर बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे तसंच लातूरमधून सुधाकर श्रृंगारे पराभूत
परभणीत संजय जाधव आणि उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर यांनी जागा राखली तर  हिंगोलीत नागेश आष्टीकर तसंच नांदेडमधून वसंत चव्हाण यांचा विजय
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा आयर्लंडशी सामना
****
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशात लोकसभेच्या एकूण एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं २९२, तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीनं २३३ जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यावेळी कमी जागा मिळाल्या असून, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात्र गेल्यावेळेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय झाला.
****
केरळमध्ये भाजपला प्रथमच एका जागेवर विजय मिळाला. मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश तसंच अंदमानात भारतीय जनता पक्षानं एकहाती विजय मिळवला, तर पंजाब आणि तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळू शकली नाही.
आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्ष १६, भाजप तीन; आसाम - भाजप नऊ, काँग्रेस तीन; छत्तीसगड - भाजप १०, काँग्रेस एक; हरियाणा भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी पाच; झारखंड भाजप आठ, झारखंड मुक्ती मोर्चा तीन, काँग्रेस दोन; ओडिशा भाजप १९, काँग्रेस आणि बीजू जनता दल प्रत्येकी एक; कर्नाटक भाजप १७, काँग्रेस नऊ, धर्मनिरपेक्ष जनता दल दोन; तेलंगणा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ, एमआयएम एक; राजस्थान - भाजप १४, काँग्रेस आठ; गुजरात - भाजप २५, काँग्रेस एक; बिहार - भाजप आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १२, लोकजन शक्ती पक्ष पाच, काँग्रेस तीन तर राजद चार; उत्तर प्रदेश - समाजवादी पक्ष ३७, भाजप ३३, काँग्रेस सहा; पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल का���ग्रेसनं २९, काँग्रेस एक तर भाजपनं १२ जागा जिंकल्या आहेत.
काश्मीर - नॅशनल कॉन्फरन्स दोन, भाजप दोन; दादरा नगर हवेली - भाजप एक, अपक्ष एक; गोवा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक; मेघालयात काँग्रेस आणि व्हाईस ऑफ पीपल्स पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली. तामिळनाडूत द्रमुक २२, काँग्रेस नऊ तर माकप आणि भाकप प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाले.
काँग्रेसनं केरळमध्ये सर्वाधिक १४ तर पंजाबात सर्वाधिक सात जागा जिंकल्या. शिवाय, मणिपूरच्या सर्व दोन तसंच चंदीगड, लक्षद्वीप, नागालँड, तसंच पुड्डुचेरी इथल्या प्रत्येकी एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. आम आदमी पक्षाला पंजाबात तीन जागांवर समाधान मानावं लागलं.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे, अनुरागसिंह ठाकूर, तेजस्वी सूर्या, कंगना राणावत, हेमा मालिनी, आदी दिग्गजांचा विजय झाला, तर स्मृती इराणी, मेनका गांधी, भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवे या विद्यमान मंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार, सुजय विखे पाटील, नवनीत राणा, उज्ज्वल निकम आदी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
****
मध्य प्रदेशात इंदूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार शंकर लालवाणी यांनी १२ लाखावर मतं मिळवत, दहा लाख आठ हजार मताधिक्यानं विजय संपादित केला, मात्र याच मतदार संघात वरीलपैकी कोणी नाही-नोटा या पर्यायाला सुमारे दोन लाख १८ हजार मतदारांनी पसंती दिली.
****
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीनं ३० जागा जिंकल्या, तर महायुतीला फक्त १७ जागाच मिळवता आल्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीनं राज्यात ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपाला २३, तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँगेसला चार, तर काँगेसला फक्त एक जागा जिंकता आली होती. पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतून १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते, यंदा शिंदे यांचे सात सहकारी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनील तटकरे हे एक खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते, तटकरे यांचा यावेळीही विजय झाला. गेल्या वेळी एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला, १३ जागा मिळून तो राज्यातला पहिल्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाच खासदार राहिले होते, ही संख्या आता नऊ झाली आहे. शरद पवार यांच्याकडेही फक्त ३ खासदार राहिले होते, ती संख्या आता आठ झाली आहे.
****
विदर्भात नागपूर मधून नितीन गडकरी, रामटेक श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोळे, चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर, यवतमाळ - वाशिम संजय देशमुख, गडचिरोली-चिमूर नामदेव किरसान, अमरावती बळवंत वानखेडे, वर्धा अमर काळे, बुलडाणा प्रतापराव जाधव, तर अकोला इथून अनुप धोत्रे विजयी झाले.
****
धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव, जळगाव मधून स्मिता वाघ, रावेर इथून रक्षा खडसे, दिंडोरी - भास्कर भगरे, नाशिक राजाभाऊ वाजे, तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवाल पाडवी यांचा विजय झाला.
****
सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे, माढा मधून धैर्यशील मोहिते, सांगली इथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने, मावळ श्रीरंग बारणे, पुणे मुरलीधर मोहोळ, बारामती सुप्रिया सुळे, शिरुर अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, तर शिर्डी इथून भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला.
****
रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे, सिंधुदूर्ग-रत्नागिरीतून नारायण राणे, पालघर हेमंत सावरा, भिवंडी सुरेश म्हात्रे, कल्याण श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के विजयी झाले.
****
उत्तर मुंबई मतदारसंघातून पियुष गोयल, ईशान्य मुंबई संजय दीना पाटील, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय झाला.
वायव्य मुंबईतून शिवसेना महायुतीचे रविंद्र वायकर यांचा फेरमोजणीत अवघ्या ४८ मतांनी विजय झाला. वायकर यांना चार लाख ५२ हजार ६४४, तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांना चार लाख ५२ हजार ५९६ मतं मिळाली.
****
आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील काल झाली. आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५ जागांपैकी तेलगु देसम पक्ष १३५, वायएसआर काँग्रेस ११, तर भाजपनं आठ जागांवर विजय मिळवला.
ओडिशा विधानसभेच्या एकूण १४७ जागांपैकी भाजप ७८, बिजू जनता दल ५१, तर काँग्रेसनं १४ जागा जिंकल्या.
****
मराठवाड्यात आठ पैकी सात मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर महायुतीला एकमेव औरंगाबादची जागा जिंकता आली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे संदिपाम भुमरे यांनी एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील यांचा एक लाख ३३ हजार ५५७ मतांनी पराभव केला. भुमरे यांना चार लाख ७४ हजार ४३४, सय्यद इम्तियाज यांना तीन लाख ४० हजार ८७७, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख ९१ हजार ८७० तर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांना सुमारे ६९ हजारावर मतं मिळाली.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली. अनेक फेऱ्यांमध्ये परस्परांवर कुरघोड्या करत, अखेरीस सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सहा हजार ५५३ मतांनी विजय मिळवला. मुंडे यांना सहा लाख ७७ हजार ३९७, तर सोनवणे यांना सहा लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली.
जालना लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला, काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांच्यावर सुमारे एक लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला. दानवे यांना चार लाख ९७ हजार ९३९, तर काळे यांना सहा लाख सात हजार ८९७ मतं मिळाली.
परभणी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे संजय जाधव यांचा एक लाख ३४ हजार ६१ मतांनी विजय झाला. जाधव यांना सहा लाख एक हजार ३४३, तर महायुतीचे महादेव जानकर यांना चार लाख ६७ हजार २८२ मतं मिळाली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी एक लाख आठ हजार ६०२ मतांनी विजय मिळवला. आष्टीकर यांना चार लाख ९२ हजार ५३५, तर महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांना तीन लाख ८३ हजार ९३३ मतं मिळाली.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी विद्यमान खासदार भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना पाच लाख २८ हजार ८९४, तर चिखलीकर यांना चार लाख ६९ हजार ४५२ मतं मिळाली.
लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी ६१ हजार ९०० मतांनी विजय मिळवला. काळगे यांना सहा लाख नऊ हजार २१, तर विद्यमान खासदार सुधार श्रृंगारे यांना पाच लाख ४७ हजार १२० मतं मिळाली.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा तीन लाख २९ हजार ८४६ मताधिक्यानं विजय झाला. त्यांना सात लाख ४८ हजार ७५२, तर महायुतीच्या अर्चना पाटील यांना चार लाख १८ हजार ९०६ मतं मिळाली.
****
जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला असून, भारतीय इतिहासातली ही ऐतिहासिक घटना असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
‘‘देशवासियों ने भाजपा पर एनडीए पर पूर्ण विश्वास जताया है। आज की ये विजय दुनिया के सबसे बडे लोकतंत्र की जीत है, ये भारत के संविधान पर अटूट निष्ठा की जीत है, ये विकसित भारत के पर्व की जीत है।’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही जागा आमच्या कमी मताने हरल्या गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला कदाचित ते कारण पण असू शकेल, त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू, काही त्रुटी राहिल्या त्या दूर करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संपूर्ण बहुमत प्रदान केलं असून, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, असं भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, आणि ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळालं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
या निकालानंतर सामान्य माणसाने आपली ताकत दाखवून दिली असून, आम्ही इंडिया आघाडी म्हणून सत्तेचा दावा करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आणखी काही जागांची अपेक्षा होती, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या निवडणुकीलाच आम्ही आव्हान देण्याचा विचार करत असल्याचंही ठाकरे म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून, मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्तदि ली आहे.
****
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून, देश पातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस पक्षानेही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. देशाने दिलेला कौल हा लोकशाहीचा, जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालाबद्दल पक्ष कार्यकर्ते तसंच जनतेचे आभार मानले.
‘‘जो देश मे चुनाव के रिज़ल्ट आएं हैं, मैं तो पहले कहूंगा ये जो रिज़ल्ट है, जनता के रिज़ल्ट हैं, और ये जनता की जीत है, और लोकतंत्र की जीत है।’’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
‘‘मेरे माइंड मे था के हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ खडे होकर लड जाएंगे और ये सच साबित हुवा। मुझे भरोसा था और मै हिंदुस्तान की जनता से, इंडिया गठबंधन पार्टनर्स से, काँग्रस पार्टी के हमारे सब नेताओं और कार्यकर्ताओं से दिलसे धन्यवाद करना चाहता हूं। आपने संविधान को बचाने का पहला और सबसे बडा कदम ले लिया है।’’
काँग्रेस नेते राहुल गांधी
दरम्यान, इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार असून, या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी- एनडीएचीही आज दिल्लीत बैठक होणार असून, केंद्रीय मंत्रिमंडळाचीही आज बैठक बोलावण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. काल या स्पर्धेत नेदरलँड्सनं नेपाळचा सहा गडी राखून, तर अफगाणिस्ताननं युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला.
****
0 notes
hindinews-world · 19 days
Text
0 notes
dainikuk · 25 days
Text
सीएम धामी ने मुम्बई में भाजपा प्रत्याशी के पक्ष में आयोजित सभा को किया संबोधित, कहा – देश विरोधी शक्तियां विदेशी ताकतों के साथ मिलकर भारत को बनाना चाहती हैं कमजोर
मुंबई : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने रविवार को पार्लेश्वर रोड, विले वार्ले, ईस्ट मुम्बई में भाजपा प्रत्याशी उज्ज्वल निकम के पक्ष में आयोजित सभा को संबोधित किया। मुख्यमंत्री ने कहा कि प्रधानमंत्री मोदी जी ने हमारे उत्तराखंड की टोपी को जन जन तक पहुंचाया है। उन्होने कहा वो अपने परिवारवालों से मिलने आए हैं। सभी लोग मुंबई में रहते हुए भी उत्तराखंड से जुड़े हुए हैं। आगामी चुनाव देश के उज्जवल भविष्य,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मध्यरात्री असं काही घडलं की...राखी सावंत आणि विशाल निकम यांच्यात तू तू मैं मैं ,
मध्यरात्री असं काही घडलं की…राखी सावंत आणि विशाल निकम यांच्यात तू तू मैं मैं ,
मध्यरात्री असं काही घडलं की…राखी सावंत आणि विशाल निकम यांच्यात तू तू मैं मैं , Rakhi sawant and vishal nikam fight बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात चार वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळायलं आहे. प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे. घरात एक नाही दोन नाही तर तब्बल चार वाइल्ड कार्ड एन्ट्री होताना दिसले. Rakhi sawant and vishal nikam fight…
View On WordPress
0 notes
n7india · 1 month
Text
BJP ने मुंबई उत्तर मध्य से Famous Advocate Ujjawal Nikam को बनाया उम्मीदवार, पूनम महाजन का काटा टिकट
New Delhi: भाजपा ने महाराष्ट्र के मुंबई उत्तर मध्य लोकसभा सीट से आतंकवादियों और अपराधियों के खिलाफ केस लड़ने वाले मशहूर वकील उज्ज्वल निकम को पार्टी का लोकसभा उम्मीदवार घोषित किया है। भाजपा ने इस सीट से वर्तमान सांसद पूनम महाजन का टिकट काट कर उज्ज्वल निकम को उम्मीदवार घोषित किया है। पूनम महाजन पूर्व केंद्रीय मंत्री स्वर्गीय प्रमोद महाजन की बेटी हैं। भाजपा ने शनिवार को लोकसभा उम्मीदवार की अपनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vishwasdgaikwad · 2 months
Video
youtube
सोन्याहून झाले पिवळे,गायिका शकुंतला जाधव,कवी गोविंद निकम
0 notes
darshanpolicetime1 · 5 months
Text
जगाला हेवा वाटेल असा विकसित महाराष्ट्र घडविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर दि. १३ : राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देऊन राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे.   जगाला हेवा वाटावा  असा विकसित महाराष्ट्र  घडवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वि.वा. ठाकूर महाविद्यालय, विरार येथे १९ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री.  शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार सर्वश्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
journalist27 · 8 months
Text
दीपक मोहिते,
भाजप ; कल्याण,ठाणे व पालघर लोकसभा आपल्याकडे खेचून घेणार,
भाजपचे लोकसभेचे मिशन ४५ हे अनेक विद्यमान खासदारांच्या मुळावर येण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री डॉ.श्रीकांत शिंदे ( कल्याण ) व पालघरचे राजेंद्र गावित या दोघांना यंदा उमेदवारी मिळणे अशक्य आहे.कल्याण,ठाणे व पालघर,या तिन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे.देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक व राज्याचे सार्व.बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण व खा.श्रीकांत शिंदे या दोघामधून सध्या विस्तव जात नाही.सध्या या दोघांमध्ये शह-काटशहचे राजकारण जोमात सुरू आहे.डॉ.श्रीकांतचे वडील व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याणच्या बदल्यात ठाणे मागत आहेत.पण स्थानिक आ.संजय केळकर यांनी ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे,अशी मागणी रेटली आहे.ही जागा भाजपने खेचून घेतल्यास केळकर स्वतः किंवा आ.निरंजन डावखरे,या दोघांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघ हा अनु.जमातीसाठी आरक्षित आहे.हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसकडे होता,तो भाजपने स्वतःकडे खेचून घेतला.राम नाईक व चिंतामण वनगा यांनी वर्षानुवर्षे या मतदारसंघावर आपली मक्तेदारी गाजवली.त्यानंतर पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे राज्यमंत्री गावित यांनी सेना व भाजप मधून अशी आलटून पालटून निवडणूक लढवली व दोन्ही खेपेस निवडूनही आले.सध्या ते एकनाथ शिंदे गटात आहेत.या मतदारसंघावरही भाजपचा डोळा असून माजी आदिवासी विकासमंत्री स्व.विष्णू सवरा यांचे चिरंजीव डॉ.हेमंत सावरा रिंगण्यात उतरवण्याच्या तयारीत आहे.त्यामुळे विद्यमान खा.राजेंद्र गावित यांचा बोईसर किंवा पालघर,अशा दोन विधानसभेवर डोळा आहे.पालघर विधानसभेचे आ.श्रीनिवास वनगा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.परंतु गेल्या पाच वर्षात ते विधानसभेत फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत.तसेच पक्षबांधणी व मतदारसंघातील विकास कामे,याबाबतीतही ते कायम निष्क्रिय राहिले.त्यामुळे शिंदे गट त्यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हे येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.वसई तालुक्यातील नालासोपारा व वसई विधानसभा मतदारसंघात भाजप अनुक्रमे कृपाशंकरसिंग व डहाणूचे नगराध्यक्ष भरत रजपूत यांना रिंगणात उतरवण्याची चर्चा सध्या जोरात सुरू झाली आहे.
Tumblr media
0 notes
sambhavsamachar · 9 months
Text
बेंच प्रेस प्रतियोगिता में जीता बेस्ट लिफ्टर स्वर्ण पदक
संभव समाचार – गोविंदपुरा विधानसभा के बरखेड़ा पठानी में रहने वाले  सचिन निकम ने गत  दिवस मंत्रालय स्पोर्टस क्लब द्वारा आयोजित ओपन बेंच प्रेस प्रतियोगिता के अंतर्गत स्वर्ण पदक जीता l बरखेड़ा के ट्राय फ़ोर्ड जिम के सचिन ने 93  किलोग्राम भार वर्ग मैं 125 किलोग्राम वजन उठा कर बेस्ट लिफ्टर पदक प्राप्त किया l
Tumblr media
View On WordPress
0 notes
dattajiwold · 1 year
Text
नाटक : आषाढतील एक दिवस
सुरभी थिएटर निर्मित
दिग्दर्शक : राजेश शर्मा
निर्मिती संचालक : सुरेखा लहानगे शर्मा
मुळलेखक : मोहन राकेश
अनुवाद : विश्वनाथ राजपाठक
नेपथ्य : शैलेंद्र गौतम
प्रकाश योजना : विनोद राठोड
पार्श्वासंगीत : गीता शिंपी
वेशभूषा : सई मोने
मेकअप : दत्ताजीं जाधव
हेअरस्टयलिस्ट : आरती दत्ताजीं
कलाकार : -
भगवान निकम - कवी कालिदास
विक्रम गावंडे - विलोम
चंद्रावन दीक्षित - मामा ( कालीदास चे मामा )
प्रबुद्ध मागाडे - निक्षेप ( मित्र )
स्वारंग गोरे - अनुनाशिक / दंतुल ( शिकारी )
नंदू परदेशीं - अनुस्वार
निकिता शिंदे - प्रियंकू मंजिरी (राज कुमारी )
धनश्री शेळके - संगिनी ( दरबारी महिला )
विशाखा धारणकर - रंगिनी (दरबारी महिला )
अनघा धोंडपकर - (आंबिका मल्लीकेची आई )
माधुरी पाटील - मल्लिका (कालीदास ची प्रेयसी )
1 note · View note
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी सुमारे तीनशे जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २३० जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास १९ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
उत्तरप्रदेशात भाजपला ३४ तर समाजवादी पक्षाला ३५ जागांवर सध्या आघाडी आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दलाला १४, भाजपला ११ तर लोकजनशक्ती पक्षाला पाच जागांवर आघाडी आहे. तर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला पाच जागांवर आघाडी आहे.
पंजाबात काँग्रेसला सात तर आम आदमी पक्षाला तीन जागांवर आघाडी आहे. हरियाणात काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागांवर आघाडी आहे. झारखंडमध्ये सर्वाधिक ९ जागांवर भाजप आघाडीवर आहे.
मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर, उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर तर हिमाचल प्रदेशात सर्व चार जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
दक्षिण भारतात कर्नाटकातून मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं दिसून येतं आहे. कर्नाटकात भाजप १६, काँग्रेस १० तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेशात तेलगूदेशम पक्ष सर्वाधिक १६ जागांवर, तमिळनाडूत द्रविड मुनेत्र कळघम सर्वाधिक २१ जागांवर, केरळमध्ये काँग्रेस सर्वाधिक १२ जागांवर तर तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ मतदार संघात आघाडीवर आहेत.
गोव्यातल्या दोन जागांपैकी भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.
****
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २० जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी २७ जागांवर आघाडी मिळवली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे जवळपास ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसऱ्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात नोटा ला एक हजार ५९५ मतं मिळाली आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. जालना मधून महाविकास आघाडीचे कल्याण काळे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत.
नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतम���ळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा-गोंदिया मधून महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महायुतीच्या नवनीत राणा, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, गडचिरोली - चिमुर मधून महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर असून, भाजप नेत्या केंद्रीय मंत्री भारती पवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नाशिक मधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महायुतीचे सुजय विखे पाटील, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील, तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अमोल किर्तीकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत. 
****
0 notes
nashikfast · 1 year
Text
सुवनमल्हार स्टुडिओजचे 'मन बावरलयं साज इश्काचा' लवकरच टि-सिरीज कडून होणार प्रदर्शित.....
अश्विनी भालेराव, नाशिक : प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या माणसांवरच प्रेम आणि काहीतरी नवीन करण्याची धडपड यातून कलेला मिळालेला वाव, सहा. प्राध्यापक ते थेट टि – सिरीज चा गीतकार या खडतर प्रवासाचा धनी आज सर्वत्र आपल्या सुवनमल्हार नावाने ओळखला जातोय,आणि हे वाखाणण्याजोगे आहे असे प्रतिपादन कतृत्वांगन सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. किर्ती निकम जाधव यांनी केले, टि-सिरीज च्या प्रेस काॅन्फरन्स वेळी त्या बोलत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jansamparknews · 1 year
Text
इंदोली येथे भांडणात कोयत्याने वार करणारा मुख्य आरोपी पैलवान नयनेश निकम गजाआड
जनसंपर्क न्यूज – उंब्रज प्रतिनिधी – उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीत मौजे इंदोली येथे दिनांक 07/05/2023 रोजी भांडणामध्ये नयन निकम व इतर 09/10 जणांनी यांने अधिक शंकर नागमले वय 27 वर्ष रा.इंदोली यास म���रहाण करून नयन निकम यांने कोयत्याने डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी केले होते गुन्हा घडले नंतर आरोपी फरार झाला होता.काल दि.12/05/2023 रोजी मौजे इंदोली येथुन ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदर आरोपीस…
Tumblr media
View On WordPress
0 notes