ईडी और सीबीआइ को संसद के दायरे में लाया जाएगा, वाम दलों का...
नई दिल्ली। भारतीय कम्युनिस्ट पार्टी के महासचिव डी. राजा ने लोकसभा चुनाव के लिए पार्टी सहयोगियों के साथ घोषणापत्र जारी किया। घोषणापत्र में पार्टी ने वादा किया कि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) का लक्ष्य ईडी और सीबीआइ जैसी केंद्रीय जांच एजेंसियों को संसद के दायरे में लाना है ताकि कार्यपालिका जांच एजेंसियों का दुरुपयोग न कर सके।
अग्निपथ योजना खत्म करने का किया वादा:पार्टी ने संपत्ति कर, विरासत…
View On WordPress
0 notes
बिहार में भाजपा 17 सीटों पर लड़ेगी चुनाव, जानें बाकी दलों को कितनी सीटें मिली
बिहार में भाजपा 17 सीटों पर लड़ेगी चुनाव, जानें बाकी दलों को कितनी सीटें मिली
Bihar News: बिहार में राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन में शामिल दलों बीजेपी, जेडीयू, एलजेपी आर, राष्ट्रीय लोक समता पार्टी (RLSP) और हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) और मांझी के बीच सहमति बन गई है। सीट बंटवारे के मुताबिक बीजेपी 17, जेडीयू 16, LJP R को पांच सीटें मिली हैं। जबकि उपेंद्र कुशवाहा की पार्टी RLSP और जीतन राम मांझा के दल एचएएम को 1- 1 सीटें मिली हैं।
सीटे शेयरिंग की जानकारी देते हुए भाजपा…
View On WordPress
0 notes
मोदी कैबिनेट में शामिल बिहार के मंत्री फिलहाल ले सकते हैं चैन की सांस, टिकट को लेकर नया अपडेट
पटना/दिल्ली: को लेकर भारतीय जनता पार्टी (BJP) की ओर से उम्मीदवारों के नाम पर मंथन शुरू कर दिया गया है। केंद्रीय चुनाव समिति (CEC) की मैराथन बैठक हुई। करीब 16 राज्यों के लिए नामों पर विचार-विमर्श किया गया। बिहार के मौजूदा सांसद चैन की सांस ले सकते हैं क्योंकि 16 राज्यों में ये शामिल नहीं था। बताया जा रहा है कि बहुत जल्द आने वाली है। कई दिग्गजों के टिकट भी कट सकते हैं। CEC की मीटिंग में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह और राजनाथ सिंह के अलावा सीईसी के दूसरे सदस्य भी इस बैठक में शामिल हुए।
बीजेपी केंद्रीय चुनाव समिति की बैठक
बीजेपी केंद्रीय चुनाव समिति की बैठक में उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, असम, छत्तीसगढ़, दिल्ली, गोवा और उत्तराखंड जैसे राज्यों के लिए संभावितों नामों पर विचार-विमर्श हुआ। बताया गया कि गुरुवार रात पार्टी मुख्यालय में करीब साढ़े दस बजे शुरू हुई मीटिंग और पांच घंटे से अधिक समय तक चली। सूत्रों ने बताया कि इससे पहले अमित शाह और जेपी नड्डा ने पीएम मोदी से उनके आवास पर मुलाकात की और विचार-विमर्श किया था। सूत्रों के मुताबिक पहली सूची में मोदी, शाह और राजनाथ सिंह के नाम हो सकते हैं। मोदी वाराणसी से, शाह गांधीनगर से और राजनाथ सिंह लखनऊ से लोकसभा के सदस्य हैं।
बिहार और महाराष्ट्र पर नहीं किया गया विचार
पहली लिस्ट में 110 से अधिक नाम हो सकते हैं। बताया जा रहा है कि प्रदर्शन के साथ-साथ राजनीतिक अनिवार्यताओं के आधार पर पार्टी अच्छी खासी संख्या में अपने मौजूदा सांसदों के टिकट काट भी सकती है। अतीत में भी देखा गया है कि भाजपा मौजूद सांसदों या विधायकों के टिकट काटती रही है। सीईसी की पहली बैठक में बिहार और महाराष्ट्र जैसे राज्यों पर कोई चर्चा नहीं हुई। दोनों ही राज्यों में गठबंधन की सरकार है। बिहार में जनता दल (यूनाइटेड) और हिन्दुस्तानी अवाम मोर्चा (बिहार) शामिल है। जबकि, महाराष्ट्र में शिवसेना (शिंदे) और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (अजित पवार) शामिल हैं। आंध्र प्रदेश में भाजपा और तेलुगु देशम पार्टी के बीच गठबंधन की संभावना है।
कुछ बड़े नामों को मैदान में उतारने की तैयारी
उत्तर प्रदेश में भाजपा की ओर से जयंत सिंह के नेतृत्व वाले राष्ट्रीय लोक दल (रालोद) सहित अन्य सहयोगियों के लिए छह सीट छोड़ने की संभावना है। रालोद अभी तक औपचारिक रूप से भाजपा के नेतृत्व वाले गठबंधन में शामिल नहीं हुआ है। सूत्रों ने कहा कि हालांकि सीईसी ने बड़ी संख्या में सीट पर विचार किया है, लेकिन उनमें से सभी के नाम पहली सूची में नहीं होंगे। केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, भूपेंद्र यादव, मनसुख मांडविया, धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया और पुरुषोत्तम रूपाला के चुनाव में मैदान में उतरने की संभावना है। ऐसी चर्चा है कि चंद्रशेखर का मुकाबला तिरुवनंतपुरम से तीन बार के कांग्रेस सांसद शशि थरूर से होगा।
अप्रैल-मई में लोकसभा चुनाव की उम्मीद
सूत्रों ने बताया कि भाजपा के तेलंगाना के चार में से तीन सांसद केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, बंदी संजय कुमार और धर्मपुरी अरविंद अपनी मौजूदा सीट सिकंदराबाद, करीमनगर और निजामाबाद से चुनाव लड़ेंगे। सत्तारूढ़ पार्टी निर्वाचन आयोग द्वारा चुनाव कार्यक्रम की घोषणा से पहले अच्छी खासी संख्या में उम्मीदवारों की घोषणा करना चाहती है। चुनाव अप्रैल-मई में होने की उम्मीद है। सूत्रों ने कहा कि 2019 में असफल रहने के बाद भाजपा ने जिन सीट पर अपनी संभावनाओं में सुधार लाने का लक्ष्य रखा है, उनमें से बड़ी संख्या में उम्मीदवारों के नाम प्रारंभिक सूची में हो सकते हैं।इनपुट- भाषा http://dlvr.it/T3TVYG
0 notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१६ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आंध्र प्रदेश आणि केरळच्या दोन दिवसांच्या दौर्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातल्या सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थांच्या राष्ट्रीय अकादमीच्या नवीन संकुलाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते होईल. तर उद्या केरळमध्ये कोची इथं विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.
****
अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगानं विविध धार्मिक विधींना आजपासून सुरुवात होत आहे. हे विधी २१ जानेवारीपर्यंत चालतील, आणि त्यानंतर २२ जानेवारीला अभिषेक सोहळा पार पडेल, असं श्रीराम भूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलं.
****
नीती आयोगाच्या एका अहवालानुसार, गेल्या नऊ वर्षांत भारतातले जवळपास २५ कोटी लोक गरिबीतून मुक्त झाले आहेत. २००५-०६ पासूनच्या काळातल्या भारतातल्या बहुविध मितींमधल्या दारिद्र्य दरातल्या घसरणीचा अभ्यास करण्य��चा प्रयत्न करणारी एक चर्चापत्रिका, नीती आयोगानं काल प्रसिद्ध केली.
****
भारतीय हवामानशास्त्र विभागानं काल दीडशेव्या वर्षात पदार्पण केलं. यानिमित्तानं पुण्यात आयएमडी च्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हवामानशास्त्र विषयक माहिती नागरिकांना तसंच शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आली.
****
जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वित्झर्लंडमधे दावोस इथं रवाना झाले. या परिषदेत नागरी क्षेत्रातील आव्हानं, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वत विकास या विषयावर मुख्यमंत्री विचार मांडणार आहेत.
****
नव्या फौजदारी कायदातल्या हिट अँड रन संदर्भातल्या तरतुदींविरोधात बीड शहरात सर्व चालक मालक संघटनेच्या वतीनं काल एल्गार मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथंही मालवाहू रिक्षा चालक मालक सेनेच्या वतीने बंद पाळून आंदोलन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात पतंग उडवताना काल ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले. या सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
****
0 notes
मिशन मोदी अगेन पीएम के राष्टीय अध्यक्ष रामगोपाल काका ने मथुरा संगठन की समीक्षा बैठक की
मिशन मोदी अगेन पीएम के राष्टीय अध्यक्ष रामगोपाल काका ने मथुरा संगठन की समीक्षा बैठक की
मिशन मोदी अगेन पीएम ,महानगर की बैठक स्थानीय होटल मे हुई बैठक का शुभारंभ माँ भारती के छाया चित्र पर राष्ट्रीय अध्यक्ष राम गोपाल काका एवं महानगर अध्यक्ष विनोद देशवाल जी ने माल्यापर्ण एवं दीप प्रज्वलित कर किया जिसमे राष्ट्रीय अध्यक्ष जी ने आगामी लोकसभा चुनाव 2024 को लेकर तैयारीयों की समीक्षा की और जिसमे महानगर पदाधिकारी सभी मोर्चा अध्यक्ष प्रकोष्ठ संयोजक एवं सभी मंडल अध्यक्ष ,वार्ड अध्यक्ष,वूथ अध्यक्ष से तैयारी की जानकारी ली और सभी को हर समय सभी को चुनाव हेतु तैयार रहने के निदेश दिये विनोद देशवाल महानगर अध्यक्ष द्वारा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सरकार द्वारा देश की एक अरब चालीस करोड देवतुल्य जनता के लिए किये गये विकास एवं की योजनाओं और देश मे वह रही विकास रूपी गंगा और सब प्रदेशों की चारो दिशाओं मे बेमिसाल हो रहे कार्य को लेकर जनता के बीच मे घर घर जाकर केन्द्र की आदरणीय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी की सरकार एवं प्रदेश के मुखिया यशस्वी योगी आदित्य नाथ मुख्यमंत्री की राज्य सरकार द्वारा लोक हित एवं देश एवं प्रदेश हित मे किये गये विकास कार्य को जन जन के द्वार पर पहुँच कर आदरणीय नरेन्द्र मोदी जी को तृतीय बार देश का प्रधानमंत्री बनाने के संकल्प को साकार करने के लिए बैठक मे उपस्थिति सभी पदाधिकारी गण एवं कार्यकर्ता गण को प्रति दिन एक घंटा मोदी जी जैसा बनकर देश व मानव सेवा कार्य मोदी जी जैसा हर घर मे देश सेवक बनाने हेतु मिशन मोदी अगेन पीएम मथुरा महानगर के सभी पदाधिकारी गण से आह्रवान कर 2024 लोकसभा चुनाव जीतने का संकल्प दिलाया और लगभग सौ लोगो को आज संगठन मे जोडकर नई जिम्मेदारीया दी बैठक का संचालन डा0.सुनीता अवस्थी, महानगर अध्यक्ष महिला मोर्चा के द्वारा किया गया जिसमे महेश वर्मा महानगर उपाध्यक्ष, अनिल कुमार वर्मा महानगर महामंत्री लक्षमन दास , महानगर उपाध्यक्ष संदीप बघेल, महानगर मंत्री सोनू कुमार, डाँ0 विधासागर, अनूप चतुवेदी ,मनीपाल सिंह, त्रिलोकीनाथ अग्रवाल महानगर कोषाध्यक्ष डा0 सुनीता शर्मा राजकुमार राना मंडल अध्यक्ष मगोर्ररा माधव सिंह मंडल अध्यक्ष राधाकुंड बंसी बघेल मंडल अध्यक्ष वृन्लदावन योगेश कुंतल मंडल अध्यक्ष गोवर्धन लखन सिंह, राज सागर शीलेन्द्र चौधरी ,चन्द्र प्रकाश सिंघल महानगर महामंत्री उमाशंकर तौमर महानगर मंत्री घनश्याम निमेश महामंत्री युवा मोर्चा वार्ड अध्यक्ष एवं सभी मंडल और वार्ड के अध्यक्ष आदि उपस्थित रहे।
Read the full article
0 notes
भाजपा के CM House घेराव को राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी का समर्थन रायपुर - राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी क...
0 notes
भाजपा महिला मोर्चा प्रदेश आईटी एवं सोशल मीडिया पर महिलाओं के लिए जागरूकता कार्यशाला का आयोजन
भाजपा महिला मोर्चा प्रदेश आईटी एवं सोशल मीडिया पर महिलाओं के लिए जागरूकता कार्यशाला का आयोजन
शिमला, 09 अगस्त, 2022 । मंगलवार को सोलन के चंबाघाट लोक निर्माण विभाग के परिधि गृह में भाजपा महिला मोर्चा प्रदेश आईटी एवं सोशल मीडिया पर महिलाओं के लिए एक जागरूकता कार्यशाला का आयोजन किया गया जिसकी अध्यक्षता भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय आईटी व सोशल मीडिया प्रभारी सुजाता साबत पाढ़ी ने की। उन्होंने सोशल मीडिया के महत्व पर प्रकाश डाला और आने वाले विधानसभा चुनावो को जिताने के लिए सोशल मीडिया की…
View On WordPress
0 notes
महाराष्ट्राच राजकारण:भूत, वर्तमान आणि भविष्य काळ.
आता पर्यंत महाराष्ट्रात जेवढ्या लोकांनी बंड केले आहेत ते एकतर संपवले आहेत अथवा शमवले आहेत. बंडखोरी करून कोणच टिकला नाही. सेना फोडणारे एकदा तरी पडतात शिंदेंना सेनेत इथून पुढे किंमत नसणार,त्यामुळे ते पक्ष सोडतीलच हे तितकेच खरे आहे. शिवसेनेला दोन नंबरचा नेता सांभाळता येत नाही.एवढे मातब्बर नेते पक्ष सोडून जाणारा सेना एकमेव स्थानिक पक्ष ह्या महाराष्ट्रात आहे कारण शिवसेना हा निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा शिवसैनिकांवर जास्त अवलंबून आहे. सरकारमध्ये असण्याची सर्वाधिक गरज राष्ट्रवादीलाय,जर सरकार टिकले तर त्यांच्यामुळे टिकेल. सरतेशेवटी आमदार तयार करायचं रसायन हे पवार साहेबांकडे आहे.
मराठा क्रांती मोर्चा नंतर भाजप ने महाराष्ट्रातील मराठा नेते अस्थिर केले हे एका अर्थाने चांगले असले तरी महाराष्ट्रातील एकूण राजकारणही अस्थिर बनवले. एक ब्राह्मण इतक्या मराठ्यांना नुसता पळवतोय हेही ऐतिहासिक तेवढेच मजेदार विषेश म्हणजे छत्रपती च्या गादीला पण झटके दिले आहेत. पूर्वी सत्ता प्रबळ शेतकरी जातींच्या ताब्यात होती त्यामुळे अठरा पगड जातीला धरून चालणारे मराठा प्रस्थ सत्तेत राहीला. आता कुठल्याही जात समूहाकडे नव्हे तर व्यापारी वर्ग व मध्यम वर्गाकडे संपुर्ण देशाच्या राजकारणाची सूत्रे आहेत. बाकी सगळे तोंडी लावण्यापुरते. राहीला प्रश्न राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा तर त्यांना एकमेकांची जिरवण्यात जास्त आवड आणि सवड आहे. जोपर्यंत संपूर्ण देशातील काँग्रेसी लोक एकत्र येत नाही तोपर्यंत काँग्रेस निवडून येत नाही हे सर्वश्रूत आहे.
राहीला प्रश्न आता एकनाथ शिंदे चा तर तो असाय
काय म्हणावे या माणसाला ..
सूगी असताना पळवून नेलंय कणसाला..
N_D_PATIL_19
0 notes
बीजेपी सरकार में किसान गरीब मजदूर बहुत परेशान हो गया है उस्मान बब्लू
बीजेपी सरकार में किसान गरीब मजदूर बहुत परेशान हो गया है उस्मान बब्लू
रामपुर जिला कार्यालय राष्ट्रीय लोक दल जनपद रामपुर पर भाजपा अल्पसंख्यक मोर्चा के ब्लॉक अध्यक्ष सहीम अख्तर एवं कांग्रेस के ब्लाक महासचिव मोहम्मद नाजिम फैजी मियां वसीम अहमद लोग जयंत चौधरी की विचारधारा से प्रभावित होकर राष्ट्रीय लोक दल के जिला अध्यक्ष पंचायत प्रकोष्ठ मोहम्मद उस्मान बबलू के समक्ष आकर राष्ट्रीय लोक दल की सदस्यता ग्रहण की सदस्यता ग्रहण कराने के बाद जिला अध्यक्ष पंचायत प्रकोष्ठ मोहम्मद…
View On WordPress
0 notes
किसानों के लिए वकील की नियुक्ति को लेकर मोर्चा राष्ट्रपति को ज्ञापन देगा किसान वकील की नियुक्ति को लेकर मोर्चा राष्ट्रपति को सौंपेगा ज्ञापन
किसानों के लिए वकील की नियुक्ति को लेकर मोर्चा राष्ट्रपति को ज्ञापन देगा किसान वकील की नियुक्ति को लेकर मोर्चा राष्ट्रपति को सौंपेगा ज्ञापन
नई दिल्लीएक घंटे पहले
लिंक की प्रतिलिपि करें
लाल किले पर विरोध का बचाव करने के लिए दिल्ली कैबिनेट द्वारा नियुक्त लोक अभियोजकों के एक पैनल और रेमारपत में भगवा झंडे उठाने वाले किसानों को दिल्ली के उपराज्यपाल अनिल बैजल ने बर्खास्त ��र दिया और वकीलों के एक पैनल द्वारा फिर से नियुक्त किया। राष्ट्रपति को फाइल भेजने के बाद भी मामला सुलझ नहीं पाया है।
राष्ट्रीय भाजपा किसान मोर्चा के राष्ट्रीय प्रवक्ता…
View On WordPress
0 notes
कोर्ट में किसानों की पैरवी पर LG-केजरीवाल आमने-सामने, एक दूसरे की लिस्ट को काटा Divya Sandesh
#Divyasandesh
कोर्ट में किसानों की पैरवी पर LG-केजरीवाल आमने-सामने, एक दूसरे की लिस्ट को काटा
नई दिल्ली
मामले में कोर्ट में किसानों की पैरवी कौन करे, इस मुद्दे पर दिल्ली सरकार और उपराज्यपाल के बीच ठन गई है। दिल्ली सरकार ने वकीलों का एक पैनल बनाकर मंजूरी के लिए लिस्ट एलजी के पास भेजी जिसे एलजी ने खारिज करते हुए अपनी तरफ से नई लिस्ट दिल्ली सरकार को भेज दी। अब दिल्ली सरकार ने एलजी की लिस्ट खारिज कर दी।
गुरुवार को एलजी का फैसला, आज दिल्ली सरकार का पलटवार
एलजी ने गुरुवार को दिल्ली सरकार की सिफारिश पर विचार किया था। उन्होंने दिल्ली पुलिस के वकीलों की लिस्ट सरकार के पास भेजी थी। इस पर विचार के लिए आम आदमी पार्टी (आप) सरकार की मीटिंग आज हुई। मीटिंग में एलजी के सुझावों को दरकिनार कर दिया गया। केजरीवाल कैबिनेट ने कहा कि दिल्ली सरकार के वकील ही से जुड़े मामलों में पब्लिक प्रॉसिक्यूटर होंगे। अब कैबिनेट के फैसले को मंजूरी के लिए दोबारा एलजी के पास भेजा जाएगा।
फिर संवैधानिक संकट की स्थिति
एलजी और दिल्ली सरकार के बीच नई खींचतान ने फिर से संवैधानिक संकट की स्थिति पैदा कर दी है। एलजी चाहते थे कि केजरीवाल सरकार दिल्ली पुलिस के सुझाये वकीलों के पैनल को मंजूरी दे। वहीं, दिल्ली सरकार की तमन्ना है कि सरकारी वकीलों का पैनल ही किसानों से जुड़े मामलों को देखे। लेकिन जब एलजी ने उसकी सिफारिश नहीं मानी तो गुरुवार को दिल्ली सरकार ने केंद्र सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया।
दिल्ली सरकार के निशाने पर केंद्र
आप सरकार ने आरोप लगाया कि केंद्र की बीजेपी सरकार किसान आंदोलन के दौरान लाल किले में हुई हिंसा के मामले में पेश होने वाले वकीलों को बदलने का दबाव बना रही है। उसने गुरुवार को ही कहा था कि एलजी की सिफारिश पर शुक्रवार को मंत्रिमंडल की मीटिंग में फैसला लिया जाएगा। मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) ने बयान जारी कर बताया था कि एलजी ने केंद्र के तीन नए कृषि कानूनों का विरोध कर रहे किसानों के खिलाफ मामलों में पेश होने वाले दिल्ली सरकार के वकीलों के पैनल को खारिज कर दिया है।
लाल किला हिंसा का केस
ध्यान रहे कि इस वर्ष 26 जनवरी को गणतंत्र दिवस के दिन किसानों ने ट्रैक्टर रैली निकाली थी। इसी दौरान किसानों का जत्था लाल किला पहुंच गया और वहां तैनात पुलिस वालों और कर्मचारियों के साथ मारपीट की और भारी बवाल काटा। दिल्ली पुलिस ने इस मामले में हिंसा, राष्ट्रीय ध्वज का अपमान और कानून के उल्लंघन का मामला दर्ज किया था। इस मामले में कई लोगों को गिरफ्तारी भी हो चुकी है। मामले की सुनवाई के लिए ही विशेष लोक अभियोजकों (Special Public Prosecutors) की नियुक्ति पर दिल्ली सरकार और एलजी आमने-सामने आ गए हैं।
0 notes
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
· राज्यात कोविडच्या चौथ्या लाटेची शक्यता नाही - आरोग्य मंत्री राजेश टोपे.
· विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून फक्त शिक्षक असलेलाच व्यक्ती उमेदवार असावा अशी राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिफारस.
· राज्य सरकारनं पेट्रोल - डिझेलच्या मूल्यवर्धित करात केलेली कपात फसवी असल्याचा भारतीय जनता पक्षाचा आरोप, दारूप्रमाणे पेट्रोल - डिझेलच्या करात ५० टक्के कपात करण्याची मागणी.
· ज्ञानवापी मशीद वादाप्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालय उद्या निकाल सुनावणार.
आणि
· औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात भाजपचा ‘जलआक्रोश मोर्चा’.
****
राज्यात कोविडच्या चौथ्या लाटेची सुतराम शक्यता दिसत नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले –
आपण बघतो आहोत खूप मोठ्या पद्धतीनं लोक गर्दी करतायत. कार्यक्रम मोठे होतायत. राजकीय मेळावे मोठे होतायत. आणि या सगळ्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने लोक एकमेकांमध्ये गर्दी करून असतायत. परंतू जी संख्या अपेक्षित वाढ वाटत होती तशी होत नाही. आणि त्यामुळे काळजी करण्याचा अजिबात विषय वाटत नाही चौथ्या लाटेचा सुतराम शक्यता मला वाटत नाही.
राज्यात सध्या सक्रीय रूग्णांची संख्या एक हजार ९५० असून, हा फार मोठा आकडा नसल्याचं टोपे म्हणाले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बुस्टर डोस देण्यात येत असून, अँटीबॉडीज टेस्ट करुन लोकांनी बुस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा, असं ते म्हणाले.
शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रत्येक भागातल्या पक्ष संघटनेला वेळ देतोय, कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय, त्यात आरोग्य विभागाशी संबंधीत प्रश्न सोडवण्यावर भर देत असल्याचं ते म्हणाले. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
मुंबईत मंकी पॉक्स या आजाराचा अद्याप एकही रूग्ण आढळलेला नाही, तरी मुंबई महापालिका प्रशासनानं खबरदारीचे विविध उपाय केले आहेत. विमानतळावर या आजाराची लागण झालेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. यातल्या संशयित रुग्णांसाठी कस्तुरबा रूग्णालयात २८ खाटांचा एक वेगळा वॉर्ड बनवण्यात आला आहे. इथल्या रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत मंकीपॉक्स हा आजार आढळतो.
****
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून फक्त शिक्षक असलेलाच व्यक्ती उमेदवार असावा, अशी शिफारस महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. अकोल्यातले विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी सातत्यानं या मागणीचा पाठपुरावा केला होता. ही शिफारस मान्य झाल्यास शिक्षक मतदारसंघातल्या संस्थाचालक आणि राजकारण्यांच्या घुसखोरीला चाप बसू शकणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्यानं राज्याचा मूल्यवर्धित कर -व्हॅट सुद्धा कमी होतो, त्यामुळे राज्य सरकारनं पेट्रोल डिझेलच्या मूल्यवर्धित करात केलेली कपात फसवी असल्याचा आरोप, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. २०१९ मध्ये जो व्हॅट द्यायचा त्यावरच तो फ्रीझ करुन जनतेला दिलासा द्यावा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे. जनतेला न्याय देण्याची भूमिका या सरकारची नाही असा आरोपही मुनगंटीवार यांनी यावेळी केला.
दरम्यान, राज्य सरकारनं दारूप्रमाणे पेट्रोल - डिझेल वरील करातही तातडीनं ५० टक्के कपात करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी, प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. ते आज मुंबईत बोलत होते. पेट्रोल डिझेल वरील मूल्यवर्धित करात कपात करण्याची केवळ घोषणा न करता त्याबाबतचा शासन आदेश जारी करावा, असं ते म्हणाले.
****
महिलांनी शेळी पालनाचा व्यवसाय करुन आर्थिक विकास साधावा, असं आवाहन राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केलं आहे. नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातल्या अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळाच्या बोंद्री इथल्या प्रक्षेत्रावर, गोट बँकेच्या सहकार्यानं पाचशे महिलांना शेळ्यांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. गोट बँकेच्या संकल्पनेतून राबवण्यात येणारा महिला शेळी वितरणाचा राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे. या योजनेच्या यशस्वीतेनंतर ही योजना संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असल्याचं केदार यांनी सांगितलं.
****
ज्ञानवापी मशीद वादाप्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालय उद्या निकाल सुनावणार आहे. आज याप्रकरणी सुनावणी पू्र्ण झाली असून, दोन्ही बाजुंचं म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल सुरक्षित ठेवला आहे. उद्या दुपारी दोन वाजता निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायालयासमोर झाली.
****
हज यात्रेला जाण्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे बनवण्यात आली असून, कोविड महामारीच्या दोन वर्षानंतर हज यात्रेकरूंवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची देखील दक्षता घेण्यात आल्याचं, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्ली इथं हज यात्रेचे समन्वयक, अधिकारी आणि मदतनिसांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्धाटन करतांना ते बोलत होते. यात्रेच्या प्रक्रियेला संपूर्णपणे डिजिटल बनवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
यावर्षी २१ जूनला साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम म्हैसूर इथं होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी सामूहिक योग कार्यक्रमाचं नेतृत्व करतील. आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. हा योग दिवस यावर्षी आझादी का अमृत महोत्सवातल्या वर्षात येत असल्यामुळे संपूर्ण देशात ७५ प्रमुख ठिकाणी तो आयोजित क���ला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या २७ तारखेला हैदराबाद इथं योग उत्सव होणार असून, यामध्ये दहा हजाराहून अधिक नागरीक सहभागी होतील, असं सोनोवाल यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महानगरपालिका कार्यालयावर आज ‘जलआक्रोश मोर्चा’ काढण्यात येत आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा, पाण्याचा खंड वाढवण्यात आला आहे तेव्हापासूनची पाणी पट्टी रद्द करण्यात यावी आदी मागण्या भाजपच्या वतीनं करण्यात येत आहेत.
दरम्यान, औरंगाबाद शहराच्या गंभीर होत चाललेल्या पाणी प्रश्नांसाठी भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कारणीभूत असून, आता महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोर्चा काढणं आणि पाणी पट्टी कमी करणं ही त्यांची नाटकं सुरु असल्याची टीका, खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या तीस वर्षात यांनी औरंगाबादचं नामकरण, हिंदू - मुस्लिम दंगली हेच प्रश्न उपस्थित करुन सत्ता उपभोगली. यादरम्यान जर पाण्यासारख्या गंभीर विषयाबाबत त्यांनी तत्काळ निर्णय घेवून कामं केली असती तर आता ही वेळ पहावयास मिळाली नसती, असं खासदार जलील म्हणाले.
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षण न मिळाल्यानं ओबीसींवर झालेल्या अन्यायाविरोधात आज नंदुरबार इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण करत महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूर इथंही ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.
धुळे इथंही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ओबीसी आरक्षणाविरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलतांना खासदार सुभाष भामरे यांनी, मध्यप्रदेश सरकारनं योग्य इम्पीरिकल डाटा आणि ट्रिपल टेस्ट केल्यामुळे त्यांना ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यश आलं, मात्र महाराष्ट्र सरकार पूर्ण निष्क्रिय ठरलं असल्याची टीका केली.
****
राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिलं महावितरण कंपनीनं लागू केली आहेत. ज्या ग्राहकांना एकरकमी भरणा शक्य नाही, अशा ग्राहकांनी ही रक्कम सहा हप्त्यांत भरावी, अथवा तेही शक्य नसल्यास प्रीपेड मीटरची मागणी करावी, असं महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष तथा वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी आज एक पत्रक जारी केलं. सुरक्षा ठेव रक्कम आता दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली असल्याची माहिती या पत्रकात देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर आजपासून पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी उघडण्यात आली आहे. काही समाज कंटकांच्या धमकीनं पुरातत्व विभागांनं गेल्या पाच दिवसांपासून ही कबर बंद केली होती. प्रशासनानं आज पोलिस बंदोबस्त कायम ठेवत सर्वांना जाण्याची भुमा दिली आहे.
****
जेजुरी तीर्थक्षेत्राचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. यासंदर्भात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात सुमारे ११० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
****
नांदेड इथले ज्येष्ठ लेखक डॉ. जगदीश कदम यांनी लिहिलेल्या ‘गांधी समजून घेताना’ या पुस्तकाला, पुण्याच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यशवंतराव चव्हाण सह्याद्री साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी इथं हा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. समाजाला गांधी विचारांची आज खरी गरज असल्याचं मत अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
0 notes
प्रधानमंत्री मोदी के खिलाफ मुख्यमंत्री के इशारे पर बोल रहे हैं जीतन राम मांझी - राजू तिवारी
प्रधानमंत्री मोदी के खिलाफ मुख्यमंत्री के इशारे पर बोल रहे हैं जीतन राम मांझी – राजू तिवारी
नई दिल्ली, निखिल दूबे : गोविंदगंज के पूर्व विधायक एवं लोक जनशक्ति पार्टी के बिहार कार्यकारी अध्यक्ष राजू तिवारी ने हिन्दुस्तानी आवाम मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष एव बिहार के पूर्व मुख्यमंत्री जीतन राम मांझी पर हमला बोला है. राजू तिवारी ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का बचाव करते हुए बयान दिया है. राजू तिवारी ने कहा “प्रधानमंत्री मोदी राज्यों को फ्री वैक्सीन दे रहे हैं. इसलिए वैक्सीन सर्टिफिकेट पर…
View On WordPress
0 notes
भाजपा की दूसरी सीईसी बैठक, नतीजे 10 नवंबर को घोषित किए जाएंगे
नई दिल्ली। भारतीय जनता पार्टी (भाजपा) की केंद्रीय चुनाव समिति (CEC) को बिहार में आगामी विधानसभा चुनाव के लिए उम्मीदवारों की सूची पर चर्चा करने के लिए शनिवार शाम को यहां मिलने के लिए स्लेट किया गया है। आगामी चुनावों को लेकर भाजपा की यह दूसरी सीईसी बैठक होगी।
यह भी पढ़ें:- सऊदी नेतृत्व वाले गठबंधन ने दो विस्फोटक युक्त ड्रोन को रोका
विशेष रूप से, भाजपा ने इस सप्ताह के शुरू में औपचारिक रूप से विकासल इन्सान पार्टी (वीआईपी) को राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (राजग) में शामिल किया और पार्टी को बिहार चुनाव के लिए सहयोगी दलों के बीच सीट वितरण के रूप में 11 सीटें सौंपी। राज्य में अत्यंत पिछड़ा वर्ग (EBC) के बीच प्रभाव रखने वाली पार्टी को लोक जनशक्ति पार्टी (LJP) के प्रतिस्थापन के रूप में देखा जाता है, जिसने हाल ही में राज्य में NDA छोड़ दिया है।
दूसरी ओर, जनता दल-युनाइटेड (जेडीयू) ने इस हफ्ते की शुरुआत में बिहार विधानसभा चुनाव के लिए 115 उम्मीदवारों की सूची जारी की थी। दिलचस्प बात यह है कि पार्टी ने अपने मौजूदा विधायकों में से 11 को टिकट देने से इंकार कर दिया है। भाजपा और जेडीयू ने 243 सदस्यीय विधानसभा में क्रमशः 121-122 सीटों पर चुनाव लड़ने पर सहमति जताई थी। जेडी-यू, जिसके पास समझ के अनुसार 122 सीटें हैं, ने अपने कोटे से जितिन राम मांझी के हिंदुस्तानी आवाम मोर्चा को सीटें दी हैं। राज्य में चुनाव 28 अक्टूबर से शुरू होने वाले तीन चरणों में होंगे और नतीजे 10 नवंबर को घोषित किए जाएंगे।
https://kisansatta.com/bjps-second-cec-meeting-results-will-be-announced-on-november-10/ #LJP, #NDA, #BiharPolls, #BiharVidhanSabha, #CEC, #EBC, #JDU, #NarendraModi #LJP, #NDA, bihar polls, bihar vidhan sabha, CEC, EBC, JDU, narendra modi In Focus, State, Top, Trending #InFocus, #State, #Top, #Trending KISAN SATTA - सच का संकल्प
0 notes