Narendra Modi : गुजरातमधील डोंगराएवढ्या विजयाचं श्रेय कोणाचं? मोदींनी घेतलं मराठी नेत्याचं नाव
Narendra Modi : गुजरातमधील डोंगराएवढ्या विजयाचं श्रेय कोणाचं? मोदींनी घेतलं मराठी नेत्याचं नाव
Narendra Modi : गुजरातमधील डोंगराएवढ्या विजयाचं श्रेय कोणाचं? मोदींनी घेतलं मराठी नेत्याचं नाव
Narendra Modi in BJP Parliamentary Board Meeting : गुजरात विधानसभा निवडणुकीत झालेल्या विक्रमी विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मराठी नेत्याला दिलं आहे.
Narendra Modi in BJP Parliamentary Board Meeting : गुजरात विधानसभा निवडणुकीत झालेल्या विक्रमी विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
View On WordPress
0 notes
आई माझ्याकडून ' नको ते ' करून घेतलं जातंय , प्रियकरासाठी सोडला होता देश
आई माझ्याकडून ‘ नको ते ‘ करून घेतलं जातंय , प्रियकरासाठी सोडला होता देश
प्रेमात कुठल्याही मर्यादा नसतात असे म्हटले जाते मात्र अनेकदा फसवणूक देखील प्रेमाचे आमिष दाखवूनच केले जाते. असाच एक प्रकार सध्या समोर आलेला असून एक मुलगी बांगलादेश येथे असलेल्या तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी भारत देश सोडून गेली मात्र तिथे गेल्यावर तिची चांगलीच फसवणूक झालेली आहे त्यानंतर तिने आपल्या आई-वडिलांना फोन करून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि शोध सुरु…
View On WordPress
0 notes
आई माझ्याकडून ' नको ते ' करून घेतलं जातंय , प्रियकरासाठी सोडला होता देश
आई माझ्याकडून ‘ नको ते ‘ करून घेतलं जातंय , प्रियकरासाठी सोडला होता देश
प्रेमात कुठल्याही मर्यादा नसतात असे म्हटले जाते मात्र अनेकदा फसवणूक देखील प्रेमाचे आमिष दाखवूनच केले जाते. असाच एक प्रकार सध्या समोर आलेला असून एक मुलगी बांगलादेश येथे असलेल्या तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी भारत देश सोडून गेली मात्र तिथे गेल्यावर तिची चांगलीच फसवणूक झालेली आहे त्यानंतर तिने आपल्या आई-वडिलांना फोन करून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि शोध सुरु…
View On WordPress
0 notes
आई माझ्याकडून ' नको ते ' करून घेतलं जातंय , प्रियकरासाठी सोडला होता देश
आई माझ्याकडून ‘ नको ते ‘ करून घेतलं जातंय , प्रियकरासाठी सोडला होता देश
प्रेमात कुठल्याही मर्यादा नसतात असे म्हटले जाते मात्र अनेकदा फसवणूक देखील प्रेमाचे आमिष दाखवूनच केले जाते. असाच एक प्रकार सध्या समोर आलेला असून एक मुलगी बांगलादेश येथे असलेल्या तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी भारत देश सोडून गेली मात्र तिथे गेल्यावर तिची चांगलीच फसवणूक झालेली आहे त्यानंतर तिने आपल्या आई-वडिलांना फोन करून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि शोध सुरु…
View On WordPress
0 notes
आई माझ्याकडून ' नको ते ' करून घेतलं जातंय , प्रियकरासाठी सोडला होता देश
आई माझ्याकडून ‘ नको ते ‘ क��ून घेतलं जातंय , प्रियकरासाठी सोडला होता देश
प्रेमात कुठल्याही मर्यादा नसतात असे म्हटले जाते मात्र अनेकदा फसवणूक देखील प्रेमाचे आमिष दाखवूनच केले जाते. असाच एक प्रकार सध्या समोर आलेला असून एक मुलगी बांगलादेश येथे असलेल्या तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी भारत देश सोडून गेली मात्र तिथे गेल्यावर तिची चांगलीच फसवणूक झालेली आहे त्यानंतर तिने आपल्या आई-वडिलांना फोन करून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि शोध सुरु…
View On WordPress
0 notes
आई माझ्याकडून ' नको ते ' करून घेतलं जातंय , प्रियकरासाठी सोडला होता देश
आई माझ्याकडून ‘ नको ते ‘ करून घेतलं जातंय , प्रियकरासाठी सोडला होता देश
प्रेमात कुठल्याही मर्यादा नसतात असे म्हटले जाते मात्र अनेकदा फसवणूक देखील प्रेमाचे आमिष दाखवूनच केले जाते. असाच एक प्रकार सध्या समोर आलेला असून एक मुलगी बांगलादेश येथे असलेल्या तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी भारत देश सोडून गेली मात्र तिथे गेल्यावर तिची चांगलीच फसवणूक झालेली आहे त्यानंतर तिने आपल्या आई-वडिलांना फोन करून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि शोध सुरु…
View On WordPress
0 notes
आई माझ्याकडून ' नको ते ' करून घेतलं जातंय , प्रियकरासाठी सोडला होता देश
आई माझ्याकडून ‘ नको ते ‘ करून घेतलं जातंय , प्रियकरासाठी सोडला होता देश
प्रेमात कुठल्याही मर्यादा नसतात असे म्हटले जाते मात्र अनेकदा फसवणूक देखील प्रेमाचे आमिष दाखवूनच केले जाते. असाच एक प्रकार सध्या समोर आलेला असून एक मुलगी बांगलादेश येथे असलेल्या तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी भारत देश सोडून गेली मात्र तिथे गेल्यावर तिची चांगलीच फसवणूक झालेली आहे त्यानंतर तिने आपल्या आई-वडिलांना फोन करून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि शोध सुरु…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती मुळे जनावरांना दावणीपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, बँकाकडून सुरू असलेली कर्जवसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजीनगर इंथ वार्ताहारांशी बोलताना केली. ते मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते. शेतकऱ्यांना मोफ वीज, बियाणे, खते उपलब्ध करून द्यावेत असेही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना राज्याचे कृषीमंत्री परदेश दौऱ्यावर जातात. या मंत्र्यांसह राज्य शासनाला शेतकऱ्यांचं काही देणघेणं राहिलेलं नाही. त्यांचं फक्त टेंडरवरच लक्ष असल्याची टिकाही यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. इंथली माणसे त्यांच्या प्रगतीशील मूल्य आणि आदरातिथ्य यासाठी ओळखले जातात. हे सुंदर राज्य आणि तिथली जनता समृद्ध राहून विकासाच्या वाटेवर पुढे जावी, अशी इच्छा राष्ट्रपती मुर्मु यांनी व्यक्त केली.
****
चार मे पासून सुरू झालेल्या उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत १३ लाख ३६ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे. केदारनाथ इंथ दर्शनासाठी दररोज २० हजारांहुन अधिक भाविक पोहचत आहेत. राज्य शासनानं यात्रेसाठी केलेली तयारी भाविकांच्या गर्दीमुळं अपुरी पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अनेक भाविकांना गर्दीमुळं केदारनाथाचं दर्शन घेणं शक्य होत नाही. १० मे पासून आतापर्यंत केदारनाथाचं ५ लाख ५१ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा-सीएए अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पश्चिम बंगाल राज्यात सुरू झाली आहे. हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातही अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे.
****
महावितरणने एकापेक्षा जास्त वीज जोडण्या असलेल्या ग्राहकांसाठी वीज जोडण्यांची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसंच वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही देण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त वीज जोडण्या आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या सरकारी तसंच खाजगी कंपन्यासाठी या सुविधेचा फायदा होणार आहे. किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनीला या सुविधेसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात याबाबत मार्गर्शनाची सोय करण्यात आली आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात जिंतूर जवळ खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस जोधपूरहून हैदराबादकडे जात होती. चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे बसचे चाक फुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. नांदेड ते औंढा नागनाथ मार्गावरील जिंतुर टी पॉइंट जवळील टोलनाक्या जवळ आज सकाळी साडे सात च्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोलापूर इथं काल कृषि विभागाकडून पिकावरील किडरोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं. डाळींब ही जिल्ह्याची ओळख असून रेशीम शेतीसाठी इथं पोषक वातावरण आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी डाळींब आणि रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं. यावेळी कृषी अधिकारी आणि तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं.
नांदेडमध्ये आज सकाळी रेल्वेस्टेशन भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आव्हाड यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी अध्यक्ष प्रवीण साले, यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
****
दिल्लीतील कथीत आबकारी घोटाळ्याच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवारील यांनी नियमीत जामीन देण्याच्या मागणीसाठी स्थानिक राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना १० मे रोजी १ जूनपर्यंत लोकसभा निवडणूकीतील प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजुर केला होता.
****
0 notes
एटीएम मशीन फोडून 24 लाखांची रक्कम पळवून नेणारा आरोपी जेरबंद..
जालना शहरातील महावीर चौक येथील SBI एटीएम मशीन कटींग करुन रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्य सराईत टोळीतील एक आरोपी हरियाणा येथुन अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
सदर बाजार आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई..
हरयाणा राज्यातील फिरोजपुर झिर्का जि. नुम येतून आरोपीला घेतलं ताब्यात..
आणखीन 3 साथीदारांचा शोध सुरू..
Accused who stole 24 lakhs by breaking ATM machine jailed..
जालना…
View On WordPress
0 notes
Bandya ने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं.
कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले.
यावर Bandya म्हणाला, “मला माहीत नव्हतं,
नाहीतर, मी लग्नासाठीपण कर्ज घेतलं असतं.”
भोळा स्वभाव, दुसरं काय!
😅😅😅😀😀😀🤣🤣🤣😂😂😂
0 notes
Pradip ने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं.
कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले.
यावर Pradip म्हणाला, “मला माहीत नव्हतं,
नाहीतर, मी लग्नासाठीपण कर्ज घेतलं असतं.”
भोळा स्वभाव, दुसरं काय!
😅😅😅😀😀😀🤣🤣🤣😂😂😂
0 notes
चंद्रकांत पाटीलांवर पिंपरी चिंचवड येथे शाईफेक, हल्लेखोरांना ताब्यात घेतलं
चंद्रकांत पाटीलांवर पिंपरी चिंचवड येथे शाईफेक, हल्लेखोरांना ताब्यात घेतलं
चंद्रकांत पाटीलांवर पिंपरी चिंचवड येथे शाईफेक, हल्लेखोरांना ताब्यात घेतलं
राज्यात अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. त्यातच राजकीय मंडळींकडून वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. पुण्याचे पालक मंत्री यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे विधान करणाऱ्या भारतीय जनतापार्टीचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राजकीय पक्ष , सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पडसाद आज चिंचवड गावात…
View On WordPress
0 notes
https://marmikmaharashtra.com/shivarais-chhawa-on-february-16-in-theaters/
0 notes
अजित पवार शिंदेना वश करून घेतलं भाजपने..
0 notes
Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण केलं होतं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) चर्चा केल्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. मात्र, जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात जरांगेंचं आंदोलन सुरूच आहे. तर सरकारला वेळ दिला असून मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत मी घराचा उंबराही चढणार नसल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला आहे. हा वेळ स्वत: सरकारनं मागितला असून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देतो असं त्यांनीच सांगितलं आहे. त्यामुळे सरकारनं मागितलेला वेळ आम्ही त्यांना दिला आहे, असं मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
सरकारचं मत होतं की मराठ्यांना समितीचा अहवाल सादर करून टिकणारं आरक्षण देतो, त्यासाठी आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या. तर आम्हीही त्यांना तसा वेळ दिला आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं हे सरकारनं ठरवायचं आहे. आम्हाला 40 व्या दिवशी आरक्षण पाहिजे असून त्यावर आम्ही ठाम आहोत, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.
0 notes
मला असं वाटतं.
आज, संध्याकाळी तळ्यावर,प्रो.देसायांशी चर्चा करीत असताना, प्रत्येक मुद्दा संपवताना “मला असं वाटतं” हे तीन शब्द माझ्या तोंडून वरचेवर येत होते.“तुमचं चालू द्या, तुमचं बोलणं संपल्यावर माझी जूनी आठवण तुम्हाला सांगीन”असं भाऊसाहेब मला म्हणाले.
“तुम्हीच बोला “असं म्हणत,मी माझं बोलणं आवरतं घेतलं.
त्यानंतर,प्रो.देसाई म्हणाले,“फार वर्षांपूर्वी मी एका परिसंवादात भाग घेतला होता.त्यत,”मला असं वाटतं” हाच विषय…
View On WordPress
0 notes