Tumgik
#बसत
Text
सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासूरवाडी कोल्हापूरला बसत आहेत
सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासूरवाडी कोल्हापूरला बसत आहेत
सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासूरवाडी कोल्हापूरला बसत आहेत कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सीमावाद चिघळलेला असतानाच कन्नड संघटनांनी 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली होती. हिरेबागवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली.याच पार्श्वभूमीवर आता…
View On WordPress
0 notes
gop-al · 1 year
Text
आपला दृष्टीकोन भगवदगीता हा महान ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मोक्षप्राप्तीचे साधन सांगितले आहे.याची सुरवात कशी झाली द्वापारयुग संपत आले होते आणि कलीयुगाची सुरवात होणार होती. राजा परीक्षित हा शिकारीला जात असतांना तेथे त्याना कली भेटला,कली म्हणजे वाईट वृत्तीची सुरवात.कली हा आपल्या वाईट गुणाचा प्रभाव राजावर टाकून शरण आलो आहे माझेवर दया Iकरा व मला या संसार रुपी दुनियेत जागा द्या,असे म्हणाला.तर राजा त्याला, तू जिथं वाईट कामे होतात तिथं, जिथं मादक पदार्थ भेटीतील, आणि जिथं हिंसा असेल तिथं, अशा ठिकाणी राहण्यास सांगितले.कली हुशार होता. तो म्हणाला अजून एक जागा द्यावी.तर राजा बोलला सोन्यामध्ये वास कर, असे सांगितले.त्यावेळी राजा च्या राजमुकुट मध्ये कली जातो व वाईट बुद्धी राजाला पुरवितो व स्वतः,व राज्य च्या विनाशास कारणीभूत ठरतो ही कथा सर्वांना माहीत आहे. भागवत कथा या पासूनच सुरू होते. कथेला अनुसरून मला एक सुचले आज आपण सध्या कलियुगात जीवन जगत आहोत,घृणा,हिंसाचार,द्वेष,जागतिक युद्ध, हे सर्व कलीचे गुण आपल्याला पाहायला मिळतात समाजाचे हाल हाल होत आहेत. कधी न बघितलं ते आजच्या काळात पाहायाला मिळतं परंतु एवढे वाईट होत असताना सुद्धा अशाही काळात जग जिंकेल, 100 कौरव असतांना ही 5 पांडव चा विजय होतो सत्य परेशान हो सकता है पराजित नही, या युगात हरिनाम (सकारत्मक दृष्टीकोन) दिला आहे आणि त्याचे भरवशावर जग जिवंत आहे. रात्र आहे तसा दिवस आहे.काही रात्रीच्या काळ्या काळोखाचा विचार करत आता आपले कसे होईल म्हणून स्वतःचे आयुष्य गमावून बसत आहेत.आता हीच रात्र असाच काळोख आणि अशीच भयावह शांतता आपल्या जीवनात असणार आहे. आपण आता जिंकूच शकत नाही,आणि तो रात्रीचा तो मदमस्त झालेले काळ आपल्याला अजुनही त्या अंधारात जणू ढकलत आहे असा आजचा झालेला आपला दृष्टीकोन आहे. परंतु त्या मदमस्त झालेल्या अंधकाराला हे माहीतच नाही की सकारात्मक रुपी किरणांची पहाट होणार आहे आणि अंधकार समूळ नायनाट करणार आहे आणि तो आशेचा उजाळा सुद्धा त्याचे अस्तित्व दाखवणार आणि त्याला ही त्याचा अभिमान होणार आणि तो ही गर्वाने बोलणार आहे मी आशेचे किरण आहे,आणि हेच माझे अस्तित्व आहे. रात्र सुद्धा आपल्या जीवनात आहे आणि दिवस सुद्धा आपल्या जीवनात आहे. आता महत्वाचा आहे तो आपला दृष्टीकोन आपल्याला त्यासंकटाकडे कसे बघायचे आहे रात्र म्हणून,की दिवस म्हणून…. जीवन आपले आहे आपल्याला जगायचे आहे नैराश्याच्या गर्द छायेत न जाता आशेच्या किरणांचा स्वीकार करत कलियुगात मिळालेलं हरिनाम(सकारत्मक विचार) चा वापर करूया आणि दुःख ,संकट दूर करूया चला सकारात्मक होऊया. घरीच रहा मस्त रहा.
गोपाल मुकुंदे
आपला दृष्टीकोन
2 notes · View notes
shobha12sblog · 25 days
Text
���ाप खूप वाढली आहेत म्हणून विश्वास बसत नाही पण संत नेहमी खरच सांगतात | Sa...
youtube
0 notes
vishnulonare · 25 days
Text
पाप खूप वाढली आहेत म्हणून विश्वास बसत नाही पण संत नेहमी खरच सांगतात | Sa...
youtube
अवश्य ऐका हा शार्ट सत्संग: पापं खुप वाढली आहेत म्हणून विश्वास बसत नाही पण संत नेहमी खरच सांगतात | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
profnarayanaraju · 1 month
Video
youtube
Sri Ramcharit Manas, Sundarkand, pad 47 | तब लगि हृदयँ बसत खल नाना । पद ...
0 notes
seedharam · 2 months
Text
#सतभक्ति_संदेश...
गुरू समान दाता नहीं, याचक शिष्य समान *
तीन लोक की संपदा, सो गुरू दीन्हा दान **
सन्त शिरोमणि बसत हैं, चरण कमल भगवान *
गरीबदास, सतगुरू बिना, कोई ना पावे जान **
देव दूर्लभ अपने अनमोल मानव जीवन को सफल करने के लिए जगत के तारणहार, तत्वदर्शी सन्त,सच्चे सद्गुरू "#सन्त_रामपाल_जी_महाराज" से निःशुल्क नाम दीक्षा लेने के लिए हमें इस मोबाइल नम्बर पर मिस्ड कॉल करें.....
81938 19381
Tumblr media
0 notes
pradeepdasblog · 5 months
Text
( #Muktibodh_part162 के आगे पढिए.....)
📖📖📖
#MuktiBodh_Part163
हम पढ़ रहे है पुस्तक "मुक्तिबोध"
पेज नंबर 313-314
‘‘पुरी के जगन्नाथ मंदिर में राम सहाय पाण्डेय के पैर को गर्म प्रसाद से
जलने से काशी में बैठे कबीर जी ने बचाया‘‘
◆ पारख के अंग की वाणी नं. 710-725 :-
मनसा वाचा कर्मणा, षटदर्शन खटकंत।
गरीबदास समझे नहीं, भरमे भेष फिरंत।।710।।
सहज मते सतगुरु गये, शाह सिकंदर पास।
गरीबदास आसन दिया, संग तहां रैदास।।711।।
पग ऊपरि जल डारि करि, हो गये खडे कबीर।
गरीबदास पंडा जर्या, तहां पर्या योह नीर।।712।।
जगन्नाथ जगदीश का, जरत बुझाया पंड।
गरीबदास हर हर करत, मिट्या कलप सब दंड।।713।।
शाह सिकंदरकूं कह्या, कहा किया येह ख्याल।
गरीबदास गति को लखै, पंड बचाया ततकाल।।714।।
तुरतही पती लिखाय करि, भेज्या सूत्रा सवार।
गरीबदास पौंहचे तबै, पंथ लगे दशबार।।715।।
जगन्नाथके दर्श करि, दूत पूछि हैं पंड। गरीबदास कैसैं जर्या, कहौ बिथा पग हंड।।716।।
पंडा कहै सु दूतसैं, या बिधि दाझ्या पांय।
गरीबदास अटका फुट्या, बेगही दिया सिराय।।717।।
किन बुझाया मुझि कहौ, सुनि पंडा योह पांव।
गरीबदास साची कहौ, ना कछु और मिलाव।।718।।
पंड कहै सोई साच मानि, सुनौं हो दूत मम बीर।
गरीबदास यहां खडे़ थे, डार्या नीर कबीर।।719।।
कहौ कबीर कहां बसत है, कौंन जिन्हौंकी जाति।
गरीबदास पंडा कहै, ज्यूंकी त्यूंही बात।।720।।
वै कबीर काशी बसैं, जाति जुलहदी तास।
गरीबदास दर्शन करैं, जगन्नाथकै दास।।721।।
नितही आवत जात है, जगन्नाथ दरबार।
गरीबदास उस जुलहदीकूं, पंडा लिया उबार।।722।।
पंडेकूं पतीया लिखी, जो कछु हुई निदान।
गरीबदास बीती कही, लिखि भेज्या फुरमान।।723।।
आये काशी नगर में, दूत कही सत गल।
गरीबदास इस जुलहदीकी, बड़ी मजल जाजुल।।724।।
शाह सिकंदर सुनि थके, याह अचरज अधिकार।
गरीबदास उस जुलहदीका, नित करि हैं दीदार।।725।।
◆ सरलार्थ :- एक दिन शाम के समय परमेश्वर कबीर जी अपने साथ संत रविदास जी को लेकर राजा बीरदेव सिंह बघेल के दरबार में गए। उस दिन दिल्ली के सम्राट सिकंदर लोधी भी वहाँ आए हुए थे। सिकंदर लोधी पूरे भारत का शासक था, वह महाराजा था। काशी नरेश बीरदेव सिंह बघेल छोटे राजा थे जो दिल्ली के बादशाह के आधीन होते थे। दोनों संतों को बैठने के लिए आसन दिया गया। कुछ देर दोनों राजाओं के साथ परमात्मा की चर्चा की। फिर अचानक शीघ्रता से कबीर परमेश्वर जी ने खड़ा होकर अपने लोटे का जल अपने पैर के ऊपर डालना प्रारम्भ कर दिया। सिकंदर ने पूछा प्रभु! यह क्या किया अपने पैर के ऊपर पानी डाला, इसका कारण बताईये। कबीर जी ने कहा कि पुरी में जगन्नाथ के मन्दिर में एक रामसहाय नाम का पाण्डा पुजारी है। वह भगवान का खिचड़ी प्रसाद बना रहा था। उसको उतारने लगा तो अति गर्म खिचड़ी उसके पैर के ऊपर गिर गई। वह चिल्लाकर अचेत हो गया था। यह बर्फ जैसा जल उसके जले हुए पैर पर डाला है, उसके जीवन की रक्षा की है अन्यथा वह मर जाता। जगन्नाथ जी का मंदिर उड़ीसा प्रान्त में पुरी शहर में है जो बनारस से लगभग एक हजार किलोमीटर दूर है। यह बात राजा सिकंदर तथा बीरदेव सिंह बघेल के गले नहीं उतरी। कबीर जी को बताए बिना उसकी जाँच करने के आदेश दे
दिए। दो सैनिक ऊँटों (camels) पर सवार होकर पुरी में गए। 10 दिन जाने में लगे। पुरी में जाकर पूछा कि रामसहाय पाण्डा कौन है? उसको बुलाया गया। सिपाहियों ने पूछा कि
क्या आपका पैर खिचड़ी से जला था? उत्तर मिला-हाँ। प्रश्न किया कि किसने ठीक किया? उत्तर मिला कि कबीर जी यहाँ पास ही खड़े थे, उन्होंने करमण्डल से हिमजल डाला था।
उससे मेरी जलन बंद हो गई। यदि वे जल नहीं डालते तो मेरी छुट्टी हो गई थी, मैं अचेत हो गया था। प्रश्न-क्या समय था? शाम के समय सूर्य अस्त से लगभग एक घण्टा पहले। अन्य उपस्थित व्यक्तियों ने भी साक्ष्य दिया। सिपाहियों ने कहा सब लिखकर दस्तखत-अंगूठे लगाओ। रामसहाय पाण्डे ने तथा वहाँ के अन्य पुजारियों ने बताया कि कबीर जी तो नित्य-प्रतिदिन मन्दिर में आते हैं। सर्व प्रमाण लेकर-सुनकर दोनों सिपाही वापिस आए और सच्चाई बताई। दोनों राजा कबीर जी की कुटिया पर गए। दण्डवत प्रणाम किया तथा अपने
अविश्वास रूपी अपराध की क्षमा माँगी। बताया कि आप सत्य कह रहे थे। आप जी ने ही जगन्नाथ मंदिर के रामसहाय पाण्डे के पैर को जलने से बचाया था। हमने अपनी तसल्ली
के लिए दो सैनिक भेजकर पता कराया है। आप स्वयं वह खुदा हो जो सातवें आसमान पर बैठा है। आप नर रूप धारण करके पृथ्वी पर लीला करने आए हो। परमेश्वर कबीर जी ने कहा महाराज! आपको यहाँ भी गलती लगी है। मैं तो अल्लाहु अकबर हूँ। मैं करोड़ों
आसमानों के पार सत्यलोक (सतलोक) में तख्त पर विराजमान हूँ। यहाँ मैं आपके सामने खड़ा हूँ। मैं पैगम्बर मुहम्मद को भी मिला था। उन्होंने भी मुझे पहचानने में भूल की थी।
(ब्रह्मबेदी अंग में लिखा है :- ‘‘पाण्डा पाँव बुझाया सतगुरू, जगन्नाथ की बात है।‘‘)
क्रमशः______________
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आध्यात्मिक जानकारी के लिए आप संत रामपाल जी महाराज जी के मंगलमय प्रवचन सुनिए। साधना चैनल पर प्रतिदिन 7:30-8.30 बजे। संत रामपाल जी महाराज जी इस व��श्व में एकमात्र पूर्ण संत हैं। आप सभी से विनम्र निवेदन है अविलंब संत रामपाल जी महाराज जी से नि:शुल्क नाम दीक्षा लें और अपना जीवन सफल बनाएं।
https://online.jagatgururampalji.org/naam-diksha-inquiry
Tumblr media
0 notes
sattakaran · 5 months
Text
संसदेत गोंधळ का झाला?; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले नवीन संसदभवन…
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 08 December 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ;५५ हजार कोटींहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर
छत्रपती संभाजीनगरसह दहा महानगरांमध्ये पिंक रिक्षासंदर्भात आराखडा सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
मराठा आरक्षण लढा अंतिम टप्प्यात-शांततापूर्ण आंदोलनाचं मनोज जरांगे पाटील यांचं  आवाहन
आणि
कुंथलगिरीचा खवा आणि औसा इथल्या कोथिंबिरीला भौगोलिक मानांकन
****
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून नागपुरात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ५५ हजार कोटींहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या मांडल्या. यात जलजीवन मिशनसाठी सर्वाधिक चार हजार २८३ कोटी रुपयांची मागणी आहे. त्यापूर्वी सरकारनं काल तीन अध्यादेश पटलावर सादर केले. कसिनो नियंत्रण आणि करआकारणी, तसंच चिट फंड महाराष्ट्र दुरुस्ती विधेयक, ही दोन विधेयकं काल विधानसभेत सादर करण्यात आली.
****
दुष्काळ तसंच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान या मुद्याकडे लक्ष वेधत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती नाकारत, या मुद्यांवर चर्चेची सूचना देण्यास सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना, विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत, शेतकऱ्याला पूर्ण मदत करण्याची ग्वाही दिली.
‘‘चाळीस तालुके हे केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाले. जे निकषात बसत नाहीत, पण नुकसान झालेलं आहे, राज्य सरकारनं सांगितलं आम्ही आमच्या पैशातनं त्यांना मदत करू. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, मग ते दुष्काळाचं असो, ते अतिवृष्टीचं असो, ते गारपिटीचं असो, अध्यक्ष महोदय, पुन्हा अवकाळी पावसाचं असो, सगळ्या प्रकारची नुकसान भरपाई आम्ही देणारच आहोत.’’
****
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेडनेट आणि पशूधनाचीही मोठया प्रमाणात हानी झाल्याचं सांगत, यासाठीही विम्याची तरतूद करावी, अशी मागणी केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या लाभार्थ्यांसाठी विम्याची योजना लवकरच सुरू करण्यात येईल, याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याचं सांगितलं.
****
राज्यात छत्रपती संभाजीनगरसह दहा महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. नागपूर इथं काल महिलांसाठी रोजगार आणि सुरक्षा यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगरसह मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि कल्याण, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या शहरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्यात येणार आहे.
****
राज्य मागासवर्ग आयोगानं अनुशेष दूर करण्याची शिफारस केली असून, त्या अनुषंगानं विद्यापीठांमधला अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गातला अनुशेष तात्काळ भरण्यात यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नागपूर इथं विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. प्रभावी अंमलबजावणी करून ही मोहिम जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावी, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रेचं काल जालना जिल्ह्यात भारज खुर्द इथं सरंपच लिलाबाई गव्हाणे, ग्रामसेवक राजेश परिहार यांनी यात्रेचं स्वागत केलं. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
****
धाराशिव जिल्ह्यात चव्हाणवाडी गावात काल विकसित भारत यात्रा पोहचली. यावेळी गावकऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती जानूण घेतली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पद्मा राजपूत आणि कायनात कुरैशी या महिलांनी विकसित भारत सकंल्प यात्रेदरम्यान सरकारच्या योजनेचा लाभ झाल्याचं सांगितलं.
****
लातूर महानगरपालिका क्षेत्रात उद्या नऊ तारखेला खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकशे नऊ गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली असून, जवळपास २५ हजारावर नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.
****
मराठा समाजानं इतर मागास प्रवर्गासोबत चांगले संबंध ठेवावेत, असं आवाहन मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ते काल हिंगोली इथं जाहीर सभेत बोलत होते.  समाजघटकांमध्ये राजकीय फायद्यासाठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली. सर्व मराठा समाजाला आज ना उद्या ओबीसी आरक्षण मिळेल, असा विश्वास जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला.
नांदेड जिल्ह्यातल्या बारड इथंही काल जरांगे यांची सभा झाली. मराठा समाजाचा आरक्षण लढा अंतिम टप्प्यात असून, हा लढा शांततेत सुरू ठेवावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, जरांगे यांच्या आज नांदेड जिल्ह्यात वाडी पाटी, मारतळा, नायगाव आणि कंधार इथं सभा होणार आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यातला कुंथलगिरीचा खवा आणि तुळजापूर इथल्या श्रीतुळजाभवानी मातेची पारंपारिक कवड्याची माळ यांना भारत सरकारचं भौगोलिक मानांकन मिळालं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर:
‘‘धाराशिव जिल्ह्यातल्या या कुंथलगिरीच्या खव्याचा आणि कवड्याच्या माळेचा या भौगोलिक मानांकनामुळं ब्रँड तयार होऊन जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक वाढण्यास आणि त्यामुळं रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. धाराशिव सारख्या आकांक्षीत जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा मोठा लाभ होणार आहे.’’
----देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
****
लातूर जिल्ह्यातल्या तीन कृषी उत्पादनांना देखील भौगोलिक मानांकन मिळालं आहे. यामध्ये निलंगा तालुक्यातल्या पानचिंचोलीच्या पटडी चिंचेचा, बोरसुरीच्या बोरसुरी तूर डाळीचा आणि औसा तालुक्यातल्या आशिव इथल्या कास्ती कोथिंबीरचा समावेश आहे. या उत्पादनांना आता कायदेशीर संरक्षण मिळणार असून उत्पादनांच्या निर्यातीलाही चालना मिळणार आहे.
****
या वर्षी गेल्या एक एप्रिल ते सात डिसेंबर या कालावधी दरम्यान छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं चालू वर्षात मालमत्ता आणि पाणीपट्टी करापोटी १०० कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. कोणतीही सूट नसताना कमी कालावधीत एवढा कर वसूल करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा काल ठिकठिकाणी शुभारंभ करण्यात आला.
हिंगोली इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या उपस्थितीत सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाची सुरुवात झाली.
लातूर इथं या कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवार हा आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चित करण्यात आला असल्याची माहिती दिली.
परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ झाला.
****
मतदान जनगाजृतीसाठी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आज नागरिकांशी संवाद साधणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात संध्याकाळी पाच वाजता होणार्या या मुक्त संवादात नागरीकांनी सहभागी होण्याचं आवाहन निवडणूक विभागानं केलं आहे.
****
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्हा देशात आठव्या क्रमांकावर असून ही कामगिरी आणखी उंचावण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याचं जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातल्या पिंपळगाव इथं दहा ग्राहकांनी एक लाख ४९ हजार १२० रुपयांची वीज चोरी केल्याचं उघडकीस आलं आहे. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं महावितरणनं कळवलं आहे.
****
विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. आता पाचवी तसंच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होणं आवश्यक असेल. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. याबाबतचा निर्णय सरकारने जारी केला आहे.
****
केरळ इथल्या सबरीमला जत्रेला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून केरळमधल्या कोट्टयम करता विशेष गाड्या चालवणार आहे. नांदेड - कोट्टयम विशेष गाडी आज सुटणार आहे.
****
0 notes
pradip-madgaonkar · 7 months
Text
Pradip : तू नेहमी एवढा शांत आणि आनंदी कसा असतोस?
Bandya : मी मूर्ख लोकांशी वाद घालत बसत नाही.मी त्यांना ‘हो! तुझं म्हणणं बरोबर आहे!’ एवढंच म्हणतो.
Pradip : पण हे योग्य नाही, आपलं म्हणणं समोरच्याला पटवता आलं पाहिजे.
Bandya : हो! तुझं म्हणणं बरोबर आहे!
😛😛😛😏😏😏😉😉😉🤣🤣🤣
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्यभर हादरे बसत असताना शिवसेनेला नांदेडमध्ये दिलासा; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला भगवा
राज्यभर हादरे बसत असताना शिवसेनेला नांदेडमध्ये दिलासा; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला भगवा
राज्यभर हादरे बसत असताना शिवसेनेला नांदेडमध्ये दिलासा; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला भगवा Nanded Shivsena : जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तरमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Nanded Shivsena : जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तरमध्ये स्वाभिमानी संभाजी…
View On WordPress
0 notes
bandya-mama · 7 months
Text
Pradip : तू नेहमी एवढा शांत आणि आनंदी कसा असतोस?
Bandya : मी मूर्ख लोकांशी वाद घालत बसत नाही.मी त्यांना ‘हो! तुझं म्हणणं बरोबर आहे!’ एवढंच म्हणतो.
Pradip : पण हे योग्य नाही, आपलं म्हणणं समोरच्याला पटवता आलं पाहिजे.
Bandya : हो! तुझं म्हणणं बरोबर आहे!
😛😛😛😏😏😏😉😉😉🤣🤣🤣
0 notes
कबीर, चल मौला के देश को, छाड़ि मुल्क की रीत।
सुन्न शिखर में बसत है, अविगत सत कबीर।।
🌷💞🍁🌷💞🌱🌷🍁💞🌱🌷🍁💞
Spiritual TeacherSaintRampalJi #SpiritualLeaderSaintRampalJi
#SantRampalJi
#KabirlsGod
#TrueWayOfWorship
#LordKabir
#Greatchyren
#TRUEGuru
#SupremeGod
#Sa_news_channel
#SANews
#SANewsChannel
#SaintRampalJi
#KabirisGod #food
#Kabir_is_God #eat #meat
#SupremeGod
#SpiritualSaintRampalJi
#viralreels #viralvideos
#goodvibes #morning #night
#art #TrueWorship_TrueHappiness
Tumblr media
0 notes
kokaniudyojak · 1 year
Text
SBI ATM FRANCHISE BUSINESS IN MARATHI
SBI ATM FRACHISE चा अर्ज तुम्ही इथे करू शकता. SBI ATM FRANCHISE साठी तुम्हाला इंडियाकॅश वेबसाइटवरून अर्ज करावा लागतो. SBI ATM बसवणाऱ्या कंपन्या वेगळ्या असून SBI त्यांची ATM स्वतः बसत नसून दुसऱ्या कंपनीला कंत्राट देऊन ते बसवून घेते. SBI ATM हे इंडिकॅश तसेच मुथूट व इंडिया वन या कंपन्यांसोबत करार करून बसवतात त्यामुळे जर आपल्याला STATE BANK OF INDIA FRANCHISE मिळवायची असेल तर इंडियाकॅश वेबसाइटवरून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 1 year
Text
' मॉनिटायझेशन ' च्या गोंडस नावाखाली फक्त याच बँका राहणार सरकारी
एकीकडे वेगवेगळ्या बँका आणि स्पर्धात्मक वातावरण याचा नागरिकांना काही प्रमाणात फायदा होत होता मात्र मोदी सरकारने गेल्या काही वर्षांपासून जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याचा मोठ्या प्रमाणात फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. केंद्र सरकारने याआधी अनेक सरकारी कंपन्या मॉनिटायझेशन असे गोंडस नाव देत खाजगी गुंतवणूकदारांच्या घशात घातलेल्या असून सरकारी बँकांचे देखील संख्या कमी करण्याचा सपाटा लावलेला आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
' मॉनिटायझेशन ' च्या गोंडस नावाखाली फक्त याच बँका राहणार सरकारी
एकीकडे वेगवेगळ्या बँका आणि स्पर्धात्मक वातावरण याचा नागरिकांना काही प्रमाणात फायदा होत होता मात्र मोदी सरकारने गेल्या काही वर्षांपासून जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याचा मोठ्या प्रमाणात फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. केंद्र सरकारने याआधी अनेक सरकारी कंपन्या मॉनिटायझेशन असे गोंडस नाव देत खाजगी गुंतवणूकदारांच्या घशात घातलेल्या असून सरकारी बँकांचे देखील संख्या कमी करण्याचा सपाटा लावलेला आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes