Tumgik
#पदांची
Text
विनय कुमार चौबे यांनी स्वीकारली पोलीस आयुक्त पदाची सूत्रे
विनय कुमार चौबे यांनी स्वीकारली पोलीस आयुक्त पदाची सूत्रे
विनय कुमार चौबे यांनी स्वीकारली पोलीस आयुक्त पदाची सूत्रे पिंपरी, दि. १४ – भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी विनय कुमार चौबे यांनी शहर पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून चौबे यांनी पदभार घेतला. भारतीय पोलीस सेवेतील ३० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारी (दि. १३) बदल्या झाल्या. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्त येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kandeonlinecenter · 1 year
Text
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश मुंबई, दि.११ : राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newjobupdate27 · 9 months
Text
2 notes · View notes
mdhulap · 13 days
Link
भारतीय नौदलात अग्निवीर MR पदांची मेगा भरती - Indian Navy Agniveer MR Bharti 2024, पदाचे नाव: अग्निवीर (MR) 02/2024 बॅच
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
यूपीए सरकारच्या काळात देशाच्या बिकट आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकणारी श्वेतपत्रिका लोकसभेत सादर
भारतीय रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर, सलग सहाव्यांदा रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम
शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस न विकण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
आणि
लातूर इथं जिल्हा कृषी महोत्सवाला सुरुवात
****
यूपीए सरकारच्या काळात देशाच्या बिकट आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकणारी श्वेतपत्रिका सरकारने आज लोकसभेत सादर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही श्वेतपत्रिका सादर केली. उद्या या श्वेतपत्रिकेवर चर्चा होणार आहे.
दरम्यान, काँग्रेसनं नवी दिल्लीत सरकारच्या विरोधात काळी पत्रिका प्रसिद्ध केली असून, सध्याचं सरकार देशातल्या बेरोजगारीसारख्या मुख्य मुद्द्यांवर बोलत नसल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला. तसंच केरळ, कर्नाटक, तेल��गणा या बिगर भाजपशासित राज्यांशी केंद्राकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसनं सरकार विरोधात काढलेल्या ब्लॅक पेपर विरोधात कठोर टीका केली. आपलं सरकार देशाच्या विकासासाठी काम करत असून, त्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी निषेध नोंदवला.
राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या ६८ सदस्यांचा निरोप समारंभ आज झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा गौरव केला. देशाला आणि सदनाला त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन चिरस्मरणीय आहे, असं ते म्हणाले.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वर्ष २०२३-२४ मधला सहावा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण आढाव्यात रेपो दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मुख्य धोरण दरात कोणताही बदल केलेला नाही, असं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. बँकेनं आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन वाढ सात टक्के राहाण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर किरकोळ महागाईचा दर पाच पूर्णांक चार दशांश टक्के राहील, असा अंदाज आहे. जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर असूनही भारतीय अर्थव्यवस्थेनं उत्तम कामगिरी केल्याचं दास यांनी सांगितलं.
****
एआय फॉर महाराष्ट्र या योजनेअंतर्गत, राज्य सरकार आणि गुगलमध्ये आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामजंस्य करार करण्यात आला. यात कृषी, आरोग्य, कौशल्य, स्टार्ट अप, शाश्वतता यासंह विविध क्षेत्रांचा समावेश आहे.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीनं कापूस खरेदी केंद्र वाढवण्यात येणार असून, हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस न विकण्याचं आवाहन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केलं आहे. नागपूर इथल्या काटोल दौऱ्यादरम्यान ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. व्यापारी हमीभावापेक्षा कमी किंमतीनं कापूस खरेदी करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी घाई न करता हमीभावापेक्षा कमी किंमतीला कापूस विकू नये, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध होण्यासाठी सोलार फिडर योजना सुरु करणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराची रक्कम ७५ हजार वरुन तीन लाख करण्यात आली आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, उद्यान पंडित या पुरस्कारांची रक्कम प्रत्येकी ५० हजार वरून दोन लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.
****
राज्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा कारभार गतिमान करण्यासाठी १६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांची निर्मिती करण्यात आली असल्याचं, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. या पदभरतीसाठी एक कोटी २७ लाख ५८ हजार इतक्या खर्चास देखील मंत्रीमंडळाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या मनुष्यबळाच्या परिपूर्ततेनंतर लवकरच आयोगाचं प्रशासकीय कामकाज गतिमान पद्धतीने पूर्ण होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
****
विधानसभा सदस्य बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची माहिती समाजमाध्यमावर दिली आहे. ४८ वर्षांपूर्वी तरुण वयात त्यांनी काँग्रेस पक्षात सहभाग घेतला होता, हा प्रवास महत्त्वाचा असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे.
****
बदलत्या हवामानामुळे शेतपिकांचं नुकसान होत असून, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळणं आवश्यक असल्याचं, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. लातूर इथं आज जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भविष्यात बांबूला चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी केलं. १० तारखेपर्यंत सुर राहणाऱ्या या कृषी महोत्सवात कृषी आणि गृहपयोगी वस्तूंचे १७७ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
****
राज्यात अनेक ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून, ठिकठिकाणी नागरीकांचा या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
नांदेड शहरात आज ही यात्रा गाडीपुरा आणि वजिराबाद भागात पोहोचली. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली. आयुष्यमान कार्ड तसंच पंतप्रधान स्वनिधी अर्ज यावेळी भरून घेण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा नगर परिषद क्षेत्रात आज विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी विविध योजनांची माहिती देण्यात आली.
मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत सोलापूर इथले अंबादास बल्ला आणि इमरान शेख यांनी या यात्रेच्या माध्यमातून त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
बाईट - अंबादास बल्ला आणि इमरान शेख, जि.सोलापूर
****
राज्य कृषी विभागानं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. यासंबंधी दोन हजार चारशे ५३ दावे निकाली काढण्यात आले होते. राज्यात सात एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीतल्या ७७ दाव्यांसांठी, एक कोटी ५१ लाख रुपयाचा विमा वितरित करण्यात येणार आहे.
****
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीनं डॉ. रखमाबाई राऊत यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार इचलकरंजी इथले डॉ.हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेश पवार यांना जाहीर झाला आहे. मंडळाच्या संचालकांनी आज जालना इथं ही माहिती दिली. देवदासींच्या प्रथा उत्थानासाठी समर्पित सेवा केलेले डॉ.भीमराव गस्ती पुरस्कार मुंबईच्या पत्रकार योगिता श्रीराम साळवी यांना जाहीर झाला आहे. जालना इथं येत्या शनिवारी सेवा भारतीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री विजय पुराणिक, यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि स्मृतीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
नाशिक ते पुणे औद्योगिक महामार्ग जलदगतीने पूर्ण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने मान्यता दिली आहे. नाशिक ते पुणे औद्योगिक द्रुतगती मार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जून २०२३ मध्ये घेतला होता, त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, सल्लागार संस्थेने हा अहवाल नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला.
****
0 notes
heritagetrailindia · 7 months
Text
पावरग्रिड मध्ये विविध पदांची भरती सुरु ! जाहिरात प्रकाशित
पावरग्रिड, या केंद्र शासनाच्या उर्जा विभागांतील महारात्न अशा कंपनी मध्ये ENGINEER TRAINEE या 184 रिक्त पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने https://www.powergrid.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.
रिक्त पदे:-
अभियंता प्रशिक्षणार्थी (Electrical,Electronics,Civil,Computer Science)
For more Details Visit:-https://bhartiupdate.in/index.php/2023/10/28/powergrid-recruitment-2023/
#job .#लाइफ़ स्टाइल #महाभरती #नोकर भरती
Tumblr media
0 notes
projobsindia · 9 months
Text
DTP Maharashtra Recruitment 2023। महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात शिपाई पदांची भरती
DTP Maharashtra recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना http://www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २०/०९/२०२३ रोजी उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibigbreaking · 9 months
Text
Latest Update
0 notes
Text
राज्यात ग्रामसेवकची पदांची बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यात ग्रामसेवकची पदांची बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यात ग्रामसेवकची पदांची बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक Gramsevak Bharti: ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा…
View On WordPress
0 notes
kandeonlinecenter · 1 year
Text
0 notes
knowledgenews1 · 10 months
Text
राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती; जाहिरात
दि. 5 ते दि. 25 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्विकारण्यात येतील ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरणेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात दिनांक 05 ऑगस्ट,���
View On WordPress
0 notes
newjobupdate27 · 8 months
Text
Tumblr media
ONGC Apprentice Recruitment 2023: विविध पदांची भरती, त्वरित अर्ज करा..!
ONGC अप्रेंटिस भर्ती 2023 2500 रिक्त जागांसाठी अर्ज करा: (ONGC) ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, (ONGC शिकाऊ अधिसूचना 2023) ने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लायब्ररी असिस्टंट, केबिन/रूम अटेंडंट, ड्रेसर (मेडिकल), हाऊस कीपर (कॉर्पोरेट), ऑफिस असिस्टंट, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाईल. इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान प्रणाली मेंटेनन्स, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, फायर सेफ्टी टेक्निशियन (तेल आणि गॅस), मशीनिस्ट, मेकॅनिक ऑटोमोबाईल (प्रगत डिझेल इंजिन), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (मेकॅनिक) आणि फिजिओलॉजी), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी), रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, स्टेनोग्राफर (इंग्रजी), सर्वेक्षक, औद्योगिक वेल्डर (तेल आणि वायू), कार्यकारी (एचआर), लेखा कार्यकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, सेक्रेटरीअल असिस्टंट, स्टोअर कीपर, सिव्हिल एक्झिक्युटिव्ह, कॉम्प्युटर सायन्स एक्झिक्युटिव्ह, E&T एक्झिक्युटिव्ह, इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स एक्झिक्युटिव्ह, इंस्ट्रुमेंटेशन एक्झिक्युटिव्ह, मेकॅनिकल एक्झिक्युटिव्ह, फायर सेफ्टी एक्झिक्युटिव्ह आणि पेट्रोलियम एक्झिक्युटिव्ह.
1 note · View note
mdhulap · 14 days
Link
भारतीय नौदलात अग्निवीर SSR पदांची मेगा भरती - Indian Navy Agniveer SSR Recruitment 2024, (Agniveer SSR Bharti).
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 06 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात आरोपींना जन्मठेप
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत जुलैअखेरपर्यंत तुळजापुरात पाणी दाखल होणार
६६ व्या ग्रॅमी सोहळ्यात भारतीय संगीतकारांना पाच पुरस्कार
आणि
विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवर १०६ धावांनी विजय
****
राज्यातल्या ६५ वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ६५ वर्षांवरच्या नागरिकांना याचा लाभ होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत ज्येष्ठांमधलं अपंगत्व आणि अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणं खरेदी केली जातील. यासाठी आरोग्य विभाग ज्येष्ठ नागरिकांचं सर्वेक्षण तसंच तपासणी करुन पात्र लाभार्थी निश्चित करेल. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकरकमी तीन हजार रुपये जमा केले जातील. राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल, असा सरकारचा अंदाज आहे.
बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देऊन पतसंस्थांना बळकट केलं जाणार आहे. याअंतर्गत पतसंस्थांकडच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी संरक्षित करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला.
राज्यातल्या दोन लाख युवकांना रोजगार, स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी नमो महारोजगार मेळावेही आयोजित करण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
शहरी भागातल्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान महाअभियान राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी बांबू लागवडीवर तीन वर्षात दोन हेक्टर करता, बाराशे रोपं आणि प्रति रोप १७५ रुपये अनुदान देण्याचा निर्णयही काल घेण्यात आला.
नांदेड इथल्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम २०२४ लागू करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. १९५६च्या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी नियुक्त न्यायमूर्ती जे. एच. भाटिया अभ्यास शिफारशी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
मध केंद्र योजनेचा संपूर्ण राज्यात मधाचे गाव या स्वरुपात विस्तार, पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आंबेगव्हाण इथं बिबट सफारी, शिर्डी विमानतळाची उर्वरित विकास कामं, कृषी विद्यापीठातल्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचं वय ६२ वरुन साठ वर्ष करणं, दुय्यम न्यायालयात कार्यरत आणि सेवा निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते, महाराष्ट्र गोसेवा आयोगासाठी १६ पदांची निर्मिती, तसंच सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजना राबवण्याला राज्य मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली.
****
सुशासन हा आमच्या सरकारचा पाया असून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुशासन निर्देशांकासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत राज्याच्या २०२३-२४ वर्षाच्या सुशासन अहवालाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनानं विशेष प्रयत्न करावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा हत्याकांड प्रकरणी, धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं सात आरोपींना, काल जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यात राईनपाडा इथं नाथपंथी समाजातल्या पाच भिक्षुकांचा, मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमावानं केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. एक जुलै २०१८ रोजी ही घटना घडली होती. पाचही मयत हे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा इथले रहिवासी होते.
****
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा, तसंच शिंदे यांनी नियुक्ती केलेला प्रतोद हाच शिवसेनेचा पक्षप्रतोद असल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
****
स्पर्धा परीक्षांमधले गैरव्यवहार रोखण्यासाठीचं स्पर्धा परीक्षा विधेयक २०२४ काल लोकसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी काल हे विधेयक मांडलं. या विधेयकामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये गैरव्यवहारांना आळा बसणार आहे.
****
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जून - जुलै २०२४ अखेरपर्यंत तुळजापुरात दाखल होणार आहे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांनी ही माहिती दिली. हे पाणी तुळजापूर जवळील रामदरा तलावात साठवलं जाणार आहे. यामुळे तुळजापूर, उमरगा, लोहारा या तालुक्यातलं दहा हजार ८६२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना शाश्वत आणि आर्थिक पाठबळ मिळेल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या योजनेसाठी महापालिकेचा ८२२ कोटी रुपयांचा वाटा आता राज्यशासन उचलणार आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यानं, राज्य शासनाने ही जबाबदारी स्वीकारल्याचं सांगत, सावे यांनी या निर्णयाबद्दल राज्य शासनाचे आभार मानले.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानी मोहिमेत शासकीय योजनांचा लाभ झालेले अनेक नागरिक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. जालना जिल्ह्यातले कृष्णा बोईणे आणि योगेश ढोणे यांनी आपल्याला झालेल्या लाभांबाबत माहिती दिली...
****
६६व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकारांनी पाच पुरस्कार जिंकले आहेत. अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये काल झालेल्या या सोहळ्यात संगीतकार-गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसैन यांच्या शक्ति या बँडला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय झाकिर हुसैन यांनी आणखी दोन, तर प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांनी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व कलाकारांचं अभिनंदन केलं आहे.
****
विशाखा��ट्टणम इथं झालेल्या, दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात यशस्वी जैस्वालची द्विशतकी खेळी, तर दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या शतकाच्या बळावर, भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावाचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ २९२ धावात सर्वबाद झाला. दोन्ही डावात मिळून नऊ बळी घेणारा बुमराह सामनावीर पुरस्कारचा मानकरी ठरला. या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी साधली आहे. मालिकेत पुढचा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोट इथं सुरू होणार आहे.
****
नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात झालेल्या विशेष ऑलिम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेत, लातूर जिल्ह्याच्या दिव्यांग संघानं तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य, अशा एकूण सहा पदकांची कमाई केली. संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह आणि मतिमंद विद्यालय या शाळेतील एकूण ११ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आयुष्यमान कार्ड वितरणासाठी येत्या १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहिम राबवली जाणार आहे. ८०० ग्राहक सेवा केंद्राद्वारे ही मोहीम राबवली जाईल. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डा ओमप्रकाश शेटे यांनी यासंदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या.
****
परभणी इथं मकर संक्रांतीच्या पारंपारिक उत्सवाला मतदान जागृतीची जोड देऊन "कार्यक्रम हळदी कुंकवाचा-जागर मतदानाचा" हा अनोखा कार्यक्रम काल राबवण्यात आला. या कार्यक्रमात वैशाली पोटेकर यांनी मतदानाचा संदेश देणारे विविध कल्पक भित्तिचित्रं प्रदर्शित केले. एक प्रारूप मतदान केंद्र उभारून मतदानाबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगाव इथं काल "योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी" या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यविषयक संकल्पनेतून आणि खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारानं महाआरोग्य शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात एकूण ५६७ जणांची विविध आजारांची तपासणी करण्यात आली.
****
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आता महानगरपालिका मुख्यालयात कर समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांचे आक्षेप तसंच तक्रारी निकाली काढण्यासाठी आणि शंकांचं निरसन होऊन कराचा भरणा सुलभतेने होण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार हे शिबीर भरवण्यात येईल. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हे शिबीर होणार आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड इथं काल महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणं, माहितीची देवाणघेवाण, अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी एकत्रित उपाययोजना, आदी बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
जालना इथं वीज महावितरण कंपनीतला कनिष्ठ अभियंता गणेशसिंग बायस याला ५० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. अनधिकृत वीज जोडणी नियमित करून देण्यासह कारवाई न करण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती.
****
0 notes
naukari-sarkari · 10 months
Text
Bharti Vidhyapeeth Pune Bharti 2023! भारती विद्यापीठ पुणे येथे अंतर्गत नवीन पदांच्या भरतीला सुरुवात!असा करा अर्ज
Bharti Vidhyapeeth Pune Bharti 2023! Bharti Vidhyapeeth Pune Bharti 2023!:- भारती विद्यापीठ पुणे येथे अंतर्गत नवीन रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात झाली आहे. या भरतीमधील पदांची नावे अनुक्रमे ” सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक ” अशा पदांच्या एकूण 36 जागा रिक्त आहेत. ही शिक्षक पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या…
Tumblr media
Read more....
0 notes