Tumgik
#मिळालेल्या
Text
पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळालेल्या शाबासकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,…
पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळालेल्या शाबासकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,…
पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळालेल्या शाबासकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,… मुंबई : गुजरात निकालानं आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसंच बाळासाहेबांच्या शिवसेनेला मोठं यश मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आणि देवेंद्र फडणवीस यांना शाबासकी दिली. समृद्धी महामार्ग हा गेम…
View On WordPress
0 notes
igamravati · 1 year
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes
airnews-arngbad · 4 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
बारावीचा निकाल ९३ पूर्णांक ३७ टक्के-छत्रपती संभाजीनगरची तनिषा बोरामणीकर हिचा वाणिज्य शाखेत राज्यात प्रथम क्रमांक.
छत्रपती संभाजीनगर विभागातून ९४ टक्के, तर लातूर विभागातून ९२ टक्के विद्यार्थी उत्ती��्ण.
पुण्यात दोन जणांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत अल्पवयीन चालकाच्या पित्यास छत्रपती संभाजीनगरातून अटक.
आणि
मराठवाड्यासह राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला. या परीक्षेत यंदा ९३ पूर्णांक ३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी ९५ पूर्णांक ४४ इतकी आहे, तर ९१ पूर्णांक ६० टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७ पूर्णांक ५१ टक्के इतका लागला असून, सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९१ पूर्णांक ९५ टक्के इतका आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ९४ पूर्णांक शून्य आठ टक्के, तर लातूर विभागाचा निकाल ९२ पूर्णांक ३६ टक्के इतका लागला आहे. त्याशिवाय पुणे विभागाचा ९४ पूर्णांक ४४, नागपूर ९३ पूर्णांक १२, कोल्हापूर ९४ पूर्णांक २४, अमरावती ९३, तर नाशिक विभागाचा ९४ पूर्णांक ७१ टक्के निकाल लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयातली विद्यार्थीनी तनिषा सागर बोरामणीकर हिने वाणिज्य शाखेत ६०० पैकी ६०० गुण घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे
छत्रपती संभाजीनगर विभागात इयत्ता बारावीच्या निकालात बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर असून या जिल्ह्याचा निकाल ९५ पूर्णांक सत्तर टक्के इतका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा निकाल ९४ पूर्णांक ७१ टक्के, हिंगोलीचा ९४ पूर्णांक ०८टक्के, तर परभणी जिल्ह्याचा निकाल ९० पूर्णांक ४२ टक्के इतका लागला आहे.
लातूर विभागात लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक म्हणजे ९२ पूर्णांक एकोणचाळीस टक्के निकाल लागला असून, धाराशिव जिल्ह्याचा निकाल ८९ पूर्णांक ७८ टक्के  तर नांदेड जिल्ह्याचा निकाल ८९ पूर्णांक ७४ टक्के लागला आहे.
हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी पाच जूनपर्यंत सशुल्क ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं असून, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, या परीक्षेत यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीनं पुन्हा सुरुवात करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियांना येत्या एक जून पासून सुरुवात होणार आहे, कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी ही माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी पारंपारिक अभ्यासक्रमांसोबतच रोजगाराभिमुख असे अनेक नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या उद्योग कंपन्यांशी सामंजस्य करार करून, कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमांसह व्हॅल्यू ॲडेड अभ्यासक्रम राबवले जाणार असल्याचं कुलगुरू चासकर यांनी सांगितलं.
****
पुण्यात भरधाव कार चालवून दोन तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील, विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर इथून अटक करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक असलेले अग्रवाल छत्रपती संभाजीनगर इथं असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार स्थानिक पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातल्या एका लॉजमधून अग्रवाल यांना तर शहराच्या मध्यवर्ती भागातल्या अन्य एका लॉजमधून त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करून पुणे पोलिसांकडे सोपवलं.
दरम्यान, अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बार मालक आणि मॅनेजरला देखील ताब्यात घेतलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन या अपघात प्रकरणाचा आढावा घेतला, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत, सदर आरोपी १७ वर्ष आठ महिने वयाचा असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. या आरोपीचा वयस्क म्हणून विचार करण्यासंदर्भात बालहक्क आयोगात दाद मागणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आयोगाचा एकदोन दिवसांत निर्णय येऊन सदर आरोपीचा रिमांड मिळेल, अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आज दहशतवाद विरोधी दिवस पाळण्यात आला. २१ मे १९९१ रोजी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम या दहशतवादी संघटनेनं तामिळनाडूमधल्या श्रीपेरुम्बुदूर इथं केलेल्या बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचं निधन झालं होतं. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना अभिवादन केलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या राजघाट इथल्या वीर भूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळावर त्यांना आदरांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
मुंबईत मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी रोशनी कदम पाटील यांनी दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली.
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या उपस्थितीत राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना दहशतावाद तसंच हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ देण्यात आली.
****
राज्यात येत्या तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात वरुड चक्रपाण शिवारात आज दुपारी साडेतीनच्या सुमाराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, घरावरचे पत्रे उडाले आणि काही ठिकाणी विद्युत खांबही कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसात खामगाव तालुक्यातल्या पळशी इथे अंगावर वीज कोसळून भगवान धानोरकर या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईचं काम एप्रिल महिन्यापासून सुरू झालेलं असून आतापर्यंत सुमारे पंचाहत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांनी, नागरिकांच्या याबाबतीतल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या नागरिकांना नालेसफाईच्या कामाबाबत तक्रार नोंदवायची असेल त्यांनी ती नियंत्रण कक्षाच्या  ८५ ५१ ०५ ८० ८० या भ्रमणध्वनी क्रमांकावर नोंदवावी असं आवाहन कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी केलं आहे.
****
येत्या खरीप हंगामात लातूर जिल्ह्यात बियाणं, खतं, कीटकनाशकं इत्यादि कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता आणि दर्जाबाबतच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी अकरा तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती लातूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्हा स्तरावरच्या नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक  ९४ ०४ ५० ५६ २० हा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
****
जपान मध्ये सुरू असलेल्या जागतिक पॅराॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताच्या एकता भयाननं क्लब थ्रो या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताच्याच कशिश लाकडानं रजत पदक जिंकलं. या स्पर्धा येत्या पंचवीस तारखेपर्यंत चालणार आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज प्लेऑफसाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
****
कल्पकतेच्या माध्यमातून समाजातल्या सभ्यतेला जपणं, हेच लेखकाचं सर्वश्रेष्ठ काम आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध लेखक कृष्णात खोत यांनी केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखेनं दिवंगत कादंबरीकार भारत काळे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्तानं आयोजित केलेल्या 'मी आणि माझे कादंबरी लेखन'या विषयावरील व्याख्यानात ते आज परभणी इथे बोलत होते.
****
0 notes
mhadalottery2023 · 1 month
Text
Mhada Lottery 2024: कोणतीही संधी सोडू नका; मुंबईत मोठ्या घराची लॉटरी, ही कागदपत्रे ठेवा तयार..!
Mhada Lottery 2024 मुंबई : म्हाडाच्या मुंबई विभाग लॉटरीची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. याचे कारण म्हणजे येत्या सप्टेंबर महिन्यात सुमारे दोन हजार घरांची लॉटरी काढण्याचा म्हाडाच्या मुंबई मंडळाचा विचार आहे. मुंबई मंडळाची शेवटची लॉटरी गेल्या वर्षी जाहीर झाली असून या सोडतीत म्हाडाची ४०८२ घरे होती. या घरांसाठी १.२२ लाख लोकांनी अर्ज केले होते. या सोडतीत घरे न मिळालेल्या लोकांना म्हाडाच्या…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
महाराष्ट्र शासनाचे १५, १७,  १८ व २० वर्षे मुदतीचे प्रत्येकी २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
१५ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र शासनाच्या 15 वर्षे मुदतीच्या 2 हजार  कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 months
Text
महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या १ हजार ५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० फेब्रुवारी २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के…
View On WordPress
0 notes
nashikfast · 6 months
Text
धक्कादायक ! नवी मुंबईत २ दिवसांत "इतके" मुले बेपत्ता
मुंबई : नवी मुंबई येथे ४८ तासांमध्ये ६ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या अपहरणाच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल केल्या आहे. १२-१५ वयोगटातील मुले बेपत्ता झाले असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कामोठे, पनवेल, कोपरखैरणे, कळंबोली, रबाळे या भागातून मुले बेपत्ता झाली आहेत. त्यानंतर पोलिसांनी एका टास्क…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 8 months
Link
#खळबळ #जनक #हिंगोली #आगारात #आढळला #चालकाचा #मृतदेह #news #marmikmaharashtra
0 notes
raje7777777 · 10 months
Text
Tumblr media
मैत्री म्हणजे थोडं घेणं, मैत्री म्हणजे खूप देणं, मैत्री म्हणजे देता देता समोरच्याच होऊन जाणं.. आपल्याला मिळालेल्या या खास आणि मौल्यवान भेटीबद्दल म्हणजेच मैत्रिबद्दल आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या मैत्रीच्या निखळ नात्यात गोडवा निर्माण करणाऱ्या मैत्री दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छुक :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
सं.अध्यक्ष :- अविराजे निंबाळकर ...
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या 8 कोटींच्या 'या' भेटवस्तूच जॅकलिन फर्नांडिससाठी ठरल्या 'सापळा'
सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या 8 कोटींच्या ‘या’ भेटवस्तूच जॅकलिन फर्नांडिससाठी ठरल्या ‘सापळा’
सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या 8 कोटींच्या ‘या’ भेटवस्तूच जॅकलिन फर्नांडिससाठी ठरल्या ‘सापळा’ Go to Source
View On WordPress
0 notes
starfriday · 10 months
Text
Pension Adalat
The Chief Postmaster General, Maharashtra Circle, Mumbai will be holding the 51st Postal Pension Adalat for pensioners/family pensioners of Postal Department on 19th September 2022 at 11.00 Hrs, in the Office of Chief Postmaster General, Maharashtra Circle, Mumbai -400 001.
Grievances regarding pensionary benefits pertaining to those who retired/died while in service from Department of Posts, Pensioners of Postal Department, Maharashtra and Goa States, which have not been settled within 3 months, will only be entertained in the Postal Pension Adalat.
Cases involving purely legal points i.e. succession, Notional pension, TBOP/MACP Promotion, stepping up of pay and disciplinary cases involving policy matters, and cases pending for review of DPC will not be considered in Pension Adalat. Pensioner should forward their grievance individually (not in bulk or on behalf of others) in triplicate in the proforma attached to Accounts Officer/ Secretary, Pension Adalat, O/o Chief Postmaster General, Maharashtra Circle, Mumbai GPO Bldg., 2nd Floor, Mumbai -400 001 on or before 22 August 2022. The applications received after 22 August 2022 will not be considered in the Pension Adalat.
DEPARTMENT OF POSTS
APPLICATION FORM OF POSTAL PENSION ADALAT
SR.No.
SUBJECT
DETAILS TO BE FILLED IN BY THE INDIVIDUAL/PENSIONER
1.
Name of the pensioner /Family pensioner with Designation at the time of retirement/death
2.
Name of Post Office from where retired etc. and date of retirement
3
PPO No.
4
Name of the Post Office from where Pension is being drawn
5
Postal address of the pensioner
with phone no.
6
Complaint in brief (Attach application containing details if required)
7
Date & signature of the Individual/Pensioner.
प्रेस नोट
पेंशन अदालत
मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारेटपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंबनिवृत्तवेतनधारकांसाठी 51 वी पेंशन अदालत दिनांक 19-09-2022 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई -400 001 येथे आयोजित केली आहे.
निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मध्ये विचार केला जाईल.
पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणे,ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी / एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्याआणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तिवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्जाचे तिप्पट प्रति, लेखा अधिकारी / सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दूसरा मजला, मुंबई – 400 001 ला 22-08-2022 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रुप ने (तक्रारींची मोठया प्रमणात /इतरंच्या वतीने नाही ) पाठवू शकता. 22-08-2022 च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.
भारतीय डाक विभाग
डाक पेंशन अदालतच्या अर्जाचा फॉर्म
क्र.
विषय
वैयक्तिक / निवृत्तिवेतनधारक अन्वये भरण्यात येणारे तपशील
1.
निवृत्ती / मृत्युच्यावेळी पदनामसह निवृत्तिधारकाचे / कुटुंब निवृत्तिधारकाचे नाव
2.
कार्यालयाचे नाव जिथून निवृत्त झाले आहेत आणि निवृत्तीची तारीख
3
पीपीओ क्रमांक
4
पोस्टऑफिसचे नाव जिथे पेंशन घेतली जात आहे.
5
निवृत्तिवेतनधारकाचा पोस्टाचा पत्ता
दूरध्वनी सोबत.
6
थोडक्यात तक्रार
(जर आवश्यकता असेल तर तपशीलासह अर्ज जोडा.)
7
व्यक्ती / निवृत्तिवेतनधारकांची सही आणि दिनांक
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर;देशभरात सात टप्प्यात मतदान;चार जूनला मतमोजणी
महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे पर्यंत पाच टप्प्यात निवडणूक तर मराठवाड्यात २६ एप्रिल, सात मे आणि १३ मे रोजी मतदान
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल
आणि
मराठवाडा साहित्य परिषदेचा नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्यपुरस्कार मुंबईचे नाट्यकर्मी राजीव नाईक यांना जाहीर
****
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला लोकसभेच्या एकशे दोन जागांसाठी मतदान होणार असून, २६ एप्रिल रोजी ८९ जागांसाठी, सात मे रोजी ९४, १३ मे रोजी ९६, २० मे रोजी ४९, २५ मे रोजी ५७ तर एक जून रोजी ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी चार जून रोजी होणार आहे.
      महाराष्ट्रात पाच टप्प्यात तर मराठवाड्यात तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, आणि चंद्रपूर इथं मतदान होणार असून, दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, आणि परभणी इथं मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, आणि हातकणंगले इथं मतदान होणार असून, चौथा टप्प्यात १३ मे रोजी नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, आणि बीड इथं मतदान होईल. पाचव्या टप्प्यात २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघात मतदान होणार आहे.
      दरम्यान, निवडणूक आयुक्तांनी देशभरातल्या मतदारांचा तसंच मतदानासाठीच्या विविध सुविधांचा यावेळी आढावा घेतला. देशभरात एकूण ९७ कोटी मतदार असून, त्यापैकी एक कोटी ८२ लाख नवमतदार आहेत. या मतदारांना देशभरातल्या साडे दहा लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे मतदार तसंच दिव्यांग मतदारांना आपल्या घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
राजकीय पक्षांसाठी नियमावली आयोगानं जाहीर केली. निवडणूक प्रचारात आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांना करावं लागणार असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पक्षाने उमेदवारी का दिली, याचा खुलासा करावा लागणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रलोभनांच्या वाटपावर तपास यंत्रणांना काटेकोर नजर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
      दरम्यान, सिक्कीम, ओडिशा, आंध्रप्रदेश, आणि अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचीही आयोगानं आज घोषणा केली. महाराष्ट्रातल्या अकोला पश्चिमसह अनेक राज्यातल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकाही आयोगाने जाहीर केल्या. संबंधित मतदार संघात लोकसभेच्या मतदानासोबतच विधानसभेचं तसंच पोटनिवडणुकीसाठीचं मतदान होणार आहे.
****
कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा नागरिकांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देताना, सगे सोयऱ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारनं अधिसूचना काढलेली आहे. यावर आलेल्या हरकतींची छाननी करुन अंदाजे ४ महिन्यात अंतिम निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं. राज्य मंत्रिमंडळाची या आठवड्यातील तिसरी बैठक आज मुख्यंमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आज झालेल्या बैठकीत देखील जनहिताचे अनेक निर्णय घेतले असून त्यामध्ये कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, आज झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या एकूण सतरा प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. सरकारी मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास आणि दंडाची रक्कम वाढवणं, गुन्ह्यांची वेगाने उकल करण्यासाठी संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणे तसेच राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणे हे निर्णय बैठकीत घेण्यात आले. तसंच विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणं, वृद्ध साहित्यिक, कलाकारांना ५ हजार रुपयांचं मानधन, संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमींची स्थापना, शासकीय, निमशासकीय जागांवर मोफत चित्रीकरण आणि हाताने मैला उचलण्याच्या प्रथेच्या उच्चाटनासाठी रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली "मॅनहोलकडून मशीनहोल" कडे योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
दिव्यांगाना स्वावलंबी बनविण्यासाठी मोबाईल शॉप ऑन व्हेईकल अंतर्गत पर्यावरणस्नेही वाहनं उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईत शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री उपस्थित होते. चार दिव्यांग व्यक्तिंना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या दुकानांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. प्रत्येक जिल्हयातील दिव्यांगजनांमधून लोकसंख्येच्या प्रमाणात संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबवून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज दुपारी मुंबईत दाखल झाली. मुलुंड इथल्या भांडूप चौकातून राहुल गांधी यांच्या यात्रेच्या मुंबईतील प्रवासाला सुरूवात झाली असून प्रियांका गांधी देखील या यात्रेत सहभागी झाल्या आहेत. मुलूंड, धारावी, माटुंगा मार्गे ही यात्रा दादर इथं चैत्यभूमीवर पोहोचणार आहे. चैत्यभूमी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात या यात्रेचा समारोप होणार आहे. उद्या रविवारी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही न्याय सँकल्प पदयात्रा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. निवडणूक रोख्यांच्या मुद्यावरून त्यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली.
****
प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून नवनीत कुमार सेहगल यांची नियुक्ती करण्यात आली असून, आज त्यांनी पदभार स्वीकारला. सेहगल हे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
प्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षाचे महासचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीत पौडवाल यांनी नवी दिल्ली इथं भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं.
****
नागपुरातील दिव्यांगांना आज सौरऊर्जाचलित अत्याधुनिक तीन चाकी सायकल वितरित करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आज हा कार्यक्रम पार पडला. सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या तीन चाकी सायकलचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत आहे. एका वेळी पूर्ण चार्ज झाल्यावर ती ४० किलोमीटर चालू शकेल. सौरऊर्जेशिवाय ही सायकल वीजेवरही चार्ज करता येणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्यपुरस्कार मुंबईचे नाट्यकर्मी आणि दिग्दर्शक राजीव नाईक यांना जाहीर झाला आहे. तर यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्गमय पुरस्कार पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. अकरा ह��ार रुपये रोख, शाल, श्रीफळ असं या पुरकाराचं स्वरुप आहे. मसापच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली.
****
ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत नरहर कुरुंदकर यांच्या नांदेड इथं उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी राज्य सरकारनं १४ कोटी ७८ लाख रूपये मंजूर केले आहेत. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा पंचवीसावा दीक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या मंगळवारी १९ मार्चला होणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. विविध विद्याशाखेतील एकूण ११ हजार दोन स्नातकांना यावेळी पदवी प्रदान करण्यात येईल.
****
हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचं आरक्षित तिकीट हिंगोली इथं पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने घेतला आहे. सामान्य वेळेत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेनंतर हिंगोली रेल्वेस्थानकावरच्या फलाट क्रमांक दोन वरील तिकीट खिडकीतून मध्यरात्री १२ वाजेपासून ते पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत या गाडीचं आरक्षित तिकीट प्रवाशांना घेत येणार आहे.
****
0 notes
mhadalottery2023 · 7 months
Text
सिडकोच्या नियमात मोठे बदल? घराची लॉटरी न लागल्यास पैसे कपात होणार? पहा सिडकोचा नवीन नियम..! Cidco Lottery
Cidco Lottery : सिडको लॉटरीला नुकतीच मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र सिडकोकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यात नव्या नियमाचा
Tumblr media
0 notes
darshanpolicetime1 · 3 months
Text
महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या १ हजार ५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० फेब्रुवारी २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 months
Text
महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या १ हजार ५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० फेब्रुवारी २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के…
View On WordPress
0 notes
nashikfast · 6 months
Text
टॅक्सी दरीत कोसळल्याने "इतक्या" जणांचा दुर्दैवी मृत्यू
नैनिताल : नैनिताल जिल्ह्यातील ओखलकांडा ब्लॉकच्या छीरखान-रीठासाहेब रोडवर आज सकाळी (दि. १७) भीषण अपघात झाला आहे. महामार्गावरील ५०० मीटर खोल दरीत टॅक्सी कोसळल्याने ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर टॅक्सी खोल खड्ड्यात पडल्याने ७ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes