Tumgik
#चंद्रकांत खैरे
mhlivenews · 3 months
Text
ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार का? खैरे 'गुरुजी' म्हणतात...
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली नाही, तर जनतेचीच तशी मागणी आहे. जनताच म्हणते तुम्ही उभे राहा. उमेदवारीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.आमदार संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर खैरे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Ramesh Bornare : चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याची 20 वर्षे वाया घालवली, आमदार रमेश बोरनारे यांची घणाघाती टीका, काय दिले खैरेंना ओपन चॅलेज..
Ramesh Bornare : चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याची 20 वर्षे वाया घालवली, आमदार रमेश बोरनारे यांची घणाघाती टीका, काय दिले खैरेंना ओपन चॅलेज..
Ramesh Bornare : चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याची 20 वर्षे वाया घालवली, आमदार रमेश बोरनारे यांची घणाघाती टीका, काय दिले खैरेंना ओपन चॅलेज.. औरंगाबाद : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेत सत्तांतरानंतर आणि फाटाफुटीनंतर समीकरणे बदलली आहेत. रस्सीखेचमध्ये शिंदे गटाने (Shinde Group) जास्तीत जास्त आमदार ओढल्याने जिल्ह्याच्या राजकारणात दोन्ही गटात सामना रंगला आहे. मुंबईनंतर सर्वाधिक घडामोडी सध्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएची २९० जागांसह बहुमताकडे वाटचाल-२३४ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार पुढे.
महाराष्ट्रातून अनिल देसाई, नारायण राणे, सुनील तटकरे, अनूप धोत्रे, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, हेमंत सावरा, तसंच गोवाल पाडवी विजयी.
औरंगाबादहून संदिपान भुमरे यांना एक लाखावर तर बीडमधून पंकजा मुंडेंना २२ हजार मतांची आघाडी-जालन्यातून रावसाहेब दानवे पिछाडीवर.
आणि
देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीकडून व्यक्त.
****
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएची बहुमताकडे वाटचाल दिसून येत आहे. त्यांना जवळपास २९० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर २३४ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्षानं १७, काँग्रेसनं चार, जनता दलानं दोन, तर शिवसेना ठाकरे गट, आम आदमी पक्ष आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चानं प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
भाजपनं २२७ जागांवर आघाडी मिळवली असून, सर्वात मोठा पक्ष ठरण्याकडे भाजपची वाटचाल सुरू आहे. काँग्रेस ९४ जगांवर आघाडीवर असून, इतर पक्षांचे उमेदवार १८ जागांवर आघाडीवर आहेत.
****
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी काँग्रेस सर्वाधिक १२ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ११, शिवसेना ठाकरे गट दहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सात, शिवसेना सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
****
दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई ५३ हजार ३८४ मतांनी विजयी झाले.
****
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून स्मिता वाघ यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे.
****
रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या एकूण २४ फेऱ्या झाल्यानंतर राणे यांच्याकडे जवळपास ४० हजार मतांची आघाडी आहे.
****
पालघर मध्ये भाजपचे हेमंत सावरा एक लाख ८३ हजार ३८६ मतांनी विजयी झाले. मतमोजणीच्या एकूण २९ फेऱ्याअंती सावरा यांना सहा लाख २०८ मतं मिळाली.
****
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी एक लाख ५९ हजार १२० मतांनी विजयी झाले. पाडवी यांना सात लाख ४५ हजार ९९८, तर भाजपच्या हिना गावित यांना पाच लाख ८६ हजार ८७८ मतं मिळाली.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे एक लाखांहून अधिक मताधिक्यानं आघाडीवर आहेत. भुमरे यांना आतापर्यंत तीन लाख ४४ हजार ६२३, एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल यांना दोन लाख ६२ हजार ९०६, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख १४ हजार १९७ मतं मिळाली आहेत.
****
बीड लोकसभा मतदारसंघात २५व्या फेरीअंती महायुतीच्या पंकजा मुंडे २२ हजार ५२१ मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत मुंडे यांना पाच लाख ९७ हजार ७९३, तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांना पाच लाख ६७ हजार ३२२ मतं मिळाली.
****
जालना लोकसभा मतदार संघात आतापर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार महायुतीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी ६० हजारांहून अधिक मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. काळे यांना आतापर्यंत चार लाख ३२ हजार ३३२, तर भाजपाचे रावसाहेब दानवे यांना तीन लाख ७१ हजार ७७६ मतं मिळाली.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या २० व्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना दोन लाख ५७ हजार मतांची आघाडी मिळवली आहे.
****
परभणी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संजय जाधव ६२ हजार ४४४ मतांनी आघाडीवर आहेत. जाधव यांना आतापर्यंत दोन लाख १९ हजार ९०, तर महायुतीचे महादेव जानकर यांना एक लाख ५६ हजार ६४६ मतं मिळाली आहेत.
परभणीच्या मतदारांनी जातीवाद करणाऱ्यांना नाकारल्याची प्रतिक्रिया संजय जाधव यांनी दिली आहे -
ह्या विजयाचं श्रेय माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांना. ज्यांनी ज्यांनी जातीयवाद केला, त्यांना जनतेनं नाकारलं. त्यामुळे जातीयवादावर आणि धर्माच्या नावावर एखादेवेळेस ठीक होतं, पूर्वीच्या काळात. पण आता जातीपातीच्या नावावर राजकारण करून मतं मिळवत नसतात. सर्वसमावेशक असंच राजकारण करावं लागतं ज्यांना निवडणुका लढायच्या आहेत, जिंकायच्या आहेत, त्यांनी सगळ्यांना घेऊनच चालायची भूमिका ठेवली पाहिजे. जातीच्या नावावर मतं मागितल्यानंतर जसं आज पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यांना तशाच पद्‌धतीची भूमिका मतदार हा ठरवत असतो.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. आष्टीकर यांनी आकाशवाणी बोलतांना ही प्रतिक्रिया दिली.
हा विजय माझा नसून हा सर्वसामान्य माण���ाचा विजय आहे. महाविकास आघाडीचा विजय आहे. या महाराष्‍ट्रामध्ये अतिशय संवेदनशील आणि आमचे कुटुंबप्रमुख उद्‌धवसाहेब, माननीय शरद पवार साहेब, काँग्रेसचे नेते सर्व मंडळीचा हा विजय आहे असं मी मानतो. हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. जनतेने खूप मनाभावतून मतदान केलेलं आहे. खूप विचारपूर्वक मतदान केलेलं आहे. आणि मी सर्व जनतेच्या समोर नतमस्तक होतो.
****
नागपूर लोकसभा मतदार संघात बाराव्या फेरीनंतर महायुतीचे नितीन गडकरी ७७ हजार ९५९ मतांनी आघाडीवर आहेत.
अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अनुप धोत्रे ४० हजार १२ मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे अभय पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला.
****
मावळ लोकसभा मतदारसंघात २२व्या फेरीअंती महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी एक लाख ३१२ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे.
****
चंद्रपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रतिभा धानोरकर यांनी एक लाख ६९ हजार ६४० मतांची आघाडी घेतली आहे. आतापर्यंत धानोरकर यांना चार लाख ५८ हजार ७०, तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना दोन लाख ८८ हजार ४३० मतं मिळाली आहेत.
****
रायगड लोकसभा मतदार संघातून महायुतीचे सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीचे अनंत गिते यांचा ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला. तटकरे यांना पाच लाख आठ हजार ३५२, तर गीते यांना चार लाख २५ हजार ५६८ मतं मिळाली.
****
मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तिसर्यांदा विजयी झाले. बारणे यांना सहा लाख ९२ हजार १०१, तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांना पाच लाख ९५ हजार ५४२ मतं मिळाली.
****
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शाहू महाराज छत्रपती यांनी विजयी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत शाहू महाराजांना चार लाख २४ हजार २४९, तर महायुतीचे संजय मंडलिक यांना तीन लाख ३१ हजार ६५५ मतं मिळाली आहेत.
****
हातकणंगले मतदारसंघातही महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आघाडीवर आहेत.
****
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महायुतीचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत.
****
देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभ��नंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही जागा आमच्या कमी फरकाने गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला, त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
ठाण्यात नरेश म्हस्के यांनी शिवसेनेचा गड राखला असून, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून, मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
मै दावे के साथ कहता हूं, मोदीजी की सरकार नही बनेगी। मोदीजी ने सबसे पहले इस्तिफा देना चाहिये। मोदी हार गये है। भारतीय जनता पार्टी हार गई है। आगे तोडफोड करके सरकार बनाने की कोशिश की तो जनता सडक पर उतरेगी। बीजेपी को बहुमत नही है, बीजेपी हार गई है।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले…
तानाशाह व्यवस्था को सत्ता से बाहर निकालने का जो मार्ग बनाया था, और उसका नेतृत्व हमारे नेता राहुल गांधीजी ने कन्याकुमारी से कश्मीर जो भारत जोडो यात्रा की थी, मणिपूर से मुंबई जो न्याय यात्रा की थी, और राहुल गांधीजी के नेतृत्व मे जो देश की जनता उनके साथ खडी हुई। और उसीका नतीजा है, की आज देश मे परिवर्तन की लहर आप देख रहे हो।  
****
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून, देश पातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडिया आघाडीची बैठक उद्या दिल्लीमध्ये होणार असून, या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
0 notes
imranjalna · 2 months
Text
Loksabha election : छत्रपती संभाजी नगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी; दोन मोठ्या नेत्यांसमोर कसा लागणार निभाव?
मुंबईः छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे रिंगणात आहेत. छत्रपती संभाजी नगरसाठी शिवसेनेकडून कोण उमेदवार असेल, याचे तर्क लढवले जात होते. ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी घोषित केल्याने त्यांना लढत देणारा उमेदवार शिवसेनेने जाहीर केला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 2 months
Text
महाराष्ट्र की किन सीटों पर बीजेपी, शिवसेना, एनसीपी में खींचतान? अमित शाह ही निकालेंगे सलूशन
मुंबई: बीजेपी और एकनाथ शिंदे शिवसेना के बीच ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नासिक, संभाजीनगर और धाराशिव सहित छह लोकसभा सीटों को लेकर गतिरोध जारी है। समस्या को सुलझाने के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस के बीच अब तक तीन दौर की बातचीत हो चुकी है, लेकिन कोई सहमति नहीं बन पाई है। दोनों ही दल इन सीटों पर जीत की संभावना का दावा करते हुए अपने रुख पर अडिग हैं। दोनों दलों के अंदरूनी सूत्रों ने बताया कि सीएम शिंदे और डिप्टी सीएम फडणवीस ने संकेत दिया है कि अब इसका समाधान केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के हस्तक्षेप के बाद ही निकल पाएगा।छह सीटें कौन सी?इन छह सीटों में से जून 2022 में विभाजन के बाद ठाणे पर शिवसेना यूबीटी का, पालघर पर शिवसेना (एकनाथ शिंदे के नेतृत्व में) का, रत्नागिरी-सिंधुदुर्ग पर शिवसेना यूबीटी का, नासिक पर एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना का, हाल तक उस्मानाबाद कहे जाने वाले धाराशिव पर शिवसेना यूबीटी और संभाजीनगर पर एआईएमआईएम का कब्जा है।ठाणे सीट छोड़ने को तैयार नहीं शिंदेबीजेपी ने ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर और नासिक पर दावा किया है, जबकि शिंदे गुट भी इन सीटों पर अपना दावा ठोक रहा है। दोनों ही दल मोदी लहर और मोदी की गारंटी पर सवार होकर अपनी जीत की संभावनाओं का दावा करते हैं। सीएम शिंदे प्रतिष्ठा का सवाल मानकर ठाणे सीट छोड़ने को तैयार नहीं हैं। ठाणे सीएम शिंदे का गृह क्षेत्र है। दूसरी ओर बीजेपी का कहना है कि शिवसेना में विभाजन के बाद शिंदे गुट के पास शिवसेना यूबीटी के वर्तमान सांसद राजन विचारे को टक्कर देने के लिए कोई मजबूत उम्मीदवार नहीं है।रत्नागिरी-सिंधुदुर्ग को लेकर शिंदे पर भारी दबावउद्योग मंत्री उदय सामंत और उनके भाई किरण सामंत का रत्नागिरी-सिंधुदुर्ग सीट बीजेपी के लिए न छोड़ने को लेकर सीएम शिंदे पर भारी दबाव है। उनका कहना है कि इस सीट पर अपनी पार्टी का उम्मीदवार खड़ा करना चाहिए। लेकिन बीजेपी के पूर्व केंद्रीय मंत्री नारायण राणे खुद इस सीट से उम्मीदवार बनने को इच्छुक हैं। उन्हें उम्मीद है कि वह यह सीट शिवसेना यूबीटी से छीन सकते हैं।पालघर-औरंगाबाद में भी यही हाल पालघर में भी बीजेपी अपनी बढ़ती उपस्थिति के साथ-साथ आरएसएस और उससे जुड़े संगठनों के काम के कारण जीतने को लेकर आश्वस्त है। बीजेपी को पालघर में हितेंद्र ठाकुर के नेतृत्व वाली बहुजन विकास अघाड़ी से समर्थन की उम्मीद है। इसी तरह हाल तक औरंगाबाद कहे जाने वाले संभाजीनगर में शिंदे गुट ने पार्टी के मंत्री संदीपन भामरे या मराठा आरक्षण आंदोलन के कार्यकर्ता विनोद पाटिल को उम्मीदवार बनाने पर विचार कर रहा है। बीजेपी को जीत का भरोसादूसरी ओर बीजेपी भी इस सीट पर अपनी जीत को लेकर आश्वस्त है। पार्टी का मानना है कि वह विभाजित विपक्ष और शिवसेना यूबीटी की गुटबाजी का फायदा उठा सकती है। केंद्रीय मंत्री भागवत कराड संभाजीनगर में भाजपा के संभावित उम्मीदवार हैं। शिवसेना यूबीटी ने पूर्व सांसद चंद्रकांत खैरे को अपना उम्मीदवार बनाने की घोषणा की है।एनसीपी के नासिक पर दावे से टेंशन और बढ़ीइसके अलावा अजित पवार के नेतृत्व वाली एनसीपी के नासिक पर दावे ने सीट-बंटवारे की प्रक्रिया को और अधिक जटिल बना दिया है। एनसीपी मंत्री और समता परिषद के संस्थापक छगन भुजबल ने दावा किया है कि उनकी उम्मीदवारी का प्रस्ताव किसी और ने नहीं, बल्कि बीजेपी के वरिष्ठ नेताओं ने किया है। मौजूदा सांसद हेमंत गोडसे ने सीट-बंटवारे की प्रतीक्षा किए बिना अपना अभियान शुरू कर दिया है, जबकि भुजबल को अपनी पार्टी से टिकट मिलने का भरोसा है। भुजबल ने साफ कर दिया है कि वह नासिक सीट पर बीजेपी के कमल पर नहीं, बल्कि अपनी पार्टी के घड़ी चुनाव चिह्न पर चुनाव लड़ेंगे। लेकिन बीजेपी उनका समर्थन नहीं कर रही।धाराशिव सीट का क्या पेच?जहां तक धाराशिव सीट का सवाल है, शिवसेना यूबीटी ने पहले ही मौजूदा सांसद ओमराजे निंबालकर को अपना उम्मीदवार बनाया है। उन्होंने चुनाव प्रचार भी शुरू कर दिया है। यहां से बीजेपी की ओर से पार्टी विधायक और पूर्व मंत्री राणा पाटिल के मैदान में उतरने की संभावना है। जबकि शिंदे गुट को एक उपयुक्त उम्मीदवार ढूंढना मुश्किल हो रहा है, जो ओम राजे निंबालकर को टक्कर दे सके। अजित पवार के नेतृत्व वाली राकांपा को धाराशिव सीट मिलने की उम्मीद है। इसके लिए पार्टी ने पहले ही तीन नामों को शॉर्टलिस्ट कर लिया है। इनमें पार्टी विधायक सतीश चव्हाण और विक्रम काले व जिला पदाधिकारी सुरेश बिराजदार शामिल हैं। http://dlvr.it/T4w80T
0 notes
vishwasdgaikwad · 10 months
Video
youtube
भीम क्रांतीच्या उसळल्या लाटा,कवी मिलिंद आहेर शहापूर,गायक चंद्रकांत खैरे
0 notes
rahulmarathiblog · 1 year
Text
नितीन गडकरी यांचीच भाजपमध्ये घुसमट , कोणी केलाय दावा ?
उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेत एक खळबळजनक दावा केलेला असून त्यामध्ये नितीन गडकरी यांची भाजपमध्ये सध्या घुसमट होत असून भविष्यात त्यांना बाजूला सारण्यात येणार आहे अशी चर्चा सुरू असल्याचे देखील वक्तव्य केलेले आहे. नितीन गडकरी हे भाजपचे जुने जेष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील खासदारांची काम करणारे ते एकमेव मंत्री होते मात्र त्यांना सध्या काम करू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
नितीन गडकरी यांचीच भाजपमध्ये घुसमट , कोणी केलाय दावा ?
उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेत एक खळबळजनक दावा केलेला असून त्यामध्ये नितीन गडकरी यांची भाजपमध्ये सध्या घुसमट होत असून भविष्यात त्यांना बाजूला सारण्यात येणार आहे अशी चर्चा सुरू असल्याचे देखील वक्तव्य केलेले आहे. नितीन गडकरी हे भाजपचे जुने जेष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील खासदारांची काम करणारे ते एकमेव मंत्री होते मात्र त्यांना सध्या काम करू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
Chandrakant Kaire : मा. खा. चंद्रकांत खैरे यांचा सत्तारांच्या मतरसंघात ज...
0 notes
nandedlive · 2 years
Text
एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्यास प्रत्येकी ‘इतके’ रूपये मिळणार?
Tumblr media Tumblr media
औरंगाबाद | पैसे देऊन शिंदे गटाचे (Eknath Shinde Dussehra Melava) आमदार दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवत आहेत, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं. शिंदे गटाचे आमदार गद्दार आहेत, त्यांची शिवसैनिकांशी बरोबरी होऊ शकत नाही, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलीये. इतकंच नव्हे तर गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये शिंदे गटाचे आमदार देत आहेत Read the full article
0 notes
mhlivenews · 3 months
Text
दोघेही तातडीनं मुंबईला या! उद्धव ठाकरेंचं फर्मान; तणातणी वाढली, दिलजमाई होणार?
मुंबई/छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं जाहीर केल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीसमोर जागावाटपाचं आव्हान आहे. याशिवाय पक्षांतर्गत नाराजीमुळेही सत्ताधारी आणि विरोधक अडचणीत आहेत. आधीच पक्षफुटीमुळे बॅकफूटवर गेलेल्या उद्धव ठाकरेंसमोर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये नवी समस्या निर्माण झाली आहे. माजी खासदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात संघर्ष पेटला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘दाढी’ असा उल्लेख करत टीका केली
चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘दाढी’ असा उल्लेख करत टीका केली
चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘दाढी’ असा उल्लेख करत टीका केली शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘दाढी’ असा उल्लेख करत टीका केली आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान युवासेनेच्या सभेमध्ये भाषणादरम्यान खैरे यांनी महाविकास आघाडी सरकार पडत नसल्याने … शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी सुमारे तीनशे जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २३० जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास १९ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
उत्तरप्रदेशात भाजपला ३४ तर समाजवादी पक्षाला ३५ जागांवर सध्या आघाडी आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दलाला १४, भाजपला ११ तर लोकजनशक्ती पक्षाला पाच जागांवर आघाडी आहे. तर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला पाच जागांवर आघाडी आहे.
पंजाबात काँग्रेसला सात तर आम आदमी पक्षाला तीन जागांवर आघाडी आहे. हरियाणात काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागांवर आघाडी आहे. झारखंडमध्ये सर्वाधिक ९ जागांवर भाजप आघाडीवर आहे.
मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर, उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर तर हिमाचल प्रदेशात सर्व चार जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
दक्षिण भारतात कर्नाटकातून मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं दिसून येतं आहे. कर्नाटकात भाजप १६, काँग्रेस १० तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेशात तेलगूदेशम पक्ष सर्वाधिक १६ जागांवर, तमिळनाडूत द्रविड मुनेत्र कळघम सर्वाधिक २१ जागांवर, केरळमध्ये काँग्रेस सर्वाधिक १२ जागांवर तर तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ मतदार संघात आघाडीवर आहेत.
गोव्यातल्या दोन जागांपैकी भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.
****
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २० जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी २७ जागांवर आघाडी मिळवली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे जवळपास ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसऱ्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात नोटा ला एक हजार ५९५ मतं मिळाली आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. जालना मधून महाविकास आघाडीचे कल्याण काळे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत.
नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा-गोंदिया मधून महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळ��, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महायुतीच्या नवनीत राणा, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, गडचिरोली - चिमुर मधून महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर असून, भाजप नेत्या केंद्रीय मंत्री भारती पवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नाशिक मधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महायुतीचे सुजय विखे पाटील, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील, तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अमोल किर्तीकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत. 
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"पान टपरीवाल्याला गोधडी दाखवणार", चंद्रकांत खैरेंच्या गुलाबराव पाटलांवरील टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले... | Girish Mahajan comment on criticism of Gulabrao Patil by Chandrakant Khaire
“पान टपरीवाल्याला गोधडी दाखवणार”, चंद्रकांत खैरेंच्या गुलाबराव पाटलांवरील टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले… | Girish Mahajan comment on criticism of Gulabrao Patil by Chandrakant Khaire
शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी “आम्ही शिवसेनेत होतो तेव्हा आदित्य ठाकरे गोधडीतही नव्हते,” असं म्हणत जोरदार टीका केली. त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच “पान टपरीवाल्याला गोधडी दाखवतो,” असं प्रत्युत्तर दिलं. यावर आता भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते शुक्रवारी (९…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
' खरे तर शिवसेना तुमच्यामुळेच फुटली ' , राज ठाकरेंना शिवसेनेकडून प्रत्युत्तर
‘ खरे तर शिवसेना तुमच्यामुळेच फुटली ‘ , राज ठाकरेंना शिवसेनेकडून प्रत्युत्तर
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना खडे बोल सुनावले असून त्यामध्ये ‘ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तुमचे मोठे बंधू आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल असे बोलू नये खरे तर शिवसेना तुमच्यामुळेच फुटलेली आहे ‘ असा टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली असा केलेला आरोप पूर्णतः चुकीचा आहे असेही चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले. राज ठाकरे यांनी एका चॅनलला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
' खरे तर शिवसेना तुमच्यामुळेच फुटली ' , राज ठाकरेंना शिवसेनेकडून प्रत्युत्तर
‘ खरे तर शिवसेना तुमच्यामुळेच फुटली ‘ , राज ठाकरेंना शिवसेनेकडून प्रत्युत्तर
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना खडे बोल सुनावले असून त्यामध्ये ‘ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तुमचे मोठे बंधू आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल असे बोलू नये खरे तर शिवसेना तुमच्यामुळेच फुटलेली आहे ‘ असा टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली असा केलेला आरोप पूर्णतः चुकीचा आहे असेही चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले. राज ठाकरे यांनी एका चॅनलला…
Tumblr media
View On WordPress
0 notes