Tumgik
#गोंधळून
bharatlivenewsmedia · 2 years
Text
गोंधळून गेलेलं मन आणि समोर आश्वासक मूर्ती, सोनाली कुलकर्णी लालबागच्या राजाच्या दर्शनाला
गोंधळून गेलेलं मन आणि समोर आश्वासक मूर्ती, सोनाली कुलकर्णी लालबागच्या राजाच्या दर्शनाला
गोंधळून गेलेलं मन आणि समोर आश्वासक मूर्ती, सोनाली कुलकर्णी लालबागच्या राजाच्या दर्शनाला Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. संध्याकाळी मुंबईत अंधारून आलेलं. मुसळधार पाऊस पडत होता. अशातच अभिनेत्री बाप्पाच्या दर्शनाला गेली. तेव्हा काय वाटलं, हेही तिनं सांगितलं. Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती.…
View On WordPress
0 notes
nirannjan17 · 25 days
Text
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय पहिला
🌟 श्लोक २७, २८ आणि २९
तान्‌ समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ॥ १-२७ ॥ कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्‌
अर्थ
तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥
युद्धासाठी समोर उभे असलेले आपलेच नातेवाईक बघून अर्जुन गोंधळून गेला आहे.
अर्जुनाचे मन युद्धाच्या भविष्यातील परिणामाबद्दल चिंताग्रस्त, दुःखी आहे. ती चिंता, दुःख अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करत आहे. त्याच परिणामात अर्जुन स्पष्ट शब्दात सांगत आहे की बोलणे सुद्धा कठीण होत आहे! संपूर्ण शरीर थरथरत आहे!
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय दुसरा : सांख्ययोग
🌟 श्लोक ३
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥
अर्थ
म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥
आत्मज्ञानाच्या मार्गावर यशस्वीपणे पाऊल टाकण्यासाठी उच्च आत्मविश्वास आणि नैतिकता असणे आवश्यक आहे. ज्यासाठी माणसाने आशावादी आणि उत्साही बनणे आणि आळशीपणा, अज्ञान आणि आसक्ती यांसारख्या सांसारिक मानसिकतेवर मात करणे आवश्यक आहे.
श्री कृष्ण हे एक सक्षम गुरू आहेत आणि म्हणून अर्जुनाला फटकारताना ते आता त्याला परिस्थितीला तोंड देण्यास प्रोत्साहित करून त्याचा आत्मविश्वास वाढवताना हा श्लोक उच्चारला आहे.
अर्जुनाला पृथपुत्र (कुंतीचे दुसरे नाव) म्हणून संबोधून, श्रीकृष्णाने त्याला त्याची आई कुंतीचे स्मरण करण्याचे आवाहन करतात. कुंतीने स्वर्गीय देवतांचा राजा इंद्राची पूजा केली होती आणि अर्जुनाचा जन्म इंद्राच्या आशीर्वादाने झाला होता, म्हणून त्याला इंद्रासारखे विलक्षण सामर्थ्य आणि शौर्य लाभले होते. श्रीकृष्ण त्यांना या सर्व गोष्टींची आठवण करून देत आहेत आणि त्यांना अशा दुर्बलतेचा स्वीकार करू नकोस असे सांगत आहेत. श्रीकृष्ण पुन्हा अर्जुनला परंतप म्हणजेच 'शत्रूंवर विजय मिळवणारा' संबोधित करतात आणि क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचे आव्हाहन करत आहेत.
N_D_P_24
0 notes
marathinewslive · 2 years
Text
जादूगाराची युक्ती : जादूगारची हातलाखी ही तुम्हाला चक्रावून जाल, खुर्चीपासून कपडा हटव पाहा काय…
जादूगाराची युक्ती : जादूगारची हातलाखी ही तुम्हाला चक्रावून जाल, खुर्चीपासून कपडा हटव पाहा काय…
जादूचे शो तुम्ही पाहिले असतील. जादूगार नानाविध युक्त्या वापरून अशा घटना घडवतो की वरवर विश्वास होत नाही. जादूगाराची हातालाखी समस्याच गोंधळून टाकते. असाच एक विश्वास बसणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जादूगार आपल्या हातचालाखीने असे काही करतो की ते तुम्हालाही अवाक व्हाल. हे केलेच कसे असे प्रश्न तुम्हाला पोस्ट करतात. जादूगारने खुर्चीवर काळा कापड टाकला नंतर. व्हिडिओमध्ये जादूगार रिकाम्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
ऑप्टिकल इल्युजन: या चित्रात 5 पक्षी लपले आहेत, ते शोधण्यात मेंदू गोंधळून जाईल
ऑप्टिकल इल्युजन: या चित्रात 5 पक्षी लपले आहेत, ते शोधण्यात मेंदू गोंधळून जाईल
आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या चित्रात एक झाड आहे आणि त्या झाडात पाच पक्षी लपलेले आहेत. हे पक्षी तुम्हालाच शोधावे लागतील. हे एक मोठे आव्हान आहे, कारण जर तुम्ही याकडे एका नजरेने पाहिले तर ते एखाद्या झाडासारखे दिसते, परंतु जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला त्यात काही पक्षी देखील दिसतील. चित्रात लपलेले 5 पक्षी तुम्हाला सापडतील का? प्रतिमा क्रेडिट स्रोत: सोशल मीडिया आयुष्यात फोकस खूप महत्त्वाचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aptedhruv21 · 5 years
Text
MSD
MSD,
खरं सांगू का, वर्ल्डकपमधल्या तुझ्या खेळींनी आम्ही गोंधळून गेलोय. पण तरीही आम्हाला तू हवा आहेस. स्टंपच्या मागचे तुझे चाणाक्ष डोळे आम्हाला हवे आहेत. 
तू काल म्हणालास, People want me to retire before Sri Lanka Match आणि खरंच वाईट वाटलं लेका. म्हणजे ज्या माणसाने क्रिकेट विश्वातील प्रत्येक ट्रॉफी भारतात आणली, त्याला हाकलण्याची एवढी घाई झाली आम्हाला???
अजूनही २००७चा T20 वर्ल्डकप आठवतो. अगदी क्रिकेट तज्ञाला देखील आपण जिंकू असं वाटलं नव्हतं. पण तू आलास आणि सगळंच बदलून टाकलंस रे मित्रा...
एकतर सचिन- द्रविड- गांगुलीला घरी बसवून पूर्ण नवखा संघ घेऊन तू दक्षिण आफ्रिकेत गेला होतास. त्याआधीच काही महिने झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्ये आपण हाग्या मार खाल्ला होता. पण तू अशक्य निर्णय घेऊन भारतीयांना जिंकायची चटक लावलीस.
गांगुली महान होताच. पण भारताला ज्या जिंकणाऱ्या कर्णधाराची गरज होती, ती गरज तू पूर्ण केलीस.
तसे आम्ही सचिन घराण्याचे. सचिनच्या वरचढ कोणी होऊ पाहिलं कि आम्हाला नाही म्हणलं तरी पोटात गोळा येतो. अगदी कोहलीच शतकानंतर शतकं ठोकतो, तेव्हा अर्ध्या मनात सचिनचे विक्रम मोडीत निघणार याचं दुःख असतंच. 
पण तू आम्हालाही खिशात घातलंस. २०११च्या वर्ल्डकप आधी एका पत्रकार परिषदेत तू सांगितलं होतंस, We want to win this World Cup for Sachin. आणि तू ते करुन दाखवलंस. 
होय!
त्या वर्ल्डकपचं सगळं क्रेडिट तुझंच आहे...
युवराजची अष्टपैलू कामगिरी, सचिनची शतकं, झहिर आणि अश्र्विनची गोलंदाजी, गंभीरची ९७ धावांची खेळी.. सगळं सगळं ठिक आहे...
पण तुझा परिस स्पर्श नसता.. तर हे सगळं फिकं पडलं असतं.
तुला लोक म्हणाले, की हा रानटी फलंदाज आहे...
याच्याकडे तंत्र नाही..
कसोटी क्रिकेट मध्ये तुझा टिकाव लागणार नाही...
मग तू काय केलंस?
कसोटी खेळलास... जिंकलास.. आणि भारताला पहिल्या क्रमांकाचा संघ बनवलास...
तोंडाने बोलून ऊत्तरं देणं तुला कधीच जमलं नाही...
तुझी बॅट आणि त्याहीपेक्षा जास्त तुझी कॅप्टनशीप सगळ्या टीकाकारांना ऊत्तर देत राहिली...
सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहितीए का...
कॅप्टनशीप साठी तू तुझ्या अतिशय प्रिय बॅटिंगचा त्याग केलास.
आधी आपल्याकडे महान खेळाडू आहेतच की, ज्यांनी स्वतःच्या बॅटिंगसाठी कॅप्टनशीप सोडली. कितीही महान असले तरी त्यांचा हा स्वार्थीपणा कोण विसरेल?
काय धडाकेबाज फलंदाज होतास तू... बेधडक... बिनधास्त...
गोलंदाजांची पिसं काढणं, या शब्दाचा खरा अर्थ तू भारतीयांना शिकवलास..
पण वेळ आली, तेव्हा स्वतःला आवरतं घेत तू संघ एकत्र बांधलास... 
तुझा आणखी एक पैलू आहे, जो बापजन्मात एकाही भारतीय खेळाडूला जमला नव्हता...
Wicket Keeping...
आम्ही पहिल्यांदा डुल्या विकेट किपर म्हणत तुला हिणवलं...
पण त्याच टिकेला तू जगातला सर्वोत्तम विकेट किपर बनून ऊत्तर दिलंस...
आधी आपल्याकडे Option नाही, म्हणून कोणालातरी किपर म्हणून उभं करायचे...
पण गेली कित्येक वर्षं स्टंपच्या मागे उभं राहून तू राजासारखी हुकूमत गाजवत आहेस...
पण आम्ही नेहमीच तूला शिव्या दिल्या रे!
गांगुली- द्रविड- लक्ष्मणला बाहेर काढलं म्हणून शिव्या दिल्या...
युवराज- गंभीर- कैफ- पठाणला कुजवलं म्हणून शिव्या दिल्या...
तू तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंनाच संघात घेतोस म्हणत शिव्या दिल्या..
अगदी आजही आम्ही तुला शिव्या देत आहोत... वर्ल्डकप मारला तर तो फक्त तुझ्यामुळे असेल, असंही म्हणतोय आम्ही...
तुझ्या बॅटमधून धावा आटल्यात म्हणून तुला शिव्या देतोय...
पण तुला त्याचा फरक पडणार नाही...
कारण तुला हारणं ठाऊकच नाहीए... तू लढशील... आणि जिंकशील...
आणि जेव्हा जिंकशील तेव्हा आज तुला शिव्या देणारे, तुझं गुणगान गातील...
आणि तेव्हाच तू शांतपणे निघून जाशील... आणि आम्हाला तो दिवसच बघायचा नाहीए...
पाकिस्तानविरुद्ध शांतपणे तू २२ यार्डच्या मैदानात आलास...
आणि नंतर जो काय धुमाकूळ तू घातलास.. त्याला सीमाच नाही...
तुझा हेलिकॉप्टर शाॅट...तुझं चपळ Running between the wickets.. पापणी लवायच्या आत होणारे Stumpings... Computerised Reviews पेक्षा विश्वासार्ह Reviews...
श्रीलंकेविरुद्धच्या तुझ्या १८३ धावा, अजूनही डोळ्यासमोर आहेत...
तुला माहिती नसेल,
पण तुझ्यावर टीका करणारे अर्धे लोक मुंबई इंडियन्सचे समर्थक असतात...
केवळ, तुझा Midas Touch आमच्या मुंबईच्या Team ला मिळाला नाही, म्हणून त्यांचा राग आहे तुझ्यावर...
प्रेम रे.. दुसरं काय!
कोहलीपासून ते आत्ताच्या पांड्या- बुमराहपर्यंत तू सगळ्यांना घडवलं आहेस...
कोहली कॅप्टन असला, तरीही हुकूमत कोणाची आहे, हे न समजायला आम्ही वेडे नाही...
धोनी, तो कप आम्हाला तुझ्या हातात बघायचा आहे...
आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत...
आमच्या लाडक्या कॅप्टनला निराश झालेलं आम्हाला अजिबातच बघायचं नाहीए..
भले तुझ्यामुळे एखाददुसरा सामना आपण हारलो असू... पण त्यासाठी आम्ही तुला हाकलून शकत नाही...
तू खेळ, धोनी...
सचिनपण १००वं शतक साजरं करण्यासाठी रडत-खडत खेळत होता...
आम्ही त्याला सहन केलंच की...
तू तेवढा अट्टाहास करणार नाहीस.. याची आम्हाला चांगलीच खात्री आहे...
तू खेळ, धोनी...
तुला पाहिजे तेवढं खेळ...
आम्हा ९०च्या दशकातल्या मुलांचा तू शेवटचा Hero आहेस...
तुझी स्टाईल, तुझी ती २ लिटर दूध पिण्याची हवा, तुझा हेलिकॉप्टर शाॅट, तुझ्या स्टंपमागच्या धमाकेदार Comments.. एकेक करत तू आम्हाला खिशात टाकत गेलास..
फक्त क्रिकेटच नाही...
आयुष्यात कसं जिंकायचं हे आम्ही तुझ्याकडून शिकलोय... 
मगाशी एकाची पोस्ट वाचली...
Happy Birthday MSD.. All the best for couple of last matches of your career..
अरे हट्!
You deserve the best farewell than any other player..
कारण तुझ्यामुळेच आजची Indian Cricket Team जिंकते आहे...
So माही... खेळ तू...
कोणाच्याही अपेक्षांचं ओझं न घेता खेळ...
एकदा तुझा हरवलेला हेलिकॉप्टर शाॅट दिसू दे...
बऱ्याच दिवसात, 'माही मार रहा है' म्हणालो नाही... ते म्हणण्यासाठी सेमीफायनल आणि फायनल शिवाय दुसरा चांगला चान्स कधी असू शकतो...
बिनधास्त खेळ रे!
तू Winner आहेस.. असं निराश होऊन बसलेला बघण्याची सवय नाही आम्हाला...
आणि तुला ज्याक्षणी जावसं वाटेल त्याक्षणी तू निघून जा...
You came like a King..
You played like a King..
You fought like a King..
You won like a King..
म्हणूनच जावंसं वाटेल तेव्हाही तसाच जाशील..
Like the One True King..
1 note · View note
sumdeep · 2 years
Text
#Teachings_Of_LordKabir
कबीर, नऊ मन अडकले, ऋषींना धक्का बसला.
सतगुरुंना असे सोडवू द्या, दोनदा गोंधळून जाऊ नका.
अध्यात्मिक ज्ञानाचे नऊ मनाचे धागे गुंफलेले आहेत, असे परमदेव कबीरजींनी म्हटले आहे.
#परमेश्वरकबीरांचा_मार्ग
Kabir Prakat Diwas 14June
🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇
Tumblr media
0 notes
nitinkandharkar · 3 years
Text
श्रीमंत.....भाग – ३
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
अफजलखानाच्या वधानंतर शिवाजीराजांनी अदिलशहाचा बराचसा प्रदेश काबीज करण्याचा धडाका लावला. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा स्वराज्यात आला. विजापूर दरबार हादरले. पुढच्याच वर्षी १६६०  ला अदिलशहाने सिद्धी जोहरला मोठी फौज देऊन शिवरायांचा बिमोड करायला पाठवले. त्यावेळी शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्यास वेढा देवून बसले होते. सिद्धी येण्याची खबर मिळताच ते सुरक्षिततेसाठी पन्हाळ्याला आले. सिद्धीने २ मार्च १६६० ला पन्हाळ्याला वेढा घातला. काही करुन शिवाजीला पकडायचेच असा सिद्धीने निर्धार केला होता. इंग्रजांच्या मदतीने दारुगोळ्याचा वर्षाव सुरु झाला. वेढा तोडणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर शिवाजीराजांनी वेगळाच डाव टाकला. शिवा काशीद हा न्हावी शिवाजीराजांसारखाच दिसायचा. राजांनी सिद्धीला तहाच्या बोलणीत गुंतवले आणि शिवा काशीदला नकली शिवाजी बनवून सिद्दीकडे मेण्यात बसवून पाठवले. त्याचवेळी वेढयातली ढील हेरून १२ जुलै १६६० ला राजे भर पावसात रात्रीच्या अंधारात बेमालुमपणे सहाशे निवडक सैन्यासह विशाळगडावर जाण्यासाठी निघाले. सिद्धीला ही खबर लागली आणि त्याने सिद्धी मसाऊदला शिवाजीराजांच्या मागावर धाडले. पन्हाळा ते विशाळगड २७ मैलाचे अंतर चिखलातून पार करत राजे १३ जुलै १६६० ला घोडखिंडीजवळ पोहोचले होते. त्यावेळीच गनीम जवळ आल्याची खबर आली. ‘लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशींदा जगला पाहिजे’ ही शपथ घालून बाजीप्रभू देशपांडेने तीनशे सैन्यासह राजाला विशाळगडाकडे जाण्यास भाग पाडले. गडावर पोहोचल्यावर तोफांचा आवाज करायला सांगितले. राजे गेले आणि गनीमाबरोबर दिवसभर लढता लढता तीनशे मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले. गडावरुन तोफांचा आवाज आल्यावरच बाजीप्रभूंनी आपला देह खाली ठेवला.
सिद्धीने विशाळगडलाही वेढा घालण्याचा प्रयत्न केला, पण तो मराठ्यांनी उधळून लावला. चिडलेल्या सिद्धीने पन्हाळा घेण्यासाठी आक्रमण सुरु केले. मराठ्यांची हानी होवू नये म्हणून शिवाजीराजांनीच २२ सप्टेंबर १६६० रोजी पन्हाळा सिद्धी जोहरच्या ताब्यात दिला.
तीनशे मावळे, बाजीप्रभु, शिवा न्हावी यांनी बलिदान देवून आपल्या पोशिंद्याचे रक्षण केले. अशा असंख्य लोकांमुळेच स्वराज्याचा पाया भक्कम बनला होता. या योद्ध्यांच्या जाण्याने राजांना प्रचंड दु:ख झाले. पण शोक करायलाही वेळ नव्हता. इकडे औरंगजेबाने शिवाजीराजांचा बिमोड करण्यासाठी प्रचंड फौजेनिशी शाहिस्तेखानाला औरंगाबादला पाठवले होते. २८ जानेवारी १६६० ला त्याने औरंगाबाद सोडले आणि अहमदनगरला छावणी केली. तिथून २५ फेब्रुवारी १६६० ला निघून तो ३ मार्च १६६० ला स्वराज्यात घुसला. स्वराज्यात त्याने खूप अराजकता माजवली. अनेक मंदिरे फोडली, शेतीची धुळधाण केली, रयतेला लुटले. सोनवडी, सुपे, शिरवळ, इंदापूर, बारामती इ. भागावर ताबा मिळवला आणि ९ मे १६६० ला तो पुण्यात आला. शिवाजी महाराजांचे बालपण ज्या महालात गेले त्या लाल महालावर त्याने कबजा केला.     
अदिलशहा आणि मुघलांच्या आक्रमणाने चारी बाजूने स्वराज्यावर संकट आले होते. शिवाजी महाराजांना स��पवण्यासाठी दोन्ही शाह्यांनी कंबर कसली होती. पन्हाळ्यावर सिद्धीच्या तावडीत शिवाजी अडकेल या विचाराने शाहिस्तेखान पुण्यात आरामात थांबला होता. पुणे प्रांतात त्याचा हैदोस चालूच होता. १५ ऑगस्ट १६६० ला त्याने चाकणचा किल्ला घेतला. मराठ्यांनी त्यासाठी त्याला ५६ दिवस खेळवले होते. शिवाजीराजे १३ जुलै १६६० रोजीच पन्हाळ्यावरुन निसटले होते त्यामुळे मराठ्यांमध्ये खूप जोश भरलेला होता.
कोकण त्याब्यात घेण्यासाठी त्याने कारतलबखानाला मोठ्या फौजेनिशी पाठवले. पण शिवाजीराजांनी त्याला उंबरखिंडीत गाठून त्याची प्रचंड दुर्दशा केली. त्याला संपूर्ण लुटून २ फेब्रुवारी १६६१ रोजी सोडून दिले.
पन्हाळ्यावर इंग्रजांनी सिद्धी जोहरला मदत केली होती. मार्च १६६१ ला शिवाजीराजांनी इंग्रजांची राजापूरची वखार पूर्णपणे लुटली, बेईमान इंग्रजांना कैद केले आणि राजापूर ताब्यात घेतले. त्याचवेळेस सिद्धीला मदत करणार्‍या सूर्यराव सुर्वेचे शृंगारपूर २९ एप्रिल १६६१ ला ताब्यात घेतले. सूर्यराव निसटून जाण्यात सफल राहिला.
शाहिस्तेखानाकडे शिवाजीराजांचे लक्ष होतेच. त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. त्यामुळे कोकण मोहीम आटोपती घेऊन जुलै १६६१ मध्ये राजे राजगडावर आले. शाहिस्तेखानाने जरी स्वराज्यात धुमाकूळ घातला तरी अनेक ठिकाणी त्याच्या फौजेला मराठ्यांनी गनीमी काव्याने सतावून सोडले होते. शाहिस्तेखानाला स्वराज्यातून हुसकावून लावणे हा एकच ध्यास शिवाजीराजांनी घेतला होता. अनेक खलबतानंतर बेत ठरला आणि नेताजी पालकर व मोरोपंताच्या फौजेच्या तुकड्या घेऊन राजे स्वत: वेष बदलून पुण्यात शिरले. केवढे हे धाडस! ५ एप्रिल १६६३ रोजी स्वत: राजे काही निवडक सोबती घेऊन लाल महलात बेमालुमपणे दाखल झाले. लहानपण याच लालमहलात गेलेले असल्यामुळे तिथली खडान‍खडा माहिती राजांना होती. मराठे महालात शिरल्याची खबर लागताच एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळून गेलेला शाहिस्तेखान खिडकीतून उडी मारुन पळून जात असतांना राजांच्या तलवारीने त्याच्या उजव्या हाताची तीन बोटे कापून काढली. कुणाला काही कळण्याच्या आत शिवाजीराजे बिनबोभाट सिंहगडावर पोहोचले. शिवाजी अचानक प्रकट होतो, त्याच्या अंगात दैवी शक्ती आहे, असा समज झालेला बिना बोटाचा खान आपल्या शाही लवाजम्यासह ८ एप्रिल १६६३ रोजी पाय लावून दिल्लीकडे पळाला.
शाहिस्तेखान पळून गेल्यानंतर शिवाजीराजांनी आक्रमक धोरण अवलंबले. मुघलांनी स्वराज्यात केलेली प्रचंड हानी त्यांच्याकडूनच वसूल करण्यासाठी मुघलांच्या राज्यातील संपन्न शहर सुरत लुटण्याचे शिवाजीराजांनी ठरवले. बहिर्जी नाईकने सुरतची खडानखडा माहिती पुरवली. नेताजी पालकरच्या साथीने मराठ्यांनी ५ जानेवारी १६६४ ते १० जानेवारी १६६४ या सहा दिवसात सुरतला बेसुरत केले. प्रचंड लुटीसह राजे राजगडावर परत आले.  
शाहिस्तेखानाला हुसकावून लावल्यानंतर पुणे परगणा सोडून गेलेली रयत परत पुण्यात येवू लागली. याच काळात एक आघात झाला. २३ जानेवारी १६६४ रोजी शहाजी राजांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. जिजाऊ सती जायला निघाल्या. राजांनी त्यांची मनधरणी करुन त्यांना त्यापासून प्रवृत्त केले. सुरत मोहिमेवरुन राजे वेळेवर पोहोचले नसते तर अघटीत घडले असते.
To be cont'd....
© नितीन म. कंधारकर
0 notes
punerichalval · 3 years
Text
शाळांच्या दबावाला बळी न पडता फी भरण्यासाठी घाई करु नये -आमदार सुनिल शेळके यांचे आवाहन...
शाळांच्या दबावाला बळी न पडता फी भरण्यासाठी घाई करु नये -...
लॉकडाऊनमुळे अनेक पालक आर्थिक संकटात असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी फी वसुलीचा तगादा लावला आहे. सोमवारपर्यंत फी सवलतीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, त्यामुळे मावळ तालुक्यातील पालकांनी गोंधळून न जाता, शाळांच्या दबावाला बळी न पडता फी भरण्यासाठी घाई करु नये, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांची आर्थिक गणिते कोलमडल्याने अनेक कुटुंबे अडचणीत सापडली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikguideapp · 3 years
Photo
Tumblr media
Share with your Friends / Family members मासिक पाळी, गर्भवती, स्तनपान आणि लसीकरण; दूर करा गैरसमज तुम्ही गर्भवती आहात!, तुमची मासिक पाळी सुरू आहे, तुम्ही बाळाला स्तनपान करत आहात! आणि मग कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? पण गोंधळून जाऊ नका. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या माजी अध्यक्षा आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती निमकर यांनी दिलीत तुमच्या प्रश्नांची उत्तरं, जाणून घ्या. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक नागरिकांना लस देणे गरजेचे असून त्यासाठी शासन, वैद्यकीय यंत्रणा वेगाने पावले उचलत आहे. अशात आता एक मे पासून १८ वर्षांवरील महिलांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे या वयात असणाऱ्या मुली आणि महिलांनी ही लस घ्यावी की नाही, याबाबत असंख्य शंका उपस्थित होत आहे. याबाबत अधिक माहिती स्त्रीरोगतज्ञ डॉ. आरती निमकर यांनी दिली आहे. ©️ : Sakal (Instagram) . . . . . . •••••••••••••••••• ➡ Like ➡ Comments ➡ Tag ➡ Mention आणि ➡ Follow करत राहा 🤗 ▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪ 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 @nashik_guide . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📣 नाशिकच्या सर्व अप्रतिम पोस्ट साठी फॉलो करा ❤️... ▫️ 🔻 Want To Get Feature🔻 ▫️ ● Follow - @nashik_guide ▫️ 🔸Use #nashikguide #नाशिकगुइड ▫️ ★ Tag Story & post @nashik_guide👍 ▫️ 📱 Nashik Guide Mobile App Link in Bio🔗 (at Nashik) https://www.instagram.com/p/COM4PKEhK_4/?igshid=9ahjf0v7dam5
0 notes
kokannow · 3 years
Text
! आजचे राशीभविष्य ! बुधवार दि. १० फेब्रुवारी २०२१ !
! आजचे राशीभविष्य ! बुधवार दि. १० फेब्रुवारी २०२१ !
आज तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. १) मेष – गोंधळून न जाता एक एक काम मार्गी लावा. २) वृषभ – लाभ होणार आहे पण ‘आधी कष्ट मग फळ’ या उक्तीप्रमाणेच.  ३) मिथुन – जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. ४) कर्क – घरात सुशोभिकरण करण्यासाठी उत्तम दिवस. ५) सिंह – विद्यार्थ्यानी आळस दुर करुन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
arunbannate · 4 years
Text
*चुका..*
एका गावामध्ये चित्रकार होता. त्यानं एक मोठं चित्र काढलं. आणि त्याने ते गावातल्या एका प्रमुख चौकात ठेवलं व तिथं एक सूचना लिहिली की,या चित्रातज बघणाऱ्याला काही चूक आढळल्यास सोबतच्या वहीत ती लिहावी.पुष्कळ लोक आले चित्र बघून त्यांनी हवी ती सूचना लिहिली.वही अगदी भरून गेली. एका चित्रात इतक्या चुका,कसं शक्य आहे ते ? तो पुरता गोंधळून गेला.आपली शंका दूर करण्यासाठी तो आपल्या गुरुकडे गेला झालेला प्रकार त्याने आपल्या गुरुच्या कानी घातला.त्यावर गुरुने सांगितले, आता असे कर,ते चित्र पुुन्हा चौकात ठेव आणि त्याच्या शेजारी रंग व ब्रश ठेऊन सूचना लिही की,"ज्या कोणाला या चित्रात चूक दिसेल,दोष दिसेल त्याने ती ब्रशने दुरुस्त करावी." आता मात्र चित्र सुधारण्यासाठी एकही माणूस पुढे आला नाही.ते चित्र आहे तसेच राहिले. समाजाला दुसऱ्याच्या चुका तेवढ्या दिसतात,दोष दिसतात पण त्या सुधारण्यासाठी कोणी पुढे येत नाही ही आपल्या समाजाची जी प्रवृत्ती आहे ती बदलली गेली पाहिजे.
तात्पर्य : चुका काढणे जितके महत्वाचे त्यापेक्षा त्या सुधारणे महत्वाचे असते.
*-अरुण बन्नाटे, गोंदिया*
0 notes
Text
गरोदरपणात पोट कडक होण्याची कारणे, संडासला साफ होण्यासाठी काय खावे
गरोदरपणात पोट कडक होण्याची कारणे, संडासला साफ होण्यासाठी काय खावे
गरोदरपणात पोट कडक होण्याची कारणे, संडासला साफ होण्यासाठी काय खावे गरोदरपणा म्हटला की एकीकडे आनंद तर दुसरीकडे महिलांच्या शरीरातील हार्मोन्स बदल, पोट कडक होणे, सतत होणारे मूड स्विंग्ज, पोटातील बाळाची काळजी घेण्यासाठी लागणारा आहार हे सर्वच महत्त्वाचे असते. तर याशिवाय अनेक महिलांना गरोदर असल्याचे कळल्यापासूनच बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते. पहिलीच Pregnancy असेल तर अनेक महिला गोंधळून जातात आणि…
View On WordPress
0 notes
khabarbharat · 4 years
Text
महाराजांना काय वाटत असेल?; 'त्या' चुकीमुळे अमोल कोल्हेंना पडला प्रश्न
महाराजांना काय वाटत असेल?; 'त्या' चुकीमुळे अमोल कोल्हेंना पडला प्रश्न
Tumblr media
अभिनेते, खासदार अमोल कोल्हे यांना आज अचानक वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यामुळं ते गोंधळून गेले असून त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. (Amol Kolhe on Facebook) पुणे:राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर अचानक शुभेच्छांचा वर्षाव होत असल्यानं ते गोंधळून गेले आहेत. गुगल सर्चमध्ये चुकून १८ ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस दाखवला जात असल्यानं हा प्रकार घडला आहे. या निमित्तानं…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
गुरुत्वाकर्षणाला पराभूत करून त्या माणसाने सर्वांना आश्चर्यचकित केले! व्हिडिओ पाहून लोक गोंधळून जातात
गुरुत्वाकर्षणाला पराभूत करून त्या माणसाने सर्वांना आश्चर्यचकित केले! व्हिडिओ पाहून लोक गोंधळून जातात
त्या व्यक्तीचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोकांच्या मनात यामागचे रहस्य काय आहे, असा संभ्रम निर्माण होत आहे. हा माणूस हे कसे करू शकतो? मात्र, याचे उत्तरही व्हिडिओमध्येच दडलेले आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचा गोंधळ उडाला आहे प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter कधी-कधी असे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोडही केले जातात, जे डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण असे घडत असते, असे घडू शकते. काही काळासाठी, ए माणूस व्हिडिओ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 3 years
Text
करायला गेलो एक...
     चौथीतून १९७४ साली पाचवीत गेलो. आत्तापर्यंत वर्गात खाली मांडी घालून बसायची सवय झाली होती, पण इथे मात्र डेस्क होते. दफ्तर ठेवायला कप्पा होता. त्याकाळी पाठीवरचे सॅक नसायचे, शबनम बॅग असायची किंवा साधी पिशवी. सोलापूरी चादरीपासून बनवलेली शबनम बॅग वापरणे यात मोठेपणा वाटायचा. काही मुले अ‍ॅल्युमिनिअमची पेटी घेवून यायचे. त्यांचा भाव जरा जास्त असायचा. शाळेत आलं की बॅगमधल्या वह्या – पुस्तके डेस्कच्या कप्प्यात ठेवून द्यायचो. त्या त्या तासांप्रमाणे वही पुस्तक काढून झालेल्या तासाची वह्या पुस्तके आम्ही बॅगमध्ये टाकून द्यायचो.
     भारत विद्यालयाच्या प्राथमिक शाळेच्या मागच्या बाजूलाच, म्हणजे शाळेच्या पश्चिम-दक्षिण कोपर्‍यात शेवटचा आमचा पाचवीचा वर्ग होता. शाळेच्या मुख्य द्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूचा लांबलचक व्हरांडा ओलांडून आमच्या वर्गाला जायचा रस्ता होता. आमचा ब वर्ग. अर्थात फक्त मुलेच असल्यामुळे बर्‍यापैकी गोंधळ चालायचा. एकमेकांची छेड काढणे, कुरापती करणे, चिडवणे, रडवणे हे नेहमीचेच. कंपासमधली एखादी वस्तू गायब करणे हे तर नित्याचेच. खोडरबर, कर्कटक असे साहित्य बर्‍याचदा गायब व्हायचे. शक्यतो बाहेर राहिलेली वस्तूच ढापली जायची. कंपास किंवा दफ्तर उघडून वस्तू गायब करायची हिम्मत कुणी करत नसत. यात बहुतेक करुन वस्तू चोरणे हा उद्देश नसायचा. फक्त मजा घेण्यासाठी असे केले जायचे. अशी मजा घेवून ‘अरे तुझे कर्कटक सापडले’ असे म्हणत शाळा सुटायच्या वेळेस किंवा मध्येच केव्हातरी ती वस्तू त्याला परत द्यायचे अन वरुन ‘परत असे काही बाहेर ठेवत जावू नको’ असा सल्ला दिला जायचा. वस्तू मिळेपर्यंत त्या मुलाचा रडवेला चेहरा पाहून सर्वांना मजा वाटायची.  
     माझ्या वस्तूसुद्धा अनेकदा गायब झाल्या होत्या. एखाद दुसरा अपवाद सोडून त्या परतही मिळाल्या होत्या. पण परत मिळेपर्यंत रडायलाच यायचे. या कामात वर्गातला एक उनाड मुलगा तरबेज होता. वयानेही बराच मोठा होता. वस्तू लपवून चेहरा असा करायचा की मी त्यातला नाहीच! खूप वेळ सतावून रडकुंडीला आणून ती वस्तू हळूच डेस्कच्या कप्प्यात ठेवून ‘अरे हे बघ, ही इथे तुझ्या कप्प्यातच आहे’ असे म्हणून ती वस्तू दाखवून चिडवायचा. सर्व मुले हसायची. हे नेहमीचेच झाले होते.  
एकदा त्याची खोड मोडायची संधी मला मिळाली. खेळायच्या तासाला सर्वजण बाहेर जात होतो. बाहेर पळण्याच्या गडबडीत त्याची छोटी पट्टी डेस्करवरच राहिली. ही संधी साधून मी ती हळूच माझ्या बॅगमध्ये एकदम खाली ठेवली. खेळाचा तास संपला. नंतर काही विषयाचे तास होवून शाळा सुटली. या गडबडीत मीही विसरलो आणि तोही विसरला. संध्याकाळी घरी गृहपाठ करत असतांना मला ती पट्टी दिसली. मनातल्या मनात मला खूप आनंद झाला. चला, नेहमी बेटा सर्वांना त्रास देतो, आज त्याला चांगलीच अद्दल घडेल. उद्या शाळेत गेल्यावर त्याची खूप मजा घ्यायची आणि मगच पट्टी परत द्यायची असा विचार करुन दुसरा दिवस उजाडण्याची वाट पहात रात्री लवकर झोपलो.
     सकाळी नेहमीप्रमाणे उशीर झाला. छडी खावी लागणार या भीतीने पळतच शाळेत गेलो. प्रार्थनेची जागा रिकामी होती! गुरुजी स्वागताला व्हरांड्यात उभेच होते. मागच्या रस्त्याने जाणेही शक्य नव्हते, त्यांचे समोर रस्त्याकडेच लक्ष होते. नाईलाजाने खाली मान घालून पायर्‍या चढून वरती गेलो. इशार्‍यानेच गुरुजींनी हात पुढे करायला सांगितला आणि दोन्ही हातांवर सपासप दोन दोन छड्या मारल्या. टचकन डोळ्यात पाणी आले. हात बगलेत दाबून धरत संपूर्ण व्हरांडा ओलांडून वर्गात गेलो. वर्गात डोकावून पाहिले तर सर्व मुले उभी होती. वर्ग शिक्षिका जोर जोरात सर्वांना दटावून काही विचारत होत्या. मुलांचे चेहरे कावरे बावरे झाले होते. काय चालले आहे मला काही समजत नव्हते. बाईंनी एखादा अवघड प्रश्न विचारला वाटतं सकाळी सकाळी. आता आपलीही धडगत नाही या विचाराने घाबरुनच ‘आत येवू का बाई’ असे विचारत दारात उभा राहिलो. खुणेनेच त्यांनी होकार दिला. माझ्या जागेवर जावून सर्वांकडे पहात मीही गोंधळून उभा राहिलो. तो उनाड मुलगा बाईजवळच उभा होता.  
अजूनही मला काही लक्षात येत नव्हते. तितक्यात बाई म्हणाल्या ‘शाळेत शिकायला येता का चोरी करायला येता? याची पट्टी कुणी चोरली लवकर सांगा, नाहीतर सर्वांना शिक्षा मिळेल.’  
हे ऐकून मात्र माझे हातपायच गळाले. जीभ टाळूलाच चिटकून बसली. काही बोलताच येईना. काय बोलणार! पट्टी माझ्याकडे आहे म्हणून कसे सांगणार! ‘ही फक्त मस्करी होती बाकी काही नाही, ही घ्या पट्टी’ असे म्हणायचे धाडसच होत नव्हते. काय काय विचार करुन आलो होतो. त्याची खूप गम्मत घ्यायची, खूप चिडवायचे, वस्तू गायब झाल्यावर कसे वाटते, रडवेल्या चेहर्‍याकडे पाहून हसणार्‍यांचा कसा राग येतो हे दाखवून द्यायचे, असे काही काही मनात ठरवून आलो होतो. पण इथे तर वेगळाच प्रकार दिसत होता. डाव उलटला होता. त्याची मजा घ्यायची तर दूरच, उलट मी गुन्हेगार ठरणार होतो!
आजवर मुलांनी कित्येकदा एकमेकांची अशी मस्करी केली होती. पण कुणी वर्गशिक्षिकेकडे तक्रार केली नव्हती. अन यात जो माहीर होता त्याने मात्र स्वत:वर वेळ आली की तक्रार केली होती. मला त्याचा खूप राग आला होता. पण त्याचबरोबर प्रचंड भीती वाटत होती की जर पट्टी माझ्याकडे सापडली तर बाईंच्या नजरेत आपले काय स्थान राहिल! काय म्हणतील त्या! या विचाराने गर्भगळीत झालो होतो. करायला गेलो एक आणि झालं एक अशी माझी अवस्था झाली होती. त्याची फजीती करता करता माझीच फजीती व्हायची वेळ आली होती.  
‘सर्वांचे दफ्तर तपासा!’ बाईंनी हुकूम सोडला. पृथ्वी दुभंगून आपण त्यात गडप व्हावे असे  मनोमन वाटत होते. दफ्तरातली पट्टी अचानक गायब होवून जावी किंवा आपणच गायब व्हावे अशी देवाला प्रार्थना करत उभा राहिलो. दफ्तर तपासत तपासत तो मुलगा माझ्याजवळ आला. मनातल्या मनात खाली मान घालून ‘राम राम राम राम’ अशी माझी प्रार्थना चालू होती.
त्याने माझ्या दफ्तरातून पट्टी बाहेर काढली आणि बाईंना ओरडून सांगितले ‘बाई हीच माझी पट्टी!’ त्याबरोबर बाईंनी माझी कॉलर पकडून ‘एवढ्या मोठ्या घरचा मुलगा तू, आणि अशी चोरी करतोस? लाज नाही वाटत?’ असे म्हणत मला सटासट छड्या मारल्या. - असे दृश्य त्या काही सेकंदात मला डोळ्यासमोर दिसले! कल्पनेतल्या या दृश्यातही ‘चोरी’ हा शब्द ऐकून माझे हात पाय लटलट कापू लागले होते!
माझी बॅग, कंपासपेटी सर्वकाही तपासून परत जसेच्या तसे ठेवत तो मागच्या डेस्ककडे गेला. अरे! हे कसे काय घडले? त्याला दफ्तरात पट्टी कशी काय दिसली नाही? मी घरीच विसरलो की काय? काहीच समजत नव्हते. पण मनातून खूश झालो होतो. एक मोठे गंडांतर टळले होते.
सर्वांचे दफ्तर तपासून झाले होते. पट्टी मिळाली नाही. बाईंनी सर्वांवर तोंडसूख घेत शेवटच्या दहा मिनिटात विज्ञानाचा तास घेतला आणि टोल वाजला. हुश्श! सुटलो, अशी भावना सर्व मुलांच्या चेहर्‍यावर दिसत होती.
अशा गंभीर वातावरणातच दुपारची सुट्टी झाली. पट्टी कशी काय सापडली नाही हे पाहण्याची मला खूपच उत्सुकता लागली होती. घरी आल्याबरोबर सर्व दफ्तर बाहेर काढले. खरेच पिशवीत पट्टी नव्हती. मग एक एक करुन सर्व वह्या पुस्तके तपासली. तर काय! एका वहीत पट्टी घुसली होती. त्यामुळेच त्याला ती दिसली नसावी! पण पिशवीत सर्वात खाली ठेवलेली पट्टी वहीत शिरली कशी? काही कळायला मार्ग नव्हता. बहुतेक देवच पावला होता!
जेवण करुन लवकर शाळेत पोहोचलो. डबा घेवून येणारी एक दोन मुले सोडली तर अजून कुणी आले नव्हते. मी दफ्तर जागेवर ठेवायचे नाटक करत, कुणाच्या लक्षात येणार नाही ही काळजी घेत हळूच  ती पट्टी त्या मुलाच्या डेस्कच्या कप्प्यात एकदम मागे सरकावून ठेवली आणि माझ्या जागेवर येवून पुस्तक वाचत बसलो. पाचदहा मिनिटानंतर एकेक करुन मुले आली आणि दुपारची शाळा सुरु झाली. तो मुलगा त्याच्या जागेवर बसला, पण त्याने डेस्कचा कप्पा शोधायची कसलीही तसदी घेतली नाही. जाऊ दे, आपल्याला काय करायचे. माझ्यावरचे ओझे कमी झाले होते त्यामुळे मला आता चिंता नव्हती. दुपारची शाळा सुटली आणि मोकळ्या मनाने घरी आलो.
दुसर्‍या दिवशी शाळेत गेलो त्यावेळी त्या मुलाच्या हातात ती पट्टी होती आणि बाई त्याला रागवत होत्या ‘तुझ्यामुळे उगीच सर्व मुलांना बोलणे खावे लागले. आपल्या वस्तू नीट ठेवता येत नाही का?’ असे बरेच काही बोलून त्यांनी शिकवायला सुरुवात केली.
मी मात्र निर्विकारपणे त्याच्या हातातल्या पट्टीकडे कितीतरी वेळ पहात बसलो होतो...      
नितीन कंधारकर
औरंगाबाद.    
0 notes
suyoggroup-blog · 5 years
Photo
Tumblr media
घर नेमकं कुठं घ्यावं..यावरून गोंधळला आहात..?
घरखरेदीचा निर्णय घेताना गोंधळून जाऊ नका. तुमचे बजेट, लोकेशन आणि इतर सर्व गोष्टींचा विचार करा आणि निर्णय घ्या. तुमच्या सर्व गोष्टींशी मेळ खाणारा प्रकल्प म्हणजे `सुयोग`ऑरा चा पर्याय...इथे दुसऱ्या टप्प्यातील इमारतींमध्ये २ आरएचकेच्या सदनिका उपलब्ध आहेत. जिथे घर घेतल्याने तुमच्या निर्णयाबाबत तुम्ही समाधानी व्हाल...
For more details - Suyog Aura: https://goo.gl/mgk6Gn || MahaRERA: P52100003242
#Suyogaura #luxuriousflats #DreamHome #pune #2BHK #2RHK
0 notes