Tumgik
#यांच्याकडून
Text
पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळालेल्या शाबासकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,…
पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळालेल्या शाबासकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,…
पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळालेल्या शाबासकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,… मुंबई : गुजरात निकालानं आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसंच बाळासाहेबांच्या शिवसेनेला मोठं यश मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आणि देवेंद्र फडणवीस यांना शाबासकी दिली. समृद्धी महामार्ग हा गेम…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार समाचार , म्हणाले की ..
संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार समाचार , म्हणाले की ..
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यानंतर आता अनेक राजकीय पक्षांकडून आरएसएसवर देखील बंदी घालण्यासाठी चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांचा याआधी गुन्ह्यात सहभाग आढळून आलेला आहे त्यामुळे संघावर बंदी घालण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे मात्र या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार समाचार , म्हणाले की ..
संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार समाचार , म्हणाले की ..
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यानंतर आता अनेक राजकीय पक्षांकडून आरएसएसवर देखील बंदी घालण्यासाठी चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांचा याआधी गुन्ह्यात सहभाग आढळून आलेला आहे त्यामुळे संघावर बंदी घालण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे मात्र या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार समाचार , म्हणाले की ..
संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार समाचार , म्हणाले की ..
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यानंतर आता अनेक राजकीय पक्षांकडून आरएसएसवर देखील बंदी घालण्यासाठी चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांचा याआधी गुन्ह्यात सहभाग आढळून आलेला आहे त्यामुळे संघावर बंदी घालण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे मात्र या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार समाचार , म्हणाले की ..
संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार समाचार , म्हणाले की ..
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यानंतर आता अनेक राजकीय पक्षांकडून आरएसएसवर देखील बंदी घालण्यासाठी चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांचा याआधी गुन्ह्यात सहभाग आढळून आलेला आहे त्यामुळे संघावर बंदी घालण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे मात्र या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार समाचार , म्हणाले की ..
संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार समाचार , म्हणाले की ..
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यानंतर आता अनेक राजकीय पक्षांकडून आरएसएसवर देखील बंदी घालण्यासाठी चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांचा याआधी गुन्ह्यात सहभाग आढळून आलेला आहे त्यामुळे संघावर बंदी घालण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे मात्र या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ��ोरदार समाचार , म्हणाले की ..
संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार समाचार , म्हणाले की ..
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यानंतर आता अनेक राजकीय पक्षांकडून आरएसएसवर देखील बंदी घालण्यासाठी चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांचा याआधी गुन्ह्यात सहभाग आढळून आलेला आहे त्यामुळे संघावर बंदी घालण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे मात्र या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सायंकाळी दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करणार
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एक हजार १२१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात, बीडमधून सर्वात जास्त ४१ उमेदवार
पूर्वसूचना न देता सामूहिक रजेवर गेलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे २५ वरिष्ठ कर्मचारी बडतर्फ
आणि
छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या सरी तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सायंकाळी राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या आधी २२ एप्रिलला राष्ट्रपतींनी तीन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण तसंच ५५ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते.
****
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकूण एक हजार १२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या वेळेच्या ८६७ उमेदवारांच्या तुलनेत त्यात २९ टक्क्यांची वाढ झाली असली तरी १३ विद्यमान खासदारांना मात्र यंदा लोकसभेत जाण्याची संधी मिळणार नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही बीडमधून सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्यावेळी ३६ उमेदवार या ठिकाणी उभे होते तर आता ४१ जण आपलं नशीब आजमावत आहेत. परभणी, मावळ, हिंगोली, शिरुर, माढा, नाशिक आणि उस्मानाबादमधल्या उमेदवारांची संख्या ३१ ते ३४ च्या दरम्यान आहे, तर गडचिरोली, पालघर, दिंडोरी या तीन मतदारसंघांमध्ये १० उमेदवार रिंगणात आहेत.
****
एअर इंडिया एक्सप्रेसनं त्यांच्या २५ वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वरिष्ठ कर्मचारी सामुहिक रजेवर गेल्यानं एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान उड्डाण सेवेवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत सुमारे ऐंशी उड्डाणं रद्द करावी लागली असून आजही ८५ हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली.
उड्डाण रद्द झाल्यामुळं संबंधित प्रवाशांना तिकीटाचा पूर्ण परतावा मिळू शकतो अथवा ते आगामी तारखेसाठी त्यांच्या प्रवासाचं पुन्हा नियोजन करू शकतात, असं एअर इंडिया एक्स्प्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं. दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनी त्यांच्या मुळ एअर इंडिया या कंपनीच्या मदतीनं २० प्रवासी मार्गांवर २८३ उड्डाणं करणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर गेले आहेत आणि ते काँग्रेसच्या विचाराशी सहमत असल्याचा आरोपही त्यांनी केली आहे.
****
अदानी, अंबानी कोणाचे मित्र आहेत हे संपूर्ण देशातल्या जनतेला माहित असून जसे निवडणुकीचे टप्पे होत आहेत तसे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. ते आज सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६५व्या पुण्यतिथीनिमित्त ते अभिवादन करण्यासाठी सातारा इथं आले होते. भविष्यात राजकारणात प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस पक्षाशी एकत्रित राहावं, असा माझा विचार होता, प्रादेशिक पक्षांचे काँग्रेस पक्षात विलणीकरण करावं असा माझा विचार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी अदानी आणि अंबानी यांच्याकडून पैसे घेत असतील आणि याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती असेल तर ���ी मनीलाँड्रिंग आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ ईडीमार्फत या उद्योगपतींची चौकशी करायला हवी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी अहमदनगर इथं आले, त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारनं लावलेला ४० टक्के कर त्वरित बंद करावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे विनंती करावी, अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. छत्रपती संभाजी नगर इथं आज पत्रकार परिषदेत ते वार्ताहरांशी बोलत होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ ते आज शहरांमध्ये आले होते. यंदाच्या निवडणुकीत मताचं विभाजन होणार नाही, यामुळं राज्यासह देशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या कमी होणार असल्याचंही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाण्याचा प्रश्न आपण सोडवू तसंच औद्योगीकरणावरही भर देऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
औरंगाबाद लोकसभेची निवडणूक येत्या १३ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या वतीनं शहरात वेगवेगळ्या सहा पथकांनी संचलन केलं. राजाबाजार, किराणा चावडी, शहागंज, सिटीचौक, मछलीखडक, औरंगपूरा, गुलमंडी, निराला बाजार, सिल्लेखाना आणि क्रांतीचौक या परिसरात हे संचलन करण्यात आलं. आज सायंकाळी पुन्हा शहरातील विविध भागात संचलन करण्यात येत आहे.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालना लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज जालन्यात पत्रकार परिषद घेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं ही घोषणा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. त्यामुळे तापमानात घट झाली. उकाडा कमी होऊन वातावरण थंड झाल्यानं नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी एकनंतर हलक्या सरी कोसळल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, क्रांती चौक, उस्मानपुरा, हडको - सिडको या भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
नागपूर शहरातही आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून आराम मिळाला. आज हवामान खात्याकडून नागपूरसाठी आँरेंज अलर्ट तर उद्या आणि परवा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत शहरात ��ेघगर्जना, वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या रब्बी हंगामातील धान पिकाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पालघर लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
जालना लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफ्राबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी, अंबड तालुक्यातल्या जामखेड, जालना तालुक्यातल्या रामनगर आणि गोलापांगरी इथले आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. या गावांमध्ये भरवण्यात येणारा आठवडी बाजार हा अन्य दिवशी भरवण्यात यावा, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
आज नांदेड इथून सुटणारी हुजूर साहिब नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस तिच्या नियमितवेळेपेक्षा ११ तास उशीरानं म्हणजेच रात्री साडेआठ वाजता नांदेड रेल्वेस्थानकाहून अमृतसरला रवाना होईल. तसंच नांदेडहून आज दुपारी साडेचार वाजता सुटणारी नांदेड-विशाखापट्टनम् एक्स्प्रेस अडीच तास उशीरानं म्हणजेच सायंकाळी सात वाजता सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
राज्यात काल मालेगाव इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक सहा अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. सोलापूर, जळगावसह मराठवाडा आणि विदर्भात तापमान चाळीशीपार होतं. परभणी इथं ४१ पूर्णांक तीन, बीड इथं ४० पूर्णांक सात, नांदेड इथं ४० पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं ४० पूर्णांक दोन तर धाराशीव इथं ४० पूर्णांक एक अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
महिला क्रिकेट टी ट्वेंटी मालिकेत भारत आणि बांग्लादेश यांच्यातला पाचवा आणि अंतिम सामना बांग्लादेशच्या सिलहट क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत पाच बाद १५६ धावा करत बांग्लादेशला विजयासाठी १५७ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरात बांग्लादेशच्या महिला संघानं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा १२ षटकांत ५ खेळाडु बाद ७९ धावा केल्या होत्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघात सामना होणार आहे. धरमशाला इथं सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
भारताची अव्वल टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिनं जेद्दाह इथं सुरू असलेल्या सौदी स्मॅश स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला.
****
0 notes
kvksagroli · 1 month
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
नांदेड जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्याकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारीत टेक्नॉलॉजी चा वापर करून ऊस डेमो प्लॉट तयार करण्याचा उपक्रम आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून संपर्क साधावा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून कमी खर्चात ऊस लागवड व उत्पादन वाढ संदर्भाने शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक राबविणे असा प्रकल्प सुरू करणार आहोत तरी इच्छुक शेतकऱ्यांनी QR कोड स्कॅन करून किंवा खाली दिलेली लिंक ओपन करून आपली नाव नोंदणी करून घ्यावी. प्रकल्पामध्ये सहभाग नोंदविण्याकरीता अंतिम दि. ५ एप्रिल २०२४* पर्यंत राहील व माहिती आपण आपल्या जवळच्या शेतकरीबांधवा पर्यंत पर्यंत नक्की पोचवा. https://forms.gle/JKjJfXruaXV9YMcK8 या प्रकल्पामध्ये कृषी विज्ञान केंद्र सगरोळी नांदेड जिल्ह्यासाठी सहयोगी संस्था म्हणून काम करणार आहे तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या प्रकल्पामध्ये सहभाग घ्यावा. प्रकल्पासाठी शेतकरी निवडीचे निकष सोबत दिलेले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड मो. 8380984068 #farm #agriculture #farmer #ClimateChange #ClimateSmartAgriculture #farming
1 note · View note
kamlakar-das · 2 months
Text
Tumblr media
*करोडो रुपये कमवा बंगला, इम्पोर्टेड गाड्या वापरा यांनी तुमचा जन्म कधीही सफल मानला जाणार नाही..!*
नामनदेवांनी आत्मकल्याण साधले, गुरुनानक देव जी नी आत्म कल्यान साधले तुकारामजी आत्मकल्याणाच्या मार्गावर चालले, ज्ञानेश��वर माऊली आत्म कल्याना कच्या मार्गावर चालले - ज्याने ढेकळाच्या भिंती चालवल्या त्यांनी कधीही सोन नान, धनदौलती करिता आपले स्वांस खर्च केले नाहीत. यावरून समजून जायला हव की माणूस जन्माचे कल्याण हे फक्त सत्य साधना सत्य परमेश्वर व सत्य भक्तीनेच होणे शक्य आहे.
वेद गीता कुराण बायबल या ग्रंथामध्ये ज्या संतांचे प्रमाण आहे ते संत आज धरतीवर असलेले आहेत *जगद्गुरु तत्त्वदर्शी समते रामपाल जी महाराज* आहेत यांच्याकडून घेतलेल्या मंत्राने भक्तिधन वाढून आत्मा मोक्षाला प्राप्त होतो, जन्म मरण 84 च दुःख यातून कायमची सुटका करून घेऊन नैशकर्म मुक्तीला प्राप्त होतो. ह्यालाच अमरलोक म्हणतात.
जिथे गरीब दास जी ,नानक देवजी, स्वामी रामानंद जी धर्म दास जी बांधव गढवाले पोचले आहेत.
*अधिक माहितीसाठी संत रामपाल जी महाराज यांना गुगल साइटवर सर्च करा*
1 note · View note
mdhulap · 2 months
Link
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर - Interim Budget.
0 notes
Text
छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख, रावराहेब दानवे यांच्याकडून ‘त्या’ व्हिडिओचा खुलासा
छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख, रावराहेब दानवे यांच्याकडून ‘त्या’ व्हिडिओचा खुलासा
छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख, रावराहेब दानवे यांच्याकडून ‘त्या’ व्हिडिओचा खुलासा जालनाः केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ (Video) रविवारी प्रचंड व्हायरल झाला. तो नेमका कधीचा व्हिडिओ आहे, त्यात त्यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख कशाप्रकारे अनावधानाने केला, याबद्दल रावसाहेब दानवे यांनी…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
अमरधामच्या विद्युतदाहिनीची संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी , नागरिकांना केले आवाहन
अमरधामच्या विद्युतदाहिनीची संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी , नागरिकांना केले आवाहन
नगर शहरातील अमरधाम येथे असलेल्या विद्युतदाहिनीचे लोकसहभागातून सुशोभीकरण व डागडुजी करण्यात येत आहे. आमदार संग्राम जगताप यांनी अमरधाम येथे प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी केली. विद्युत दाहिनीच्या धुरामुळे आतील भिंती काळवंडलेल्या आहेत त्या भिंतीवर पांढऱ्या रंगाची मार्बल फरशी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून लोकसहभागातून अमरधाम येथील ही डागडुजी सुरू आहे. बुधवारी संग्राम जगताप यांनी अमरधाम येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
अमरधामच्या विद्युतदाहिनीची संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी , नागरिकांना केले आवाहन
अमरधामच्या विद्युतदाहिनीची संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी , नागरिकांना केले आवाहन
नगर शहरातील अमरधाम येथे असलेल्या विद्युतदाहिनीचे लोकसहभागातून सुशोभीकरण व डागडुजी करण्यात येत आहे. आमदार संग्राम जगताप यांनी अमरधाम येथे प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी केली. विद्युत दाहिनीच्या धुरामुळे आतील भिंती काळवंडलेल्या आहेत त्या भिंतीवर पांढऱ्या रंगाची मार्बल फरशी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून लोकसहभागातून अमरधाम येथील ही डागडुजी सुरू आहे. बुधवारी संग्राम जगताप यांनी अमरधाम येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
अमरधामच्या विद्युतदाहिनीची संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी , नागरिकांना केले आवाहन
अमरधामच्या विद्युतदाहिनीची संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी , नागरिकांना केले आवाहन
नगर शहरातील अमरधाम येथे असलेल्या विद्युतदाहिनीचे लोकसहभागातून सुशोभीकरण व डागडुजी करण्यात येत आहे. आमदार संग्राम जगताप यांनी अमरधाम येथे प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी केली. विद्युत दाहिनीच्या धुरामुळे आतील भिंती काळवंडलेल्या आहेत त्या भिंतीवर पांढऱ्या रंगाची मार्बल फरशी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून लोकसहभागातून अमरधाम येथील ही डागडुजी सुरू आहे. बुधवारी संग्राम जगताप यांनी अमरधाम येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
अमरधामच्या विद्युतदाहिनीची संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी , नागरिकांना केले आवाहन
अमरधामच्या विद्युतदाहिनीची संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी , नागरिकांना केले आवाहन
नगर शहरातील अमरधाम येथे असलेल्या विद्युतदाहिनीचे लोकसहभागातून सुशोभीकरण व डागडुजी करण्यात येत आहे. आमदार संग्राम जगताप यांनी अमरधाम येथे प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी केली. विद्युत दाहिनीच्या धुरामुळे आतील भिंती काळवंडलेल्या आहेत त्या भिंतीवर पांढऱ्या रंगाची मार्बल फरशी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून लोकसहभागातून अमरधाम येथील ही डागडुजी सुरू आहे. बुधवारी संग्राम जगताप यांनी अमरधाम येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes