Tumgik
#जॅकी श्रॉफ
loksutra · 2 years
Text
त्रिदेवच्या रिमेकमध्ये सलमान खान दिसणार?
त्रिदेवच्या रिमेकमध्ये सलमान खान दिसणार?
त्रिदेव रिमेकमध्ये सलमान खान दिसणार आहे. सध्या बॉलीवूड दक्षिणेतील चित्रपटांचे रिमेक तसेच स्वत:च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रिमेक बनवण्याच्या तयारीत आहे. सलमान खान आणि अक्षय कुमार हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील असे दोन स्टार आहेत, ज्यांनी आतापर्यंत सर्वाधिक रिमेकमध्ये काम केले आहे. आता भाईजान आणखी एक रिमेक जोडण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, यावेळी हा साऊथचा नसून बॉलिवूडचा चित्रपट असेल. येत्या काही दिवसांत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
राज्यपालांनी केले विजय दर्डा यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
राज्यपालांनी केले विजय दर्डा यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
मुंबई, दि. 30 : लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांसह तीन कलाकारांच्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते जहांगीर कलादालन मुंबई येथे झाले. ‘फोर स्टोरीज’ या कला प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार प्रफुल्ल पटेल, स्वामी नित्यानंद, अभिनेते जॅकी श्रॉफ, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, तसेच प्रदर्शनातील सहभागी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
राज्यपालांनी केले विजय दर्डा यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
राज्यपालांनी केले विजय दर्डा यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
मुंबई, दि. 30 : लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांसह तीन कलाकारांच्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते जहांगीर कलादालन मुंबई येथे झाले. ‘फोर स्टोरीज’ या कला प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार प्रफुल्ल पटेल, स्वामी नित्यानंद, अभिनेते जॅकी श्रॉफ, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, तसेच प्रदर्शनातील सहभागी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
लहानपणी राजभवनला भीत भीत यायचो,आज त्याच राजभवनावर… – जॅकी श्रॉफ
लहानपणी राजभवनला भीत भीत यायचो,आज त्याच राजभवनावर… – जॅकी श्रॉफ
लहानपणी राजभवनला भीत भीत यायचो,आज त्याच राजभवनावर… – जॅकी श्रॉफ मुंबई : आपण राजभवनाजवळील तीन बत्ती येथे एका लहान चाळीत लहानाचे मोठे झालो. राजभवन येथे लहानपणी क्रिकेट खेळायला तसेच येथील समुद्र किनाऱ्यावर लपून तर कधी मित्रांच्या मदतीने भीत-भीत यायचो. आज त्याच राजभवनावर राज्यपालांनी सन्मानाने बोलावले, याचा वेगळा आनंद वाटतो, असे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी सांगितले. राजभवनाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
जॅकी श्रॉफच्या वडिलांनी आधीच भाकित केले होते, 'काळजी करू नकोस, तू एक दिवस अभिनेता होशील'
जॅकी श्रॉफच्या वडिलांनी आधीच भाकित केले होते, ‘काळजी करू नकोस, तू एक दिवस अभिनेता होशील’
जॅकी श्रॉफची कारकीर्द: चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ यांची गणना इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये केली जाते. गरिबीच्या दलदलीतून जॅकी श्रॉफने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि नाव कमावले. पण तुम्हाला माहित आहे का की जॅकीच्या वडिलांनी खूप आधी भाकीत केले होते की तो एक दिवस अभिनेता होईल. यावेळी खुद्द अभिनेत्याने एका शोमध्ये ही माहिती दिली आहे. काही वर्षांपूर्वी जॅकी श्रॉफ ट्विंकल खन्नाच्या द आयकॉन्स…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.04.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 April 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ एप्रिल २०२२ सायंकाळी ६.१०
****
·      पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत समारंभपूर्वक प्रदान.
·      औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती महामार्ग, औरंगाबाद शहरात मेट्रोसह डबलडेकर उड्डाणपुलांच्या दोन मार्गिका, वेरुळ अजिंठ्यात पर्यटनवृद्धीसाठी हेलिकॉप्टर सुविधा आदी प्रकल्पांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून घोषणा.
·      मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पाऊस; हिंगोली जिल्ह्यात एकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू.
आणि
·      ९५वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप.
****
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत षण्मुखानंद सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. संत मीराबाई यांची प्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रसिद्ध गायिका संगीतकार मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यात उपस्थित आहेत. राष्ट्रनिर्मितीमध्ये अतुलनीय योगदान दिल्याबद्दल दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतातल्या योगदानाबद्दल तरुण गायक राहुल देशपांडे यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार, चित्रपट क्षेत्रातल्या योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार, तर सामाजिक कार्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना आनंदमयी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून ते आज देशातल्या नागरिकांशी संवाद साधत होते. रोखविरहित व्यवहार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि नागरिकांच्या दैनंदिन सवयीचा भाग झाल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केलं. देशात सध्या दिवसाला वीस हजार कोटी रुपयांचे व्यवहार UPI च्या माध्यमातून होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. १८ मे रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या पार्श्वभूमीवर, देशातल्या नागरिकांनी सुटीच्या काळात जवळपासच्या संग्रहालयांना भेट द्यावी असं आवाहन मोदी यांनी या मनोगतात केलं. दिल्लीत नव्याने उभारण्यात आलेलं प्रधानमंत्री संग्रहालय लोकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आज अमृत सरोवर मोहिमेची घोषणाही केली. जम्मू काश्मीरमध्ये सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेतून देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात पंचाहत्तर सरोवरं निर्माण केली जाणार आहेत. आज साजरा होत असलेल्या राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या औचित्यानं पंतप्रधानांनी देशभरातल्या सगळ्या ग्रामसभांना संबोधित केलं.
****
औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती महामार्ग, औरंगाबाद शहरात मेट्रोसह डबलडेकर उड्डाणपुलांच्या दोन मार्गिका, वेरुळ अजिंठ्यात पर्यटनवृद्धीसाठी हेलिकॉप्टर सुविधा आदी प्रकल्पांची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं विविध रस्ते प्रकल्पांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते.
या प्रकल्पांमध्ये औरंगाबाद ते तेलवाडी, नगर नाका जंक्शन ते केंब्रीज स्कुल, तसेच शिवूर ते येवला या तीन हजार ३१७ कोटी किंमतीच्या ८६ किलोमीटर लांबीच्या तीन महामार्ग प्रकल्पांचं लोकार्पण, तसंच औरंगाबाद ते पैठण या ४२ किलोमीटर लांबीच्या मार्गाचं चौपदरीकरण, विविध रस्त्यांचं दुहेरीकरण तसंच काँक्रीटीकरण अशा एकूण पाच हजार पाचशे ६९ कोटी रुपये कामांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं.
औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग १० हजार कोटी रुपये खर्चाचा असून तो पैठण, बीड, आणि अहमदनगर या भागातून जाणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर सव्वा तासात पार करता येणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. वेरुळ तसंच अजिंठा इथं पर्यटकांकरीता सोयीसुविधा उपलब्ध करुन हेलिपॅड उभारणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. यामुळे पर्यटनाचा विकास होऊन नवीन रोजगार निर्माण होतील. याकरता लागणारे रस्त्याचे जाळे २०२४ पर्यंत निर्माण करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. धुळे सोलापूर महामार्गावर औट्रम घाटातला बोगदा चार पदरी करणार असल्याची ग्वाही गडकरी यांनी दिली.
औरंगाबाद‍जिल्ह्यात २०२४ पर्यंत २५ हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिल. शहरातल्या डबलडेकर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिकेच्या सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाबाबत गडकरी यांनी माहिती दिली, ते म्हणाले –
औरंगाबादमध्ये एमआरटीएस Mass Rapid Transport system म्हणजे मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर जो तयार आहे त्याचंही काम महामेट्रोकडून होत आहे. दोन कॅरिडोअर राहणार आहेत. पहिला कॅरिडोअर चिकलठाणा ते क्रांती चौक ते औरंगाबाद रेल्वेस्थानक असा असेल.ज्याची लांबी जवळपास १२ किमी असणार आहे. आणि याच कॅरिडोअरमध्ये चिकलठाणा ते क्रांतीचौक हा नऊ किमी लांबीचा डबलडेकर फ्लायओवरचा समाविष्ट आहे. दुसरा कॅरिडोअर हा औरंगाबाद रेल्वेस्थानक - हर्सुल टी पॉईंट ते सिडको बसस्थानक पर्यंत असेल ज्याची लांबी १३ किमी असेल आणि याकरता मेट्रो देखिल योजना तयार करत आहे.
केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, यांच्यासह जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मनमाडपासून ते नांदेडपर्यंत ७५० कोटी रुपये निधी खर्च करुन रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झाल्याने प्रदुषण कमी होईल, रेल्वे दुहेरीकरण, विद्युतीकरण, आणि पीटलाईन या सुविधा औरंगाबादमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचं, दानवे यांनी सांगितलं. औरंगाबाद शहर हे राज्याचा औद्योगिक केंद्रबिंदू असल्याने रस्त्याच्या माध्यमातून शहराचा कायापालट होत असल्याची भावना डॉ. कराड यांनी यावेळी व्यक्त केली.
****
 २०१३ पासून रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लावलेल्या रुपी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना आता दिलासा मिळणार असून, ठेव विमा महामंडळाकडून विम्यापोटी सहाशे सत्त्याऐंशी कोटी रुपये प्राप्त झाल्यामुळे, पाच लाख रुपयांपेक्षा कमी ठेव असणाऱ्या सुमारे चौसष्ठ हजार ठेवीदारांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. बँकेच्या विलीनीकरणाचा प्रश्न मात्र अजूनही अनिर्णित असून, पाच लाखांहून जास्त ठेव असणाऱ्या ठेवीदारांचा प्रश्न कायम आहे.
****
गृह विभागाच्या बळकटीकरणाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. नाशिक इथे आज सकाळी महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. या दोन वर्षात पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी एकूण एक हजार एकोणतीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी राजकीय दबावाला कधीही बळी पडू नये, तसंच पोलीस दलाची प्रतिमा मलीन होईल, अशी वर्तणूक ठेवू नये, असं मत पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. अकादमीच्या शिक्षण इमारतींसाठी आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी बोलताना पोलिसांच्या गणवेशाची प्रतिष्ठा आणि मर्यादा नेहमी सर्वोच्च ठेवावी आणि सामान्य नागरिकांशी सौजन्यानं वागावं, असं मत व्यक्त केलं. प्रशिक्षणार्थींनी दिमाखदार सशस्त्र संचलन करत उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना यावेळी मानपत्रं देण्यात आली.
****
मराठवाड्यात काही भागात काल रात्री पाऊस झाला. नांदेड, उस्मानाबादसह हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात हा पाऊस झाला असून, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, औंढा, वसमत, सेनगाव या तालुक्यात हळद, उन्हाळी सोयाबीन, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडांवरच्या आंब्यांची पडझडही झाली. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या बाराशीव हनुमान या गावात हळद झाकण्यासाठी शेतात गेलेल्या रामप्रसाद चव्हाण या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं सुरु असलेल्या ९५वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. आज या संमेलनात वाचन साहित्य आणि आधुनिकता, बालवाचन काही उपाययोजना, बाल कादंबरी वाचन, बालसाहित्यिकांशी गप्पा इत्यादी कार्यक्रम झाले. सायंकाळी अवधुत गुप्ते संगीत रजनीनं या साहित्य सोहळ्याची सांगता होणार आहे.
****
0 notes
exposing-now · 2 years
Text
भाजपा मुंबई चित्रपट नाट्य आघाडीतर्फे फिल्म/टेलीव्हिजन/ओटीटी या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
भाजपा मुंबई चित्रपट नाट्य आघाडीतर्फे फिल्म/टेलीव्हिजन/ओटीटी या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
मुंबई, दि: ०७ एप्रिल २०२२ भाजपा मुंबई चित्रपट नाट्य आघाडीतर्फे फिल्म/टेलीव्हिजन/ओटीटी या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, आमदार आशिष शेलार, अभिनेते जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, शिव ठाकरे, अभिनेत्री क्रांती रेडकर, मेघा धाडे तसेच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajnetanewscom · 3 years
Text
जॅकी श्रॉफची माणुसकी : घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी तिच्या घरी पोहचला !
जॅकी श्रॉफची माणुसकी : घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी तिच्या घरी पोहचला !
जॅकी श्रॉफ हा केवळ एक खूप चांगला अभिनेताच नव्हे तर खूप चांगला व्यक्ती देखील आहे आणि त्याने आजवर हे सिद्ध देखील केले आहे.  जॅकी गरिबांच्या मदतीसाठी नेहमीच धावून जातो आणि आता तो त्याच्या घरी काम करणाऱ्या महिलेचे सांत्वन करण्यासाठी मावळला गेला होता. जॅकीच्या घरात काम करणाऱ्या महिलेच्या आजीचे नुकतेच निधन झाले. जॅकीला ही बातमी कळल्यानंतर तो त्या महिलेच्या घरी म्हणजेच पुणे जिल्ह्यातील मावळमधील पवनानगर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
tarunbharatmedia · 5 years
Photo
Tumblr media
मुंबईः 29 जुलै, 2019 रोजी मुंबईत बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता संजय दत्त, पत्नी मान्यता आणि अभिनेता जॅकी श्रॉफ। आणि मनीषा कोईराला यांच्या उपस्थितीत 'प्रस्थानाम' या चित्रपटाच्या टीझर लाँचिंग दरम्यान त्यांचा 60 वा वाढदिवस साजरा झाला. (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/B0gT4UNhN2m/?igshid=1d6fc64dokvtl
0 notes
loksutra · 2 years
Text
27 जुलै 2022 च्या दिवसातील मनोरंजन बातम्या, दिशा आणि टायगर श्रॉफच्या ब्रेकअपवर फ्लिपकार्टने सुशांत सिंग राजपूत डिप्रेशन कोट जॅकी श्रॉफसह टी शर्ट विकला
27 जुलै 2022 च्या दिवसातील मनोरंजन बातम्या, दिशा आणि टायगर श्रॉफच्या ब्रेकअपवर फ्लिपकार्टने सुशांत सिंग राजपूत डिप्रेशन कोट जॅकी श्रॉफसह टी शर्ट विकला
27 जुलै 2022 च्या दिवसातील मनोरंजन बातम्या फ्लिपकार्टने दिशा आणि टायगर श्रॉफच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफसह सुशांत सिंग राजपूत डिप्रेशन कोटसह टी शर्ट विकला – आजच्या मनोरंजन बातम्या: जॅकी श्रॉफने टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपचा इन्कार केला! आमिर-करीना ‘कॉफी विथ करण’मध्ये दाखल होणार ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलं पाहिजे असं राज ठाकरेंनी मला सांगितलं होतं, पण…” : जॅकी श्रॉफ
“महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलं पाहिजे असं राज ठाकरेंनी मला सांगितलं होतं, पण…” : जॅकी श्रॉफ
“महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलं पाहिजे असं राज ठाकरेंनी मला सांगितलं होतं, पण…” : जॅकी श्रॉफ बॉलिवूडचे भिडू जेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ हे त्यांच्या स्वभावामुळे आणि अनोख्या स्टाईलमुळे ओळखले जातात. त्यांच्या विनोदी बुद्धीमुळे अनेकांनी त्यांची मनं जिंकली आहे. ते विविध कारणांमुळे चर्चेत असतात. यावेळी जॅकीने एका कार्यक्रमातील फिटनेसबाबत आणि मराठी संभाषणाबाबत एक वक्तव्य केले आहे. प्रोफेसर संजय…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
फोटोत जॅकी श्रॉफसोबत दिसणारा हा मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे, ओळखणे कठीण आहे
फोटोत जॅकी श्रॉफसोबत दिसणारा हा मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे, ओळखणे कठीण आहे
जॅकी श्रॉफ आणि अभिषेक बच्चन फोटो: बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ 65 वर्षांचा झाला आहे. 1 फेब्रुवारी रोजी, त्यांनी त्यांचा 65 वा वाढदिवस (जॅकी श्रॉफ 65 वा वाढदिवस) साजरा केला. यावेळी चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पण सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी एक व्यक्ती म्हणजे या कृष्णधवल चित्रात दिसणारे मूल. हा मुलगा जो आता मोठा झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून जॅकी श्रॉफला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
बेहद दिलचस्प था विनोद खन्ना का खलनायक से नायक बनने का सफ़र, जानिए अनसुनी बातें
बॉलीवुड मे अपने अभिनय का लोहा मनावा चुके सुपरस्टार विनोद खन्ना आज हमारे बीच नहीं है। लेकिन उन्होने अपने अभिनय से लोगों के दिलों पर जो छाप छोड़ी है उसे कभी कोई नही भुला सकता।
पंजाबी परिवार से ताल्लुक रखने वाले कमला और कृष्णाचंद खन्ना के बेटे विनोद का जन्म आज ही के दिन 6 अक्टूबर 1946 को पेशवार मे हुआ। पेशावर फिलहाल पाकिस्तान मे है। बंटवारे के विनोद अपने परिवार के साथ मुंबई में आकर बस गए।
[यह भी पढ़ें: पुण्यतिथि पर याद आए विनोद खन्ना, देखिये शानदार तस्वीरें और जानिए खास बातें]
फिल्म इंडस्ट्री मे आने के बाद विनोद खन्ना ने अपने जीवन मे बहुत से उतार चढ़ाव देखें। तो  उनके जन्मदिन के मौके पर आईए जानते हैं कुछ विनोद खन्ना से जुड़े  दिलचस्प पहलू।
खूबसूरत हीरो – विनोद खन्ना अपने समय मे इंडस्ट्री में सबसे खूबसूरत हीरो के रूप मे जाने जाते थें। उन्होने लगभग 141 फिल्मों मे काम किया। साथ ही कई तरह के रोल भी निभाए।
नेगेटिव किरदार -उन्होने अपने करियर की शुरूआत नेगेटिव रोल से किया था। लेकिन यहां भी उनके अभिनय को खूब सराहा गया। 1970 मे आई फिल्म पूरब और पश्चिम, आन मिलो सजना और मस्ताना मे उनके नकारात्म किरदार को खूब पसंद किया गया।
सबसे बड़ी सफलता – 1977 मे आई फिल्म ‘परवरिश’ विनोद के करियर को एक नए मुकाम पर ले गई। इस फिल्म मे उनके साथ अमिताभ बच्चन ने काम किया था। इस फिल्म ने विनोद खन्ना को सुपरस्टार का खिताब दे दिया।
youtube
अमिताभ और विनोद की सुपर हिट जोड़ी – विनोद खन्ना और अमिताभ की जोड़ी को लोग बहुत पसंद करते थे। यही वजह रही कि इन दोनो ने जितनी भी फिल्में एक साथ वह सभी हिट रही। परवरिश, अमर अकबर एंथोनी, खून पसीना, मुक्कदर का सिकंदर, एक और एक ग्यारह, हेरा फेरी जैसी फिल्मो में इनकी जोड़ी ने बॉक्स ऑफिस पर धमाल मचा दिया था।
youtube
अमिताभ ने ठुकरा दी कुर्बानी – एक रिपोर्ट के मुताबिक 1980 मे आई फिल्म  ‘कुर्बानी’ को अमिताभ बच्चन ने ठुकरा दी थी। बाद मे उनकी जगह विनोद खन्ना को लिया गया। यह फिल्म उस साल की सबसे ज्यादा कमाई करनेवाली फिल्म बनी।
youtube
धमाकेदार वापसी – एक छोटे से ब्रेक के बाद विनोद खन्ना वापस इंडस्ट्री मे आए। यह 80 और 90 का दशक था। उस समय संजय दत्त, अनिल कपूर और जॅकी श्रॉफ जैसे अभिनेताओं का दौर था। इसके बावजूद विनोद अधिक मेहनताना लेने वाले अभिनेता जाने जाते थें। लोग इस दौर मे भी उन्हे पसंद करते थें। उसम उनकी ‘दयावान’, ‘सत्मयमेव जयते’, ‘सूर्या’ जैसी कई फिल्मे आईं।
ओशो के शरण मे – सफलता का परचम लहराने के बाद वह शांति की खोज में ओशो (श्री रजनीश) की शरण मे चले गए थें। एक ख़बर के अनुसार विनोद ने अपने इंटरव्यू मे कहा था कि वह अमेरीका मे ओशो के आश्रम थें। वहां उन्होने टॉयलेट और लोगों का जूठा साफ करते थें।
राजनीतिक सफ़र –1997 मे वह भारतीय जनता पार्टी (बीजेपी) से जुड़े। यहां भी वह हिट हो गएं। उन्होंने लोकसभा में चार बार पंजाब की गुरदास संसदीय सीट का प्रतिनिधित्व किया और पूर्व प्रधान मंत्री अटल बिहारी वाजपेयी की अगुवाई में राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (एनडीए) सरकार में विदेश मामलों के राज्य मंत्री बने।
इस तरह से जिंदगी का  खूबसूरत सफ़र तय करने के बाद बिमारी के चलते  27 अप्रैल 2017 को उनका निधन हो गया। विनोद खन्ना की आखिरी फिल्म थी ‘दिलवाले’ जो 2016 मे  रिलीज़ हुई थी।
Hindi News Latest Hindi News
Hindi News बेहद दिलचस्प था विनोद खन्ना का खलनायक से नायक बनने का सफ़र, जानिए अनसुनी बातें appeared first on Kranti Bhaskar.
source http://hindi-news.krantibhaskar.com/latest-news/hindi-news/entertainment-news/bollywood-news/30750/
0 notes
jodhpurnews24 · 6 years
Text
बेहद दिलचस्प था विनोद खन्ना का खलनायक से नायक बनने का सफ़र, जानिए अनसुनी बातें
बॉलीवुड मे अपने अभिनय का लोहा मनावा चुके सुपरस्टार विनोद खन्ना आज हमारे बीच नहीं है। लेकिन उन्होने अपने अभिनय से लोगों के दिलों पर जो छाप छोड़ी है उसे कभी कोई नही भुला सकता।
पंजाबी परिवार से ताल्लुक रखने वाले कमला और कृष्णाचंद खन्ना के बेटे विनोद का जन्म आज ही के दिन 6 अक्टूबर 1946 को पेशवार मे हुआ। पेशावर फिलहाल पाकिस्तान मे है। बंटवारे के विनोद अपने परिवार के साथ मुंबई में आकर बस गए।
[यह भी पढ़ें: पुण्यतिथि पर याद आए विनोद खन्ना, देखिये शानदार तस्वीरें और जानिए खास बातें]
फिल्म इंडस्ट्री मे आने के बाद विनोद खन्ना ने अपने जीवन मे बहुत से उतार चढ़ाव देखें। तो  उनके जन्मदिन के मौके पर आईए जानते हैं कुछ विनोद खन्ना से जुड़े  दिलचस्प पहलू।
खूबसूरत हीरो – विनोद खन्ना अपने समय मे इंडस्ट्री में सबसे खूबसूरत हीरो के रूप मे जाने जाते थें। उन्होने लगभग 141 फिल्मों मे काम किया। साथ ही कई तरह के रोल भी निभाए।
नेगेटिव किरदार -उन्होने अपने करियर की शुरूआत नेगेट���व रोल से किया था। लेकिन यहां भी उनके अभिनय को खूब सराहा गया। 1970 मे आई फिल्म पूरब और पश्चिम, आन मिलो सजना और मस्ताना मे उनके नकारात्म किरदार को खूब पसंद किया गया।
सबसे बड़ी सफलता – 1977 मे आई फिल्म ‘परवरिश’ विनोद के करियर को एक नए मुकाम पर ले गई। इस फिल्म मे उनके साथ अमिताभ बच्चन ने काम किया था। इस फिल्म ने विनोद खन्ना को सुपरस्टार का खिताब दे दिया।
youtube
अमिताभ और विनोद की सुपर हिट जोड़ी – विनोद खन्ना और अमिताभ की जोड़ी को लोग बहुत पसंद करते थे। यही वजह रही कि इन दोनो ने जितनी भी फिल्में एक साथ वह सभी हिट रही। परवरिश, अमर अकबर एंथोनी, खून पसीना, मुक्कदर का सिकंदर, एक और एक ग्यारह, हेरा फेरी जैसी फिल्मो में इनकी जोड़ी ने बॉक्स ऑफिस पर धमाल मचा दिया था।
youtube
अमिताभ ने ठुकरा दी कुर्बानी – एक रिपोर्ट के मुताबिक 1980 मे आई फिल्म  ‘कुर्बानी’ को अमिताभ बच्चन ने ठुकरा दी थी। बाद मे उनकी जगह विनोद खन्ना को लिया गया। यह फिल्म उस साल की सबसे ज्यादा कमाई करनेवाली फिल्म बनी।
youtube
धमाकेदार वापसी – एक छोटे से ब्रेक के बाद विनोद खन्ना वापस इंडस्ट्री मे आए। यह 80 और 90 का दशक था। उस समय संजय दत्त, अनिल कपूर और जॅकी श्रॉफ जैसे अभिनेताओं का दौर था। इसके बावजूद विनोद अधिक मेहनताना लेने वाले अभिनेता जाने जाते थें। लोग इस दौर मे भी उन्हे पसंद करते थें। उसम उनकी ‘दयावान’, ‘सत्मयमेव जयते’, ‘सूर्या’ जैसी कई फिल्मे आईं।
ओशो के शरण मे – सफलता का परचम लहराने के बाद वह शांति की खोज में ओशो (श्री रजनीश) की शरण मे चले गए थें। एक ख़बर के अनुसार विनोद ने अपने इंटरव्यू मे कहा था कि वह अमेरीका मे ओशो के आश्रम थें। वहां उन्होने टॉयलेट और लोगों का जूठा साफ करते थें।
राजनीतिक सफ़र –1997 मे वह भारतीय जनता पार्टी (बीजेपी) से जुड़े। यहां भी वह हिट हो गएं। उन्होंने लोकसभा में चार बार पंजाब की गुरदास संसदीय सीट का प्रतिनिधित्व किया और पूर्व प्रधान मंत्री अटल बिहारी वाजपेयी की अगुवाई में राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (एनडीए) सरकार में विदेश मामलों के राज्य मंत्री बने।
इस तरह से जिंदगी का  खूबसूरत सफ़र तय करने के बाद बिमारी के चलते  27 अप्रैल 2017 को उनका निधन हो गया। विनोद खन्ना की आखिरी फिल्म थी ‘दिलवाले’ जो 2016 मे  रिलीज़ हुई थी।
Hindi News Latest Hindi News
Hindi News बेहद दिलचस्प था विनोद खन्ना का खलनायक से नायक बनने का सफ़र, जानिए अनसुनी बातें appeared first on Kranti Bhaskar.
source http://hindi-news.krantibhaskar.com/latest-news/hindi-news/entertainment-news/bollywood-news/30750/
0 notes
healthandfitness146 · 6 years
Text
Gujarati Ventilator Poster : ‘अखेर मातृभाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली’
Gujarati Ventilator Poster : ‘अखेर मातृभाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली’
गुजराती व्हेंटिलेटर’ १४ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2OYcI12
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 April 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि. **** • अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरचे लाल दिवे काढून टाकण्याचा निर्णय,  मतदानानंतर पडताळणी पावती देणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्रांच्या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता • बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी • जलयुक्त शिवार योजनेसह शेततळ्यांची कामं येत्या दोन महिन्याच्या निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश • राज्य शासनाचे राजकपूर आणि चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार जाहीर आणि • परभणीत ६५ तर लातूर महानगरपालिकेसाठी ६२ टक्के मतदान; उद्या मतमोजणी **** देशातल्या, सर्व उच्चपदस्थ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरचे लाल दिवे काढून टाकण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या एक मे पासून केली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, यांनी ही माहिती दिली. यासाठी कायद्यात आवश्यक तरतूद करणार असल्याचं, गडकरी यांनी सांगितलं. अग्नीशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन, अशा, आणीबाणीच्या सेवा देणाऱ्या वाहनांवर मात्र निळा दिवा लावता येईल, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयांनंतर केंद्रातल्या तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी या निर्णयाचं स्वागत करत, आपल्या वाहनांवरचे लाल दिवे तात्काळ काढून टाकले. **** मतदानानंतर मतदारांना पडताळणी पावती देणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्रांच्या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगानं मंत्रिमंडळाकडे अशा यंत्रांच्या खरेदीचा प्रस्ताव दिला होता. अशा एकूण सोळा लाख पंधरा हजार यंत्रांच्या खरेदीसाठी निवडणूक आयोगाला तीन हजार १७४ कोटी रुपये निधी देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या इलेक्ट्रॉनिक यंत्रासोबत या यंत्रांचाही वापर केला जाईल. सध्या वापरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात मतदारांना मत पडताळणीची अशी व्यवस्था नसल्यानं, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार केला जात असल्याचा आरोप काही राजकीय पक्षांकडून केला जातो आहे. **** बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवावा, अशी मागणी करणारी केंद्रीय अन्वेषण विभागाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल मंजूर केली. या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि अन्य भाजप नेत्यांवर आता गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपावरून खटला चालवला जाईल. यासंदर्भातले दोन्ही खटले लखनऊमध्ये एकत्रितपणे चालवावेत आणि दोन वर्षांमध्ये सुनावणी पूर्ण करावी, असेही आदेश न्यायालयानं दिले आहेत. आरोपींमधले राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांच्याविरूद्ध ते राज्यपाल पदावर असेपर्यंत खटला चालवू नये, असं सर्वोच्च न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे. **** जलयुक्त शिवार योजनेसह शेततळ्यांची कामं येत्या दोन महिन्यांच्या निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळं, आदी योजनांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जलयुक्त शिवार आणि शेततळं योजनेअंतर्गत कामं मंजूर करण्याची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावीत, तसंच येत्या दोन महिन्यांच्या काळात शेती तसंच शेतीपूरक कामांना प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली. प्रधानमंत्री आवास योजनेचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या. **** राज्य शासनाचे, चित्रपट क्षेत्रासाठीचे जीवनगौरव तसंच विशेष योगदान पुरस्कार काल जाहीर झाले. राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, यांना तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द अभिनेते अरुण नलावडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत ही घोषणा केली. पाच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप असून, विशेष योगदान पुरस्काराचं स्वरुप तीन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं आहे. **** नदीपात्रातून वाळू उपसा करण्यावर राष्ट्रीय हरीत लवादानं बंदी घातली आहे. आतापर्यंत बेकायदा वाळू उपशा करणाऱ्या किती जणांना अटक केली, अशी विचारणा, राष्ट्रीय हरीत लावादाचे मुख्य न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं राज्य सरकारला केली. बेकायदा वाळू उपशांशिवाय, पंपाचा वापर करून यांत्रिक पद्धतीनं वाळू उपसा करण्यासही लवादानं बंदी घातली आहे. **** मराठवाड्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पाचपट दंड आकारण्याऐवजी, ही वाहनं जप्त करून त्यांचा फेर लिलाव करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम  भापकर यांनी काल दिले. मराठवाड्यात यंदा ३६२ वाळू पट्ट्यांचे लिलाव करण्यात आले. त्याची किंमत २११ कोटी रुपये इतकी आहे. मात्र आता पर्यंत केवळ ४० कोटी ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. चोरटी  वाहतूक करून वाळू उपसा केला जात असल्याचं लक्षात आल्यानं, विभागीय आयुक्तांनी  वाहनाच्या फेरलिलावाचा निर्णय घेतला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** परभणी महानगरपालिकेसाठी ६५ टक्के तर लातूर महानगरपालिकेसाठी ६२ टक्के मतदान झालं. काही किरकोळ अपवाद वगळता, हे मतदान शांततेत पार पडलं. परभणी इथं बोगस मतदानावरून उमेदवारांमध्ये झालेल्या हाणामारीत एक जण जखमी झाला, एका प्रभागात गोंधळ घालणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर इथं मात्र शांततेत मतदान झालं. वाढत्या उन्हामुळे मतदारांना मतदानासाठीचा वेळ एका तासानं वाढवून देण्यात आला होता. दोन्ही ठिकाणची मतमोजणी उद्या होणार आहे. **** कोल्हापूर इथं काल झालेल्या, मराठा समाजाच्या महागोलमेज परिषदेत सकल मराठा समाजाची राज्य स्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजातल्या विविध प्रश्नांवर ही समन्वय समिती सरकार सोबत चर्चा करेल. २५ ते ३० समन्वयक या समितीत असतील. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करावी, यसह अन्य काही ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. **** प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये जालना जिल्ह्यानं, २०१६-१७ या वर्षात उत्कृष्ट काम करुन, संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. उद्या  नवी दिल्लीतल्या  विज्ञान भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या, नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालन्याचे जिल्हाधि��ारी शिवाजी जोंधळे हे यावेळी पारितोषिक स्वीकारणार आहेत. जालना जिल्हयात  २०१६-१७ या वर्षात खरीपाच्या मोसमात ४ लाख ६९ हजार रुपये आणि रब्बी मध्ये, १ लाख २७  हजार शेतक-यांनी, ३९ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरुन पिक विमा योजनेत भाग घेतल्याचं, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, दशरथ तांभाळे यांनी सांगितलं. **** टेम्पो चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करणं तसंच पुढील तपासात मदत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब पोलीस ठाण्यातल्या तीन पोलीसांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल गुन्हा नोंदवला. यापैकी अनिल सिरसाट आणि अमजद पठाण या २ पोलीस नाईकांना अटक करण्यात आली तर बाळू मेदने हा पोलीस नाईक फरार झाला आहे. **** महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, मका आणि गहु या शेतमालासाठी ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम तारण कर्ज म्हणून देण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. चालू हंगामात राज्यातल्या सर्व बाजार समित्यांनी याची अंमलबजावणी करण्याचं आवाहन मंडळानं केलं आहे. **** पांगरमल दारु दुर्घटनेसारख्या घटना राज्यात कोठेही घडू नये, यासाठी राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामरक्षक दल स्थापण्यात येणार असून सर्वात प्रथम अहमदनगर जिल्ह्यात त्याची सुरुवात केली जाणार असल्याचं  ऊर्जा, तसंच राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. //*****//
0 notes