Tumgik
#महाराष्ट्र मंडळ
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र बोर्डाचा 10वी-12वीचा पुरवणी निकाल जाहीर, mahresult.nic.in वर तपासा
महाराष्ट्र बोर्डाचा 10वी-12वीचा पुरवणी निकाल जाहीर, mahresult.nic.in वर तपासा
10वीची पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान, तर 12वीची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली. महाराष्ट्र बोर्ड पुरवणी निकाल 2022 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. दुपारी एकनंतर निकाल जाहीर झाला. 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेत सहभागी झालेले विद्यार्थी MSBSHSE च्या अधिकृत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 months
Text
मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची क्षमतावाढ; नायडू, विठ्ठलवाडीसाठी १०० कोटींचे अनुदान
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यात मुळा-मुठा नद्यांमधील जलप्रदूषण कमी करण्यासाठी नव्याने ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे निर्माण केली जात असतानाच, आता अस्तित्वातील सहा मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढवण्यासही मान्यता मिळाली आहे. त्यापैकी नायडू आणि विठ्ठलवाडी या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपये अनुदान दिले आहे. याबाबतचा सरकार निर्णय प्रसिद्ध झाला असून, हा निधी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मानखुर्दमधील मंडळ परिसरात भीषण आग
मानखुर्दमधील मंडळ परिसरात भीषण आग
मानखुर्दमधील मंडळ परिसरात भीषण आग मानखुर्दमधील मंडळ परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट दिसत आहेत. दरम्यान, अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मानखुर्दमधील मंडळ परिसरात विविध प्रकारची गोडाऊन आहेत. या परिसरात तेलाची गोडाऊन, साबन बनवण्याचे कारखाने, कागद बनवणे, फर्निचर बनवण्याचे कारखानेदेखील परिसरात आहेत. मंडळ…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०३ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरातल्या एका कापड दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कपड्याच्या दुकानात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं अग्नीशमन दलानं सांगितलं. वसीम शेख, आसिम वसीम शेख, परी वसीम शेख, तन्वीर वसीम, हमीदा बेगम, शेख सोहेल, रेश्मा शेख अशी मृतांची नावं आहे. दुकानाला आग लागली तेव्हा हे सर्व वरच्या मजल्यावर झोपलेले होते. त्यामुळं त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था बालरंगभूमी परिषदेच्या २०२४ ते २०२९ या पाच वर्षांच्या अध्यक्षपदासाठी अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांची निवड करण्यात आली. काल झालेल्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आलेल्या १७ कार्यकारी मंडळ सदस्यात लातूर इथून विधिज्ञ शैलेश गोजमगुंडे, परभणी इथून त्र्यंबक वडसकर यांची निवड करण्यात आली.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, १०१ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातले ओंकार संजय निकुंभ हे खुला आणि मागास वर्गवारीतून, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या स्वप्नाली तांदुळजे या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
****
प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं जालना - छपरा- जालना या साप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ दिली आहे. २६ जूनपर्यंत ही गाडी नियमित वेळेनुसार धावेल, अशी माहिती रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं दिली आहे.
****
भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात आष्टी बावनथडी इथं काल वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टर चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एक कोटी ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
नवी दिल्लीत झालेल्या ५६ व्या राष्ट्रीय खो -खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातल्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावलं.  
****
0 notes
darshanpolicetime1 · 3 months
Text
‘महाखादी कला-सृष्टी २०२४’ चे १६ फेब्रुवारीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, १५ :- स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला एका धाग्याने बांधण्याचे आणि स्वदेशीचा स्वाभिमान मनामनात जागवण्याचे काम खादी या महावस्त्राने केले. खादीला आजही मोठी मागणी आहे. खादी उद्योगातील लघु उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, सूक्ष्म, लघु व ���ध्यम उद्योग मंत्रालय, आदिवासी विकास विभाग, भारतीय लघु उद्योग…
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 3 months
Link
https://marmikmaharashtra.com/distribution-of-tulsi-plants-as-wan-of-turmeric-kunkva-program-in-jain-temple-pragati-mahila-mandals-initiative-to-plant-trees-from-house-to-house/
0 notes
getfreejobalert · 4 months
Text
MPCB Various Post Recruitment 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभिन्न पद भर्ती
MPCB Various Post Recruitment 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभिन्न पद भर्ती 2024 MPCB Recruitment 2024 MPCB Mumbai Bharti 2024 ➥ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड (Maharashtra Pollution Control Board Recruitment 2024) ने क्षेत्रीय अधिकारी [Regional Officer], प्रमुख लेखाकार [Head Accountant] और विभिन्न के 64 स्थायी पदों के लिए ऑनलाइन आवेदन करने के लिए योग्य उम्मीदवारों को आमंत्रित कर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kvksagroli · 5 months
Text
Tumblr media Tumblr media
रोहिपिंपळगाव येथे "किसान संमेलन 2023 "संपन्न. संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी व दिलासा जनविकास प्रतिष्ठान कडून रिलायन्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने "किसान संमेलन 2023 "चे आयोजन रोहीपिंपळगाव तालुका मुदखेड येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब बराटे, कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे, रिलायन्स फाउंडेशन चे महाराष्ट्र समन्वयक श्री जितेंद्र चौधरी, उपाध्यक्ष दिलासा जनविकास प्रतिष्ठान श्रीमती. वैशाली खाडीलकर, बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. रेखा कदम यांची उपस्थिती होती. या किसान संमेलनात हवामान बदल व शेती, ग्रामविकास, जलसंधारण व पाणी व्यवस्थापन, महिलांचे आरोग्य व रोजगार निर्मिती ,कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना अशा अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच कृषी प्रदर्शनाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुदखेड, नायगाव, देगलूर, उमरी या तालुक्यातून 500 पेक्षा अधिक शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी मुदखेड ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि. व ग्रामप��चायत रोहिपिंपळगाव यांचे सहकार्य मिळाले. #kisan #ClimateChange #ClimateSmartFarming #kvksagroli #agricultureindia #samelan
1 note · View note
marmikmaharashtra · 7 months
Link
https://marmikmaharashtra.com/class-10th-12th-exam-time-table-announced/
0 notes
thetigressmilk · 8 months
Text
इंग्रजी माऊली | इंग्रजी वैखरी
शूद्रांना उद्धारी मनोभावे ॥
इंग्रजी माऊली | नाही मोंगलाई
नाही पेशवाई । मूर्खशाही ॥
इंग्रजी माऊली । देई सत्य ज्ञान
शुद्राला जीवन । देई प्रेमे ॥
इंग्रजी माऊली शूद्रांना पान्हा पाजी
संगोपन आजी । करतसे ॥
इंग्रजी माऊली तोडते पशुत्व
देई मनुष्यत्व । शूद्रलोका ॥
(संदर्भ - सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
- द टाइग्रेस मिल्क
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र FYJC प्रवेश 2022: महाराष्ट्रात 11वी प्रवेश सुरू, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, याप्रमाणे भरा फॉर्म
महाराष्ट्र FYJC प्रवेश 2022: महाराष्ट्रात 11वी प्रवेश सुरू, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, याप्रमाणे भरा फॉर्म
महाराष्ट्रात अकरावीच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय महाराष्ट्र FYJC प्रवेश 2022: MHT FYJC प्रवेश 2022-23 प्रक्रियेसाठी अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी 11thadmission.org.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. महाराष्ट्र 11वी प्रवेश 2022: महाराष्ट्र बोर्डाने 10वीचा निकाल (महाराष्ट्र 11वी प्रवेश) जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत आता विद्यार्थी कनिष्ठ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aissmseducation · 8 months
Text
दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका या अभ्यासक्रमाचे महत्व
अभियांत्रिकी पदविका / पॉलिटेक्निक हा दहावी तसेच बारावी / आयटीआय नंतर चा एक महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असून सदर अभ्यासक्रमासाठी बरेच विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात. अभियांत्रिकी पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मूलभूत तसेच प्रात्यक्षिक ज्ञान मिळणेकामी अत्यंत महत्वाचा समजला जातो. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी साठी प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. तसेच औद्योगिक क्षेत्रांमधून पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना मोठी मागणी असते.हा अभ्यासक्रम पूर्ण केलेनंतर विद्यार्थ्यांना खाजगी त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रांमध्ये कनिष्ठ अभियंता / निरीक्षक म्हणून नोकरी मिळू शकते.
महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ[MSBTE] मुंबई यांच्याशी संलग्न आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने ��िविध शैक्षणिक तसेच उद्योगक्षेत्रांमधील तज्ञांशी विचार विनिमय करून प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. प्रत्येक अभियांत्रिकी शाखेतील विविध विषयांच्या थेअरी व प्रात्यक्षिका बरोबरच मायक्रोप्रोजेक्टचा सुद्धा अंतर्भाव करण्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन तसेच सांधिक कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळण्यास मोठी मदत होते. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना सहा आठवड्यासाठी विविध उद्योगांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात येते. सदर प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी तसेच स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी होतो. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये सांधिक प्रकल्पाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक तसेच सांधिक कौशल्य वाढवण्याकामी मोठी मदत होते. वरील सर्व बाबीचा विचार करता अभियांत्रिकी पदविका शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्राकडून पदविकाधारक विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये नेहमीच प्रोत्साहन व प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भविष्यात पदविका अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व हे वाढत राहणार आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम हा खालील विविध शाखेमध्ये उपलब्ध आहे
सिव्हिल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉईंग, कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग, बिल्डिंग मटेरियल, सर्व्हे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजीनियरिंग ड्रॉईंग, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, थेअरीऑफ मशीन, फ्लुईड मेकॅनिक्स , मशीन डिझाईन, अप्लाइड मेकॅनिक्स, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
कॉम्प्युटर इंजीनियरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग , डेटा स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डिजिटल टेक्निक्स, जावा प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मोबाईलॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, इमर्जिंग ट्रेंडस इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखेमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोकंट्रोलर अँड अँप्लिकेशन्स, लीनियर इंटिग्रेटेड सर्किट. बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटस, डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम, नेटवर्क अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन, कम्प्युटर नेटवर्क अँड डेटाकम्युनिकेशन, इमर्जिंग ट्रेंडस इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयाचा अंतर्भाव केला आहे.
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, ऍडव्हान्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, हीट पॉवर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल मॅनेजमेंट, सॉलिड मॉडेलिंग, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ऑटो कॉम्पोनन्ट्स डिझाईनिंग, टू अँड थ्री व्हीलर टेक्नॉलॉजीस इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – इलेक्ट्रिकल सर्किट्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंटस, इलेक्ट्रिकल पावर जनरेशन, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस, इलेक्ट्रिकल मोटर अँड ट्रान्सफॉर्मर्स, इलेक्ट्रिकल पावर अँड डिस्ट्रीब्यूशन, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, एनेर्जी कन्सर्वेशन अंड ऑडिट, इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन, मेन्टेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
केमिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये प्लांट युटिलिटीज, प्लांट इकॉनॉमिक्स अँड एनर्जी मॅनेजमेंट, केमिकल इंजीनियरिंग थर्मो डायनामिक्स, केमिकल प्रोसेस इंस्त्रुमेंटेशन अँड कंट्रोल, फ्लुईड फ्लो ऑपरेशन, केमिकल रिएक्शन इंजीनिअरिंग, मेंब्रेन टेक्नॉलॉजी, इमर्जिंग ट्रेंड्स इन केमिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये डाटा स्ट्रक्चर युजिंग पायथोन, स्टोरी टेलिंग अँड व्हिज्वलायझेशन, मॅथेमॅटिक्स फोर मशिन लर्निंग, जावा प्रोग्रामिंग फंडामेंटल, एमएल अँड एआय अल्गोरिदम, क्लाऊड कम्प्युटिंग फॉर डेटा इंजिनिअरिंग, बिग डेटा एनालीटीक्स, इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी लागू असलेल्या प्रमुख शिष्यवृत्ती
राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी): तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात येणार्‍या या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट केंद्रीय प्रवेश प्रक्रिया द्वारे डिप्लोमा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिक मागास वर्गीयांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे लाभ: ट्युशन फीच्या आणि परीक्षा फीच्या ५०%. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाजकल्याण विभागाने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्दिष्टाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाज कल्याण विभाग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य प्रदान करणे उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये सवलत दिले जाते लाभ: ५०% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीस आणि एक्झामिनेशन फीस (फ्रीशिप): सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, शैक्षणिक गळतीचे प्रमाण कमी करणे, उच्च शिक्षणाचा द्वारे आर्थिक वाढीच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: शिक्षण तसेच परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क जे विद्यार्थ्यांने संस्थेला अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहेत. पात्रता निकष: कुटुंबाचे/ पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
व्होकेशनल एज्युकेशन फी रिम्बर्समेंट: आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शु��्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या स्टेट मायनॉरिटी कम्युनिटी विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप योजना: अल्पसंख्याक विकास विभागातर्फे अल्पसंख्याक समुदायातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू समुदाय) गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यास सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे. लाभ: शिष्यवृत्तीची रक्कम कमाल रुपये २५०००/- वार्षिक किंवा वास्तविक शिक्षण शुल्क यापैकी जे कमी असेल ते. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(EWS): ज्या कुटुंबाचे / पालकाचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे राखीव प्रवर्गातील नाहीत त्यांना या आरक्षणाचा फायदे घेता येतात. लाभ: १०% आरक्षण तसेच ५० टक्के शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ट्युशन फी व्हेवअर स्कीम: चांगले गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही प्रत्यक्षात आर्थिक मदत आहे या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क पूर्ण माफ करण्यात येते. लाभ: १००% शिक्षण शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
0 notes
sanjayiglesias · 11 months
Link
महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2023 का परिणाम 2 जून, 2023 को दोपहर 1:00 बजे घोषित किया गया। परिणाम महाराष्ट्र राज्य माध्यमिक और उच्चतर माध्यमिक शिक्षा मंडळ
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 02 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
बँकांशी निगडित आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणण्यासाठी धोरण निश्चितीची गरज-रिजर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात तर राज्यात वीजेचे दहा टक्के वाढीव दर लागू
आणि
लातूर जिल्ह्यात मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडणी तोडण्याची मोहिम
****
देशातल्या सर्व नागरिकांना बँकेतले आर्थिक व्यवहार सोप्या पद्धतीनं करता यावे यासाठी धोरण निश्चित करण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआयच्या स्थापनेला ९० ‍‍‍वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, काल मुंबईत झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गव्हर्नर शक्तिकांत दास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. भारताची बँक व्यवस्था जगात आदर्श मानली जात असल्याचं सांगत, आरबीआयमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. शाश्वत आणि गतिमान आर्थिक प्रगतीसाठी आरबीआयला सतत प्रयत्नरत राहावं लागणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी नव्वद रुपयांच्या विशेष नाण्याचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. परवा चार तारखेपर्यंत या टप्प्यासाठी अर्ज भरता येणार आहेत.
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी काल शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी घेण्यात आलेल्या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, सदाभाऊ खोत, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अपक्ष उमेदवार गोविंद देशमुख यांनी चार, तर अपक्ष ���मेदवार आप्पासाहेब कदम यांनी देखील काल दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघात काल अभिनव भारत जनसेवा पक्षाचे रवि जाधव यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. हिंगोली मतदारसंघात आतापर्यंत दोन अर्ज दाखल झाले आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी काल दोन अर्ज दाखल झाले. काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव चव्हाण तर अपक्ष म्हणून महारुद्र पोपळाईतकर यांनी अर्ज दाखल केले. या मतदार संघात आतापर्यंत एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत. यवतमाळ-वाशिम तसंच बुलडाणा मतदार संघात काल प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचं, आमच्या बातमीदारांनी कळवलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल दोन उमेदवारांची यादी जाहीर केली. अकोला इथून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
आगामी दोन ते अडीच महिन्याच्या काळात देशात उष्मा वाढणार आहे. सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता सर्व यंत्रणांनी योग्य ती काळजी घेतल्याची माहिती, केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. ते काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. एप्रिल ते जून दरम्यान देशाच्या मध्य, उत्तर आणि दक्षिण भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश या भागाला उष्णतेच्या लाटेला सामोरं जावं लागणार असल्याचं, भूविज्ञान खात्याचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं.
****
तेल विपणन कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३० ते ३२ रुपयांनी कपात केली आहे. आता मुंबईत एका व्यावसायिक सिलिंडरची किंमत एक हजार ७१७ रुपये इतकी झाली आहे.
****
राज्यात कालपासून नवीन वीज दर लागू झाले. इंधन अधिभार जोडल्यावर सुमारे १० टक्के दरवाढीचा बोजा महावितरणच्या ग्राहकांवर पडणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या मार्च २०२३ च्या आदेशानुसार ही दरवाढ करण्यात आली. दोन वर्षांसाठी दोन टप्प्यांत वीज दरवाढ होईल. घरगुती संवर्गातल्या सिंगल फेजसाठी पूर्वीच्या ११६ रुपयांऐवजी आता १२८ रुपये आकारले जातील, थ्री फेजसाठी पूर्वीच्या ३८५ रुपयांऐवजी ४२५ रुपये लागणार आहेत. वाणिज्यिक ग्राहकांना पूर्वीच्या ४७० रुपयांऐवजी ५१७ रुपये द्यावे लागतील.
दरम्यान, महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळ - एमएआरसीने ठरवलेल्या दरानुसार वीजदर ठरवले असून, त्याचा बोजा छोट्या विद्युत ग्राहकांवर पडणार नाही, अशी त्या दराची रचना केली असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना दिलं.
****
सेवानिवृत्त वेतनधारकांचं निवृत्ती वेतन आता शासनाच्या ई- कुबेर प्रणालीद्वारे रिझर्व बॅंकेमार्फत पेन्शनधारकांच्या थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी पेन्शनधारकांनी आपलं बॅंक खातं परस्पर न बदलता ते मुळ बॅंकेतच सुरु ठेवावं, असं आवाहन वरिष्ठ कोषागार कार्यालयाच्या सहाय्यक संचालक सुषमा बुरकुले यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडणी तोडण्याची मोहिम महापालिकेतर्फे सुरू करण्यात येत आहे. यामुळे आज धनेगांव धरणातून शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असून, नागरीकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. या जलवाहिनीवरील वॉल्वमध्ये अनेक ठिकाणी छेडछाड करून पाण्याची चोरी केली जात असल्याचं निदर्शनास आल्यानं, ही कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, संभाव्य पाणी टंचाईचं संकट लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी याबाबत काल झालेल्या आढावा बैठकीत केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्याची आज सांगता होणार आहे. नाथषष्ठी यात्रेनिमित्त काल आणि परवाही पैठण इथं अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. नाथवंशजांच्या हस्ते काल्याच्या प्रसादाची हंडी फोडून आज या यात्रेची सांगता होईल.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. आजपासून पदवी अभ्यासक्रमाच्या, १६ एप्रिलपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तर २९ एप्रिलपासून विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. तीन मे पासून शिक्षण आणि शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या तर १३ मे पासून औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातल्या सर्व संलग्नित महाविद्यालयात एकूण १०५ केंद्रावर या परीक्षा घेण्यात येतील. या परीक्षेचे निकाल ३० दिवसांत जाहीर करण्यासाठी विद्यापीठानं चार संलग्नित महाविद्यालयांमध्ये एकूण १४ मूल्यांकन केंद्र तयार केले आहेत.
****
टपाली मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते. अन्य एका बैठकीत बोलताना स्वामी यांनी, ग्रामीण तसंच शहरी भागातल्या महिला बचत गटांच्या सदस्यांना मतदान जनजागृती उपक्रम- स्वीप मध्ये सहभागी करुन घेण्याचे निर्देश दिले.
****
हिंगोली लोकसभा मतदार संघात मतदान जनजागृती रथाला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी काल हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली. 'मी मतदान करणारच' या स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करुन पारधी यांनी या उपक्रमाचंही उद्घाटन केलं. या मतदान जनजागृती रथाद्वारे शहरातल्या प्रत्येक वार्ड आणि ग्रामीण भागात जाऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या विष्णुपुरी इथंल्या जिल्हा परिषद हायस्कूल या पर्यावरण पूरक मतदार केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी काल भेट दिली. यावेळी त्यांनी या मतदान केंद्राची कल्पना आणि कार्यपद्धती, तसंच मतदान केंद्राच्या वैशिष्ट्यांची आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली, अशा मतदान केंद्रामुळे निवडणूक प्रक्रियेला अधिक पर्यावरणपूरक बनवण्यात मदत होईल, असा विश्वास निर्माण झाल्याचं त्या म्हणाल्या.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विक्रमी कर वसुलीबद्दल आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. नव्या आर्थिक वर्षात ५०० कोटी कर वसुलीचं उद्दीष्ट निर्धारित करून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. महापालिकेनं गेल्या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर तसंच पाणी पट्टीचं एकूण ४८० कोटी रुपये कर संकलनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे, त्यापैकी १८२ कोटी ७८ लाख रुपये महसूल वसूल करण्यात मनपाला यश आलं आहे.
****
हवामान
राज्यात काल सर्वाधिक ४१ अंश सेल्सियस तापमान सोलापूर इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल बीड, अकोला आणि जळगाव इथं ४० अंश, छत्रपती संभाजीनगर तसंच बुलडाणा इथं ३८ पूर्णांक चार, परभणी ३६ पूर्णांक पाच, तर नांदेड इथं ३६ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
darshanpolicetime1 · 4 months
Text
‘जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात  खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत
मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मध महोत्सव-2024’ या विषयावर खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचे परिणामकारक माध्यम आहे. महात्मा गांधी यांच्या “खेड्याकडे चला” यापासून प्रेरित होऊन मंडळाने…
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/maharashtra-police-foundation-day-blood-donation-camp-at-ulhasnagar-518-bag-blood-collection/
0 notes