Tumgik
#कात्री!
bharatlivenewsmedia · 2 years
Text
खिशाला पुन्हा कात्री! घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर वाढणार
खिशाला पुन्हा कात्री! घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर वाढणार
खिशाला पुन्हा कात्री! घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर वाढणार नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने अपेक्षेप्रमाणे महागाई कमी करण्यासाठी रेपो या आपल्या मुख्य व्याजदरात 0.35% ची वाढ केली आहे. त्यामुळे बॅंका आता पुन्हा घरासाठीच्या कर्जावरील व्याजदरात त्या प्रमाणात वाढ करण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत घरांच्या मागणीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो असे विकसकांना वाटते. रेपोदरात वाढ केली की बॅंका कर्जावरील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 02 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात पोखरण रणक्षेत्रातल्या गोळीबार क्षेत्रात भारतीय वायुसेनेचा सर्वात मोठा युद्ध सराव गगनशक्ती सुरु आहे. कालपासून सुरु असलेला हा युद्ध सराव येत्या १० तारखेपर्यंत चालेल. या युद्धसरावात वायुसेनेची प्रमुख लढाऊ विमानं आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स आपल्या मारा क्षमतेचं प्रदर्शन करत आहेत.
****
छत्तीसगड इथं सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत आज चार माओवादी ठार झाले. केंद्रीय राखीव पोलिस दल, कोब्रा बटालियन, जिल्हा राखीव रक्षक आणि विशेष कृतीदल यांनी संयुक्तपणे बिजापूर जिल्ह्यातल्या बस्तर भागात ही कारवाई केली. माओवादी तसंच पोलिसांमध्ये कोर्चोलीच्या जंगलात ही चकमक झाली. पोलिसांनी माओवाद्यांच्या मृतदेहासह एक मशीन गन तसंच इतर स्फोटक साहित्य ताब्यात घेतलं. या परिसरात अजूनही माओवाद्यांचा शोध सुरु आहे.
****
यंदाची अमरनाथ यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या पूर्वतयारीच्या कामांचा जम्‍मू-कश्‍मीर इथं मुख्‍य सचिव अटल दुल्‍लू यांनी काल आढावा घेतला. यासंदर्भात आयोजित बैठकीत वरिष्ठ पोलिस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, हवामान विभागासह अन्य विभागांचे प्रमुख तसंच श्री अमरनाथजी श्राइन मंडळाचे प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, मुख्‍य सचिवांनी यात्रेकरुंसाठी तंबू, तसंच लंगरसाठी सुरक्षित स्थळं निश्चित करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. तर यात्रेकरुंसाठी अनेक नि:शुल्क सेवांसह हवामान विभाग, आरोग्य विभाग, जलशक्ती विभाग तसंच परिवहन विभागाच्या सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या जयपूर ग्रामीण लोकसभा निवडणुकीसाठी कोटपुतली इथं जाहीर सभेला संबोधित करतील. दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास मोलाहेडा गावात ते सभास्थळी पोहोचतील. जयपूर ग्रामीण लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार राव राजेंद्र सिंह यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये २ टप्प्यात १९ आणि २६ एप्रिल या तारखांना मतदान होणार आहे.
****
गेल्या मार्च महिन्यात ११ पूर्णांक ५ टक्के वार्षिक वाढीसह १ पूर्णांक ७८ लाख कोटी रुपये इतका वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला. आतापर्यंतचं हे दुसऱ्या सर्वोच्च क्रमांकाचं महसूल संकलन ठरलं आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून वस्तू आणि सेवा कर संकलनात १७ पूर्णांक ६ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाल्यामुळं हे विक्रमी संकलन झालं आहे. मार्चमध्ये परतावा दिल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल १ पूर्णांक ६५ लाख कोटी रुपये इतका असून तो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १८ पूर्णांक ४ टक्क्यांनी वाढलेला आहे.
****
राज्यातल्या २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार प्रमाणीकरणासाठी ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात १ कोटी ९४ लाख ६९ हजार २१५ विद्यार्थ्यांचेच आधार वैध ठरले. तर ५ लाख १७ हजार २३२ विद्यार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांकच शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळं नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहाराच्या निधीला कात्री लागून लाखो विद्यार्थ्यांना या दोन्ही लाभांपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे. याची गंभीर दखल घेत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश योजनेपासून वंचित ठेऊ नये असे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकांसह इतर सर्व संबंधित पथकांनी समन्वयानं काम करावं तसंच तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित पथकांच्या दैनंदिन कार्यवाहीचा आढावा घ्यावा, अशा सूचना लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी अनमोल सागर यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात आयोजित बैठकीत काल ते बोलत होते.
****
येत्या २४ तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. बीड, अकोला, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर इथं तापमानानं चाळिशी पार केली आहे. तर मालेगाव, अमरावती, वाशिम, यवतमाळ या शहरातही पारा चाळीस अंशाच्या जवळ पोहोचला आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक ४ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
****
0 notes
marmikmaharashtra · 7 months
Link
https://marmikmaharashtra.com/ain-diwali-fare-increase-from-st-appealed-to-complain-if-private-vehicle-charges-high-fare-by-increasing-ticket-price/
0 notes
marathicelebscom · 3 years
Text
सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांची बाजीप्रभू साकारण्यासाछी केसांना कात्री | जय भवानी जय शिवाजी
सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांची बाजीप्रभू साकारण्यासाछी केसांना कात्री | जय भवानी जय शिवाजी
भूमिकेसाठी काय पण… स्टार प्रवाहवर २६ जुलैपासून भेटीला येणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या शिलेदारांनी प्राणांची आहुती दिली त्या शिलेदारांच्या शौर्याला ही मालिका समर्पित आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव या मालिकेत बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत असून ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्य़ासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
forzafinally · 4 years
Note
Snake Sandwich Charger Leaf Scissors Nail
Ooh. This should be fun. Because I always feel that both these languages are so similar but different at the same time
Snake - साँप (saap) in Hindi and साप (saap) in Marathi. The spelling is very similar but the Hindi one has a bit more nasality to it pronounciation wise
Sandwich - सैंडविच in Hindi or सँडविच in Marathi they are both pronounced as the English one
Charger - Again, no different word for it exists. In both Hindi and Marathi it's pronounced as the English one. It looks like this : चार्जर
Leaf - पत्ती (patta) in Hindi and पाने (paane) in Marathi
Scissors - कैंची (kaichee) in Hindi and कात्री (kaatri) in Marathi
Nail - नाखून (naakhoon) in Hindi and नखे (nakhe) in Marathi
2 notes · View notes
krishnarajespeak · 2 years
Photo
Tumblr media
दाढी फक्त रु १०/- ------------------------ एक महावितरणमध्ये काम करणारा अधिकारी लॉकडाऊन नंतर दाढी करायला सलूनमधे गेला असता तो दुकानदाराने लावलेला बोर्ड वाचतो.. दाढी - फक्त ₹. १०/- ब्लेड अधिभार - ₹. २/- वस्तरा भाडे - ₹. ३/- क्रीम - ₹. ५/- कात्री भाडे - ₹. ३/- खुर्ची भाडे - ₹. १०/- लोशन - ₹. ७/- पावडर - ₹. ५/- नॅपकिन भाडे - ₹. ५/- -------------------------------- एकूण - ₹. ५०/- बोर्ड वाचून अधिकाऱ्याने विचारले : *“तुम्ही तर कमालच केलीत. दाढी फक्त १० रु. लिहून इतर छुपे खर्च लावून ग्राहकांची लूट करताय.“* दुकानदार : *"हा बोर्ड मोठ्या अक्षरात आणि शुद्ध मराठीत असल्याने तुम्हाला वाचता तरी येतो साहेब. तरीही, तुम्ही मला जाब विचारताय?"* *"तुमच्या महावितरणकडून अनेक वर्षांपासून आमची महा-फसवणूक सुरू आहे त्याचं काय?* स्थिर आकार, वीज आकार, वीज वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क वीज विक्री कर, व्याज, इतर आकार, चालू वीज देयक, थकबाकी, समायोजित रक्कम, व्याजाची थकबाकी, एकूण थकबाकी, देयकाची निव्वळ रक्कम, .... पूर्णांक देयक... *"हे विज बिल आजपर्यंत किती जणांना कळले ते सांगाल का?"* 😱 (जनतेचे डोळे उघडे पर्यंत शेअर करत रहा,जो पर्यंत जनता लुटवायला तयार आहै तो पर्यंत) https://www.instagram.com/p/Cec4vE5BVJm/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
��्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
‘भीम-यूपीआय’ वरून होणाऱ्या व्यवहारांवर इन्सेटिव्ह देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.
वैनगंगा नळगंगा प्रकल्पातून मराठवाड्यालाही पाणी देणं शक्य - उपमुख्यमंत्र्यांना विश्वास.
सत्ताधारी पक्ष आर्थिक शिस्त न बाळगता घोषणा करत असल्याची अजित पवार यांची टीका.
भोगी हा सण “पौष्टिक तृणधान्य दिन”म्हणून साजरा करावा - कृषी विभागाचं आवाहन.
आणि
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उस्मानाबादचा मुंतजिर सरनौबत अंतिम फेरीत दाखल.
****
‘भीम-यूपीआय’ या डिजिटल आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲपवरुन होणाऱ्या व्यवहारांवर, प्रोत्साहन म्हणजेच इन्सेटिव्ह देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. छोट्या रकमेच्या डिजिटल व्यवहारांसाठी दोन हजार सहाशे कोटी रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम यासाठी मंजूर करण्यात आली आहे. यासोबतच तीन बहुस्तरीय सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. दरम्यान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून’ गरिबांना मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे. केंद्रीय अन्नमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली.
****
विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी वैनगंगा नळगंगा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, गरज भासल्यास मराठवाड्यालाही यातून पाणी देणं शक्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज अमरावती इथं पदवीधर मतदार संघ निवडणुकीत डॉक्टर रणजीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेतलेल्या संवाद सभेला संबोधित करत होते. आम्हाला सत्ता ही फक्त समाजाच्या विकासासाठी हवी आहे. महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात पाच हजार शासकीय नोकऱ्या जाहीर केल्या. या नोकऱ्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला. आम्ही मात्र पदवीधरांचा विचार करून पन्नास हजार शासकीय जागा काढल्या आहेत. या सर्व जागा पारदर्शक पद्धतीने भरल्या जाणार असून कुठेही भ्रष्टाचार होणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
****
सत्ताधारी पक्ष कुठलाही विचार न करता आर्थिक शिस्त न बाळगता भरमसाठ घोषणा करत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेता अजित पवार यांनी केली आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विक्रम काळे यांचा उमेदवारी अर्ज औरंगाबाद इथं अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढून आज दाखल करण्यात आला. त्यानंतर पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनात पाऊण लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या, पुढच्या अधिवेशनात हा आकडा आणखी वाढेल, अशी शक्यता पवार यांनी वर्तवली. ते म्हणाले –
आजपर्यंत राज्याच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं. ह्यांची पहिली पावसाळी अधिवशेनाची पुरवणी आणि आताची पुरवणी, दोन्ही पुरवणीची जर बेरीज मारली तर पाऊण लाख कोटीची आहे. अजून शेवटची पुरवणी मागणी मार्चची येणार आहे. ती बजट अधिवेशनाच्या आधीची येते. ती पंचवीस-एक हजारांची आली तर एक लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या? मग नियोजन काय? मग आर्थिक शिस्त काय? त्याच्यामध्ये जर असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ॲडिशनल एक लाख कोटी रूपये आले, तर हे पैसे कसे जमा होणार आहेत? मग पहिल्या कामाला काही कात्री लागणार आहे का? काहीच कळायला मार्ग नाही.
दरम्यान, सत्तेतील सरकारने सूडबुद्धीने वागू नये. ईडीच्या प्रत्येक कारवाईमागे राजकीय रंग असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर आज सक्तवसुली संचालनालय - ईडीनं छापे मारले. त्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.
अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. आपल्यावरचे सगळे आरोप मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले –
कुठलाही गुन्हा नोंद नाही, समन्स नाही, आणि नोटीस नाही ईडीची. या कारखान्याशी माझा कोणताही सुतराम संबंध नाही. यापूर्वी, चार वर्षांपूर्वी इन्कम टॅक्सचे छापे पडले होते आणि सर्व तपासण्या या कारखान्याच्या आणि आमच्या संबंधित सगळ्यांच्या झालेल्या होत्या. किरीट सोमय्यांनी काही आरोप केले होते दीड वर्षांपूर्वी. आणि काही तक्रारी आणि पत्रकार परिषदा घेऊनसुद्‌धा त्यांनी काही आरोपसुद्‌धा माझ्यावर केलेले होते. त्याची सर्व उत्तरं मी तीन पत्रकार परिषदा घेऊन त्यावेळेला दिलेली होती.
दरम्यान, या कारवाई विरोधात मुश्रीफ समर्थकांनी कागल बंदची घोषणा दिली आहे, हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही वर्तन कार्यकर्त्यांनी करू नये, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं आहे.
****
माजी मंत्री बच्चू कडू यांना आज सकाळी अमरावती इथं रस्ता ओलांडताना भरधाव असलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात बच्चू कडू यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली. अमरावती इथल्या खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर इथं हलवण्यात आलं आहे.
****
राज्यातल्या अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या शैक्षणिक कामाचं मूल्यांकन करण्याचा निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत घेण्यात आला आहे. अॅकॅडमिक परफॉर्मेन्स इंडिकेटर-एपीआयद्वारे हे मूल्यांकन करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचं आ��� सकाळी दीर्घ आजारपणामुळे निधन झालं. त्या ८९ वर्षांच्या होत्या. मुळच्या कुसुम सुखटणकर यांनी आपली बहीण कुमूद यांच्यासोबत १९४५ मध्ये मराठी चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. ग. दि. माडगुळकर यांनी कुसुम यांचे नाव बदलून चित्रा असं ठेवलं होतं. ‘लाखाची गोष्ट’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘गुळाचा गणपती’ ‘राम राम पाव्हणं’ या जुन्या चित्रपटांसह ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबंब’ ‘टिंग्या’ हे त्यांचे अलीकडच्या काळातील गाजलेले चित्रपटं आहेत.
****
सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं या प्रकारात हा पुरस्कार मिळाला असून, आज कॅलिफोर्निया इथं झालेल्या सोहळ्यात संगीतकार एम एम कीरावानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
****
संयुक्त राष्ट्रसंघानं २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केलं आहे. त्या अनुषंगानं मकर संक्रांत-भोगी हा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करावा, असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं केलं आहे. या दिनाचं औचित्य साधून प्रत्येक गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्र, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचं लागवड तंत्रज्ञान यांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांच्या उपहारगृहांमध्ये पौष्टिक तृणधान्यांच्या वेगवेगळ्या रुचकर पाककृती तयार करुन त्यांचा अंतर्भाव आरोग्यदायी पदार्थ या सदराखाली हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ पर्यटकांना वर्षभर उपहारगृहात उपलब्ध देणं, स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनं प्रादेशिक कार्यालयाच्या ठिकाणी हुरडा पार्टीचे आयोजन करणे, पर्यटक निवासात पौष्टिक तृणधान्यांचे प्रदर्शन आणि विक्री करणे यासारखे उपक्रम राबवण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक श्रद्‌धा जोशी यांनी दिल्या आहेत.
****
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उस्मानाबादचा मुंतजिर सरनौबत आणि पुण्याचा प्रतीक जगताप यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लाना पराभूत करत वरिष्ठ गट माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
त्यापूर्वी सकाळच्या सत्रात झालेल्या ८६ किलो वजनी गटात नांदेडच्या विजय पवारने उस्मानाबादच्या हर्षवर्धन लोटकेला थेट चितपट करताना स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला.
****
फॉरेन लँग्वेज असोसिएशन तर्फे डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या, फ्रेंच भाषा परीक्षेत, ५वी ते ७ वी गटात औरंगाबाद इथल्या, हर्सूल महानगरपालिकेच्या केंद्रीय शाळेतल्या आर्यन राजगुरे याने देशात अकरावा आणि जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकवला आहे. त्याच्या या यशाबद्दल मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी उपायुक्त नंदा गायकवाड शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी अभिनंदन केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं १९ आणि २० जानेवारी रोजी दोन दिवसीय पद्मभुषण कृष्णराव फुलंब्रीकर स्मृती संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंडित शौनक अभिषेकी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.
****
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
शनिशिंगणापूर इथे भाविकांच्या ताटात नवीन ' जादुई यंत्रे ' दाखल , भाविकांच्या नशिबी पुन्हा तेच
शनिशिंगणापूर इथे भाविकांच्या ताटात नवीन ‘ जादुई यंत्रे ‘ दाखल , भाविकांच्या नशिबी पुन्हा तेच
नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे देवस्थान ट्रस्टने पूजा साहित्यातील यंत्र आणि पादुका यावर बंदी आल्यानंतर नवनवीन यंत्रांचा वापर व्यवसायिकांनी सुरू केला असून कमाईला कात्री लागल्याने आता चक्क वेगळ्याच स्वरूपाची यंत्रे पूजेच्या ताटात घुसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील एका भक्ताच्या तक्रारीनंतर देवस्थान ट्रस्टने पूजेच्या ताटात नवग्रह यंत्र, शनियंत्र, पादुका आणि शिक्का मंदिरात नेण्यास निर्बंध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
शनिशिंगणापूर इथे भाविकांच्या ताटात नवीन ' जादुई यंत्रे ' दाखल , भाविकांच्या नशिबी पुन्हा तेच
शनिशिंगणापूर इथे भाविकांच्या ताटात नवीन ‘ जादुई यंत्रे ‘ दाखल , भाविकांच्या नशिबी पुन्हा तेच
नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे देवस्थान ट्रस्टने पूजा साहित्यातील यंत्र आणि पादुका यावर बंदी आल्यानंतर नवनवीन यंत्रांचा वापर व्यवसायिकांनी सुरू केला असून कमाईला कात���री लागल्याने आता चक्क वेगळ्याच स्वरूपाची यंत्रे पूजेच्या ताटात घुसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील एका भक्ताच्या तक्रारीनंतर देवस्थान ट्रस्टने पूजेच्या ताटात नवग्रह यंत्र, शनियंत्र, पादुका आणि शिक्का मंदिरात नेण्यास निर्बंध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mumbai-live-news · 2 years
Link
सर्व सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागण्याची शक्यता आहे. ७ मार्चनंतर इंधनाच्या दरात १२ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासह पेट्रोल १२१ रुपये प्रति लिटर होऊ शकते.
0 notes
kokannow · 3 years
Text
सिंधुदुर्ग ते मुंबई विमान प्रवास महागला
सिंधुदुर्ग ते मुंबई विमान प्रवास महागला
‘उडान’ योजनेत विमानतळाचा समावेश असूनही भरमसाठ दर वाढल्याने व्यक्त होते आश्चर्य कणकवली : चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे कोकणात विमानाने जाण्याचे स्वप्�� पूर्ण झाले असतानाचं विमानाच्या तिकीट दर वाढल्याने आता विमान प्रवास महागला आहे. महिन्याभरातच मुंबई ते सिंधुदुर्ग विमानतळ तिकिटाचे दर १२ हजार रुपयांवर जाऊन पोहोचल्याने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. चाकरमान्यांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; ऐन श्रावणात फळं-भाज्यांचे दर कडाडले, वाचा नवे भाव
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; ऐन श्रावणात फळं-भाज्यांचे दर कडाडले, वाचा नवे भाव
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; ऐन श्रावणात फळं-भाज्यांचे दर कडाडले, वाचा नवे भाव Vegetable Price Hike In Maharashtra : राज्यात महागाई डोक्यावर असताना आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. कारण, ऐन श्रावणात भाज्यांचे दर वाढले आहेत. दुसरीकडे पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्याचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत. Vegetable Price Hike In Maharashtra : राज्यात महागाई डोक्यावर असताना आता…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 April 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ एप्रिल २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      नव्या साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वानवा-संशोधनात्मक लेखन वाचकांपर्यंत पोहोचण्याची गरज, खासदार शरद पवार यांच्याकडून व्यक्त; ९५ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उदगीर इथं दिमाखदार सोहळ्यात उद्‌घाटन.
·      कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा.
·      पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यात एकाच दिवशी होणार.
आणि
·      उस्मानाबाद जिल्ह्यात तेर ग्रामपंचायतीचा प्रत्येक घरासमोर शुद्ध जल वाहिका उपक्रम.
****
आता सविस्तर बातम्या
****
नव्या साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वानवा जाणवत असून, संशोधनात्मक लेखन वाचकांपर्यंत पोहोचण्याची गरज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज लातूर जिल्ह्यात उदगीर इथं ९५ वाव्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्‌घाटन केल्यानंतर बोलत होते. साहित्य महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षांतून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी, अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली.
 ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर आजकाल काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून, साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावं, असंही पवार यांनी नमूद केलं.
 संमेलनाध्यक्ष भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 मराठी भाषा बोलणारे देशात दुसऱ्या आणि जगात १०व्या क्रमांकावर असल्याचं सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं. तसंच साहित्य संमेलन इतर राज्यात व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
 अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या उपयोग कोणाची निंदा नालस्ती करण्यासाठी होऊ नये असं मत संमेलनाचे प्रमुख पाहुणे दामोदर मावजो यांनी व्यक्त केलं. पुढील साहित्य संमेलन गोव्यात भरवावं, कोकणी माणूस त्याला प्रतिसाद देईल असं मावजो म्हणाले.
 ९६ वावं साहित्य संमेलन होण्यापूर्वी केंद्राने मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे अशी मागणी अमित देशमुख यांनी यावेळी केली.
 दरम्यान, ग्रंथदिंडीने या संमेलनाला प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीत उदगीर शहर आणि तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विविध पोशाखात सहभागी झाले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनं तयार केलेल्या चित्ररथानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. तीन किलोमीटर अंतराच्या या ग्रंथदिंडीत महिलांची दुचाकी फेरी तसंच विविध पोशाखातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या ग्रंथदिंडीवर प्रत्येक चौकात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.
****
कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात भारनियमन सुरु असतांना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारचा हा डाव हाणून पाडणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. सामान्य ग्राहकाचे वीजबिल थकल्यानंतर वीज कापणाऱ्या आणि थकबाकीचे कारण देत भारनियमन लादणाऱ्या सरकारच्या अनेक खात्यांकडेच वीजबिलाची हजारो कोटी रुपयांची थकबाकी उघड झाली असून राज्य महसूल विभागाने तातडीने थकबाकीची रक्कम वीज मंडळास देऊन, वाढीव सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
****
धुळे इथं १ हजार ७९१ कोटी रुपये खर्चाच्या २६१ किलोमीटर लांबीच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं लोकार्पण तसंच काही कामांची पायाभरणी केंद्रीय रस्ते आणि वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आली. यावेळी विविध ७ पुलांच्या कामांचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पध्दतीने करण्यात आले. तसंच धुळे शहरातील २३ युवकांनी सुरु केलेल्या नवीन उद्योगांच्या उत्पादनाची आणि सेवांची माहिती गडकरी यांनी यावेळी जाणून घेतली.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय - ईडीने केलेल्या कारवाई विरोधात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कुख्यात गूंड दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंधित सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध आहे, या आरोपावरून ईडीने त्यांना २३ फेब्रुवारीला अटक केली. सध्या ते आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान ईडीने मलिक यांच्या विविध मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. एकूणच या सर्व कारवाई विरोधात आणि अंतरिम जामीनासाठी मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्यानं हस्तक्षेप करण्याचं नाकारत, सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांचा अर्ज फेटाळून लावला.
****
दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केल्यावरही त्यांना मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत, मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. तुरुंगात राहून सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री म्हणून मलिक यांनी नवा विक्रम केला ��सल्याची टीका उपाध्ये यांनी केली.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत १८७ कोटी २६ लाखांहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. देशात सध्या १४ हजार २४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे.
****
जम्मू-काश्मीरच्या सुंजवान भागात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या चकमकीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे एक सहाय्यक उपनिरीक्षक हुतात्मा झाले असून सात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. या कारवाई दरम्यान दोन ए के ४७ रायफल्स, दारुगोळा, सेटलाइट फोन आणि आक्षेपार्ह साधनसामुग्री जप्त करण्यात आली.
****
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेतली जाणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा लांबली होती. या पार्श्वभूमीवर यंदा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच व्हावी यासाठी परीक्षा परिषदेने आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. मात्र टीईटी परीक्षा घोटाळ्यात विनर कंपनीचे नाव आल्यामुळे शासनाने या कंपनीच्या सहकार्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, विनर कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली असता, न्यायालयाने विनर कंपनीच्या बाजूने निकाल दिला. परिणामी आता विनरच्या सहकार्याने येत्या २० जुलैला शिष्यवृत्ती परीक्षा घ्यावी लागणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातल्या प्रत्येक घरासमोर शुद्ध जल वाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
काही अडचणींमुळे अनेक नागरिकांना आरओ प्लॅन्ट पर्यंत जाऊन पाणी घेऊन येणे शक्य होत नाही, तसेच आरओ प्लॅन्ट नसलेल्या भागातील नागरिकांना यापासून वंचित राहावं लागतं. अशा नागरिकांना देखील शुद्ध पिण्याचे पाणी कमीत कमी दरात उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक घरासमोर शुद्ध जल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल आहे. अवघ्या १० रुपयात १५ लिटर शुद्ध “आरओ” पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शुध्दजल वितरण व्हॅनला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. "आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर उस्मानाबाद" अभियाना अंतर्गत येणाऱ्या या शुध्द जल व्हॅन उपक्रमामुळे अनेकांना रोजगार देखील मिळणार आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
आज जागतिक वसुंधरा दिन. या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले इथल्या बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटसनी आज सागरेश्वर, वेंगुर्ला इथल्या समुद्र किनाऱ्याची स्वछता केली. यावेळी किनाऱ्यावरून त्यांनी ३५ पोती प्लास्टिक आणि बाटल्या जमा केल्या.
****
नांदेड जिल्ह्यात आज एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात बाधित रूग्णांची संख्या आता एक लाख, २ ���जार, ८०१ झाली आहे.
****
बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांत बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यानच्या काळात दोन दिवस तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
****
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
आज पुन्हा अच्छे दिन ? , पेट्रोल डिझेलच्या किमतीत झाली तब्बल ' इतकी ' वाढ
आज पुन्हा अच्छे दिन ? , पेट्रोल डिझेलच्या किमतीत झाली तब्बल ‘ इतकी ‘ वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलची किंमत जरी 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली असली तरी भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या दरवाढीचं सत्र मात्र काही करुन थांबण्याचं नाव घेईना. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत असल्याचं दिसत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत 13 वेळा वाढ झाली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
आज पुन्हा अच्छे दिन ? , पेट्रोल डिझेलच्या किमतीत झाली तब्बल ' इतकी ' वाढ
आज पुन्हा अच्छे दिन ? , पेट्रोल डिझेलच्या किमतीत झाली तब्बल ‘ इतकी ‘ वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलची किंमत जरी 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली असली तरी भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या दरवाढीचं सत्र मात्र काही करुन थांबण्याचं नाव घेईना. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत असल्याचं दिसत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत 13 वेळा वाढ झाली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
Move Here, Says Telangana To Kerala Tycoon, Sends Him Private Plane
Move Here, Says Telangana To Kerala Tycoon, Sends Him Private Plane
केटेक्स गारमेंट्स हे केरळमधील सर्वात मोठे खाजगी मालक आहेत. हैदराबाद: केटेक्स गार्मेन्ट्सने नुकतीच केरळमधील राज्य सरकारने छळ केल्याचा आरोप करीत 3,,500०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची कात्री लावली असल्याची घोषणा आता तेलंगणात केली जात आहे – मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रशासनाने आज कंपनीच्या प्रमुखांना विशेष खासगी विमान पाठवले. हैदराबादला जाण्यासाठी आज तेलंगणाच्या राजधानीसाठी रवाना होत…
Tumblr media
View On WordPress
0 notes